AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये मृत्यू ओशाळला, चार निष्पाप मुलांचा दुर्दैवी मृत्यू, धरणात खोल पाण्यात गेल्याने…

परंतु आनंदाच्या भरात याच तरुणाईकडून फार मोठ्या चुका होताना दिसत आहेत. आनंदात खोल पाण्यात गेल्याने अनेक ठिकाणी मृत्यू झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. नाशिकमध्ये तर धक्कादायक घटना घडली आहे. इथे एकाच वेळी तब्बल चार जणांचा मृत्यू झाला आहे.

| Updated on: Jun 11, 2026 | 8:09 PM
Share
आता पावसाळा सुरू झाला आहे. पावसाच्या सरी बरसल्याने नदी, नाले यांच्यात पाणी साचले असून ते वाहात आहेत. तळे, तलाव यांच्यातही पाणी साचले आहे. दरम्यान, एकीकडे उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी तरुण मुलं, मुली याच पाण्यात जाऊन आनंद लुटत आहेत.

आता पावसाळा सुरू झाला आहे. पावसाच्या सरी बरसल्याने नदी, नाले यांच्यात पाणी साचले असून ते वाहात आहेत. तळे, तलाव यांच्यातही पाणी साचले आहे. दरम्यान, एकीकडे उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी तरुण मुलं, मुली याच पाण्यात जाऊन आनंद लुटत आहेत.

1 / 5
परंतु आनंदाच्या भरात याच तरुणाईकडून फार मोठ्या चुका होताना दिसत आहेत. आनंदात खोल पाण्यात गेल्याने अनेक ठिकाणी मृत्यू झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. नाशिकमध्ये तर धक्कादायक घटना घडली आहे. इथे एकाच वेळी तब्बल चार जणांचा मृत्यू झाला आहे.

परंतु आनंदाच्या भरात याच तरुणाईकडून फार मोठ्या चुका होताना दिसत आहेत. आनंदात खोल पाण्यात गेल्याने अनेक ठिकाणी मृत्यू झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. नाशिकमध्ये तर धक्कादायक घटना घडली आहे. इथे एकाच वेळी तब्बल चार जणांचा मृत्यू झाला आहे.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमधील - गंगापूर धरणात बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 मुलं आणि एका मुलीचा समावेश आहे. मृत मुलं आणि मुलगी गंगापूर धरणाच्या जवळ असलेल्या सावरगाव या गावातील रहिवासी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमधील - गंगापूर धरणात बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 मुलं आणि एका मुलीचा समावेश आहे. मृत मुलं आणि मुलगी गंगापूर धरणाच्या जवळ असलेल्या सावरगाव या गावातील रहिवासी आहेत.

3 / 5
हे चारही जण पाण्यात खेळत होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने या चौघांचाही बुडून मृत्यू झाला आहे. मयुरी पवन जाधव, गणेश सुरेश गोतरने, निखिल मच्छिन्द्र गौतरणे, साहिल मनोहर गोतराने अशी मयत मुलांची नावे आहेत.

हे चारही जण पाण्यात खेळत होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने या चौघांचाही बुडून मृत्यू झाला आहे. मयुरी पवन जाधव, गणेश सुरेश गोतरने, निखिल मच्छिन्द्र गौतरणे, साहिल मनोहर गोतराने अशी मयत मुलांची नावे आहेत.

4 / 5
एकाच वेळी चार जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना समोर आल्यानंतर सावरगावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोहायला जाताना जास्त खोल पाण्यात जाऊ नये, असे आवाहन केले जात आहे.

एकाच वेळी चार जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना समोर आल्यानंतर सावरगावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोहायला जाताना जास्त खोल पाण्यात जाऊ नये, असे आवाहन केले जात आहे.

5 / 5
Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...