AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई-नांदेड वंदेभारत एक्सप्रेस 26 ऑगस्टपासून धावणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक आणि तिकीट दर 

Mumbai Nanded Vande Bharat Express : नांदेड जालना वंदेभारत एक्सप्रेसचे विस्तारीकरण करण्याचे आले असून ही गाडी आता नांदेडपर्यंत धावणार आहे. मागील काही दिवसांपासून ही गाडी नांदेडपर्यंत करावी, अशी मागणी होती. शेवटी आता 26 ऑगस्टपासून ही गाडी धावणार आहे.

| Updated on: Aug 06, 2025 | 7:17 AM
Share
जालना ते मुंबई धावणारी वंदेभारत एक्सप्रेस आता नांदेडपर्यंत धावणार आहे. मागील काही महिन्यापासून परभणी आणि नांदेडचे प्रवासी या गाडीची वाट पाहत होते. जाणून घ्या ही गाडी कधीपासून सुरू होणार आणि याचे संपूर्ण वेळापत्रक. 

जालना ते मुंबई धावणारी वंदेभारत एक्सप्रेस आता नांदेडपर्यंत धावणार आहे. मागील काही महिन्यापासून परभणी आणि नांदेडचे प्रवासी या गाडीची वाट पाहत होते. जाणून घ्या ही गाडी कधीपासून सुरू होणार आणि याचे संपूर्ण वेळापत्रक. 

1 / 5
 नांदेड मुंबई वंदेभारत एक्सप्रेस 26 ऑगस्टपासून सुरू होतंय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही गाडी दुपारी 1.10 ला निघणार आहे आणि नांदेडला रात्री 10.50 ला पोहचेल. 

नांदेड मुंबई वंदेभारत एक्सप्रेस 26 ऑगस्टपासून सुरू होतंय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही गाडी दुपारी 1.10 ला निघणार आहे आणि नांदेडला रात्री 10.50 ला पोहचेल. 

2 / 5
मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनसहून निघेल. दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी आणि नांदेड या स्थानकांवर ही गाडी थांबेल. 

मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनसहून निघेल. दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी आणि नांदेड या स्थानकांवर ही गाडी थांबेल. 

3 / 5
ही गाडी अगोदर जालन्यापर्यंत चालत होती. मात्र, आता तिच विस्तार करण्यात आला असून ती नांदेडपर्यंत धावणार आहे. ही गाडी परभणी आणि नांदेडच्या प्रवाशांसाठी चांगली ठरणार आहे.

ही गाडी अगोदर जालन्यापर्यंत चालत होती. मात्र, आता तिच विस्तार करण्यात आला असून ती नांदेडपर्यंत धावणार आहे. ही गाडी परभणी आणि नांदेडच्या प्रवाशांसाठी चांगली ठरणार आहे.

4 / 5
सीएसएमटी ते नांदेड वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दर रिपोर्टनुसार, एसी चेअर कार 1,750 रुपये आणि एक्झिक्यूटिव्ह एसी चेअर कार 3,300 रुपये याप्रमाणे. परतीच्या प्रवासामध्ये ही गाडी नांदेडहून सकाळी 5 वाजता निघेल. या गाडीची विशेष बाब म्हणजे तुम्ही अगदी कमी वेळात नांदेडहून मुंबईला येऊ शकता. वंदेभारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना अनेक सुविधा देखील मिळतात. परभणी नांदेडमध्ये पहिल्यांदाच ही गाडी धावणार आहे.

सीएसएमटी ते नांदेड वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दर रिपोर्टनुसार, एसी चेअर कार 1,750 रुपये आणि एक्झिक्यूटिव्ह एसी चेअर कार 3,300 रुपये याप्रमाणे. परतीच्या प्रवासामध्ये ही गाडी नांदेडहून सकाळी 5 वाजता निघेल. या गाडीची विशेष बाब म्हणजे तुम्ही अगदी कमी वेळात नांदेडहून मुंबईला येऊ शकता. वंदेभारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना अनेक सुविधा देखील मिळतात. परभणी नांदेडमध्ये पहिल्यांदाच ही गाडी धावणार आहे.

5 / 5
Follow Us
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही.....
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV.
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प.
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे...
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे....
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच...
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच....
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत...
मोठी बातमी! बापरे...राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत....