AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery : धर्म, राज्य, भेद हे मानवा नसावे; सत्याने वर्तावे इशासाठी…!

नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या  ‘तृतीयरत्न’ नाटकाचा प्रयोग रंगला.

| Updated on: Apr 18, 2022 | 3:05 PM
Share
नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिर येथे महात्मा ज्योतिबा फुले व संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) विभागीय कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘तृतीयरत्न’ नाटकाचा प्रयोग रंगला. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे, महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त भगवान वीर, महाज्योतीच्या व्यवस्थापिका पल्लवी कडू, सुवर्णा पगार आदी उपस्थित होते.

नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिर येथे महात्मा ज्योतिबा फुले व संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) विभागीय कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘तृतीयरत्न’ नाटकाचा प्रयोग रंगला. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे, महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त भगवान वीर, महाज्योतीच्या व्यवस्थापिका पल्लवी कडू, सुवर्णा पगार आदी उपस्थित होते.

1 / 5
समाज प्रबोधनासाठी महात्मा फुले यांनी लिहिलेले ‘तृतीयरत्न’ हे पहिले नाटक आहे. ‘धर्म, राज्य, भेद हे मानवा नसावे, सत्याने वर्तावे इशासाठी’ असे फुले यांनी म्हटले आहे. मानवात कोणतेही भेदभाव नसून सर्व मानवप्राणी  समान आहेत. सर्वांना जन्मतःच सर्व वस्तूचा उपभोग घेण्याचे अधिकार असून, मानवता हाच मानवाचा एकमेव धर्म आहे. या विचारांचा अंगिकार हा प्रत्येकाने करावा, असे आवाहन फुले यांनी या नाटकातून केले आहे.

समाज प्रबोधनासाठी महात्मा फुले यांनी लिहिलेले ‘तृतीयरत्न’ हे पहिले नाटक आहे. ‘धर्म, राज्य, भेद हे मानवा नसावे, सत्याने वर्तावे इशासाठी’ असे फुले यांनी म्हटले आहे. मानवात कोणतेही भेदभाव नसून सर्व मानवप्राणी समान आहेत. सर्वांना जन्मतःच सर्व वस्तूचा उपभोग घेण्याचे अधिकार असून, मानवता हाच मानवाचा एकमेव धर्म आहे. या विचारांचा अंगिकार हा प्रत्येकाने करावा, असे आवाहन फुले यांनी या नाटकातून केले आहे.

2 / 5
महात्मा फुले यांचा लढा हा अनिष्ठ रूढी व परंपरेविरुद्ध होता. समाजाची उन्नती व्हावी यासाठी महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा स्त्रीक्षिणाची मूहर्तमेढ रोवली. शाहू महाराजांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आरक्षण दिले, तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधातून यास योग्य आकार दिला, अशी माहिती यावेळी भुजबळ यांनी दिली.

महात्मा फुले यांचा लढा हा अनिष्ठ रूढी व परंपरेविरुद्ध होता. समाजाची उन्नती व्हावी यासाठी महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा स्त्रीक्षिणाची मूहर्तमेढ रोवली. शाहू महाराजांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आरक्षण दिले, तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधातून यास योग्य आकार दिला, अशी माहिती यावेळी भुजबळ यांनी दिली.

3 / 5
फुले, शाहू व आंबेडकर यांची विचारसरणी ही धर्माच्या विरूद्ध नव्हती, तर ती अन्यायाविरूद्ध होती. महाज्योतीच्या वतीने ‘तृतीयरत्न’ या नाटकाचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर होणार आहेत. यातून निश्चितच सर्वांचे प्रबोधन होईल, असा आशावाद व्यक्त करून यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

फुले, शाहू व आंबेडकर यांची विचारसरणी ही धर्माच्या विरूद्ध नव्हती, तर ती अन्यायाविरूद्ध होती. महाज्योतीच्या वतीने ‘तृतीयरत्न’ या नाटकाचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर होणार आहेत. यातून निश्चितच सर्वांचे प्रबोधन होईल, असा आशावाद व्यक्त करून यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

4 / 5
महात्मा फुले यांचे तृतीयरत्न हे नाटक पाहण्यासाठी नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिरात रसिकांनी तोबा गर्दी केली होती. या नाट्यप्रयोगास नाशिक येथील नॅबच्या  शाळेतील 25 विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही रसिकांसोबत उपस्थित या नाटकाच्या प्रयोगाचा आनंद घेतला.

महात्मा फुले यांचे तृतीयरत्न हे नाटक पाहण्यासाठी नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिरात रसिकांनी तोबा गर्दी केली होती. या नाट्यप्रयोगास नाशिक येथील नॅबच्या शाळेतील 25 विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही रसिकांसोबत उपस्थित या नाटकाच्या प्रयोगाचा आनंद घेतला.

5 / 5
चोरट्यांचा एकाच वेळी 5 न्यायाधीश, 4 कोर्ट कर्मचाऱ्यांच्या घरात डल्ला
चोरट्यांचा एकाच वेळी 5 न्यायाधीश, 4 कोर्ट कर्मचाऱ्यांच्या घरात डल्ला.
टिपूच्या नावाने भाजपच्या टिपऱ्या; सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय?
टिपूच्या नावाने भाजपच्या टिपऱ्या; सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय?.
जनतेच्या प्रश्नांवर भाजपने कधी आंदोलन केले का? – संजय राऊतांचा सवाल
जनतेच्या प्रश्नांवर भाजपने कधी आंदोलन केले का? – संजय राऊतांचा सवाल.
पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मारण्याची धमकी! करुणा शर्मांचा आरोप
पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मारण्याची धमकी! करुणा शर्मांचा आरोप.
पुन्हा स्वगृही यावं, लढाईचं रणशिंग फुंकावं! राऊतांची गणेश नाईकांना ऑफर
पुन्हा स्वगृही यावं, लढाईचं रणशिंग फुंकावं! राऊतांची गणेश नाईकांना ऑफर.
नरहरी झिरवाळ 2 दिवसांपासून कुठे? दादांचे नेते मौन का?
नरहरी झिरवाळ 2 दिवसांपासून कुठे? दादांचे नेते मौन का?.
महायुतीतील वाद उफाळला! श्रीकांत शिंदेंचे गणेश नाईकांना खुलं आव्हान
महायुतीतील वाद उफाळला! श्रीकांत शिंदेंचे गणेश नाईकांना खुलं आव्हान.
कोसळल्यानंतर विमानाचे 3 स्फोट? नवा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ
कोसळल्यानंतर विमानाचे 3 स्फोट? नवा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ.
अलिबाग जमीन वाद; राऊत - नार्वेकरांमध्ये दावे - प्रतिदावे
अलिबाग जमीन वाद; राऊत - नार्वेकरांमध्ये दावे - प्रतिदावे.
भारत-पाकिस्तान सामन्यात भारताचा दणदणीत विजय!
भारत-पाकिस्तान सामन्यात भारताचा दणदणीत विजय!.