AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health care: घरापासून तुम्ही लांब गेला असला तरीही तुम्ही स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकता, या गोष्टींचा वापर करा

Health care tips: नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त घरापासून लांब राहणाऱ्या अनेक लोकांना खाण्यापिण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असते. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत त्यामुळे तुमचे आरोग्य तंदुरुस्त आणि निरोगीही राहू शकते. त्यामुळे या गोष्टी फॉलो करा...

| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Feb 28, 2022 | 10:10 PM
Share
अधिकाधिक पाणी प्या : तुमच्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही शरीराकडे दुर्लक्ष केला तर त्याचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतात. त्यामुळे पाणी पिण्याच्या सवयीकडेही तुम्ही काटेकोरपणे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे हवामान कोणतेही असले तरी शरीरात पाणी गेले पाहिजे, त्यामुळे पाण्याची बाटली जवळ बाळगा.Water

अधिकाधिक पाणी प्या : तुमच्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही शरीराकडे दुर्लक्ष केला तर त्याचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतात. त्यामुळे पाणी पिण्याच्या सवयीकडेही तुम्ही काटेकोरपणे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे हवामान कोणतेही असले तरी शरीरात पाणी गेले पाहिजे, त्यामुळे पाण्याची बाटली जवळ बाळगा.Water

1 / 5
मसालेदार पदार्थ सेवन करु नका: घरापासून लांब राहणारी अनेक माणसं ही बाहेरचं किंवी जंक फूड खाण्याकडे त्यांचा कल असतो. कल असला तरी त्यांची एक प्रकारची मजबूरी असते. आणि हीच मजबूरी कधी तरी तुमचा आजार बनून येते. त्यामुळे बहुतांश लोकांना गॅस आणि अॅसिडेटीचा त्रास होतो. त्यामुळे बाहेरचं खात असला तरी मसालेदार पद्धार्थ टाळण्याकडे लक्ष द्या.

मसालेदार पदार्थ सेवन करु नका: घरापासून लांब राहणारी अनेक माणसं ही बाहेरचं किंवी जंक फूड खाण्याकडे त्यांचा कल असतो. कल असला तरी त्यांची एक प्रकारची मजबूरी असते. आणि हीच मजबूरी कधी तरी तुमचा आजार बनून येते. त्यामुळे बहुतांश लोकांना गॅस आणि अॅसिडेटीचा त्रास होतो. त्यामुळे बाहेरचं खात असला तरी मसालेदार पद्धार्थ टाळण्याकडे लक्ष द्या.

2 / 5
ड्राय फ्रुटस्: सध्याच्या काळात अनेकांच्या जीवन जगण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. त्यामुळे बाहेरचं अन्नच जास्त प्रमाणात खाल्ले जाते. अशा वेळी बाहेरचं अन्न खाल्ले तरी तुम्हाला काही वेळातच भूक लागते त्यामुळे बाहेरचे अन्न खाण्यापेक्षा तुम्ही ड्राय फ्रूटस् खाण्याकडे कल वाढवा.

ड्राय फ्रुटस्: सध्याच्या काळात अनेकांच्या जीवन जगण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. त्यामुळे बाहेरचं अन्नच जास्त प्रमाणात खाल्ले जाते. अशा वेळी बाहेरचं अन्न खाल्ले तरी तुम्हाला काही वेळातच भूक लागते त्यामुळे बाहेरचे अन्न खाण्यापेक्षा तुम्ही ड्राय फ्रूटस् खाण्याकडे कल वाढवा.

3 / 5
ताजी फळेः मनुष्याला ताजी फळे खाण्याची सवय असेल तर त्याचे दुप्पट फायदे असतात. ताज्या फळांमुळे एक तुमचे आरोग्य निरोगी राहते, तुमच्या शरीरात चांगले अन्न जाते. त्यामुळे नेहमी ताजी फळे खाण्याची सवय ठेवा.

ताजी फळेः मनुष्याला ताजी फळे खाण्याची सवय असेल तर त्याचे दुप्पट फायदे असतात. ताज्या फळांमुळे एक तुमचे आरोग्य निरोगी राहते, तुमच्या शरीरात चांगले अन्न जाते. त्यामुळे नेहमी ताजी फळे खाण्याची सवय ठेवा.

4 / 5
व्यायाम करा: ज्या प्रकारे ताजी फळे खाण्याचा दुहेरी फायदा असतो त्याच प्रकारे व्यायाम करण्याचाही दुहेरी फायदा असतो. त्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहते आणि दिवसभ तुम्हाला व्यायामामुळे ऊर्जा मिळत राहते.

व्यायाम करा: ज्या प्रकारे ताजी फळे खाण्याचा दुहेरी फायदा असतो त्याच प्रकारे व्यायाम करण्याचाही दुहेरी फायदा असतो. त्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहते आणि दिवसभ तुम्हाला व्यायामामुळे ऊर्जा मिळत राहते.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली