AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery : धर्म, राज्य, भेद हे मानवा नसावे; सत्याने वर्तावे इशासाठी…!

नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या  ‘तृतीयरत्न’ नाटकाचा प्रयोग रंगला.

मनोज कुलकर्णी
मनोज कुलकर्णी | Updated on: Apr 18, 2022 | 3:05 PM
Share
नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिर येथे महात्मा ज्योतिबा फुले व संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) विभागीय कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘तृतीयरत्न’ नाटकाचा प्रयोग रंगला. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे, महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त भगवान वीर, महाज्योतीच्या व्यवस्थापिका पल्लवी कडू, सुवर्णा पगार आदी उपस्थित होते.

नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिर येथे महात्मा ज्योतिबा फुले व संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) विभागीय कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘तृतीयरत्न’ नाटकाचा प्रयोग रंगला. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे, महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त भगवान वीर, महाज्योतीच्या व्यवस्थापिका पल्लवी कडू, सुवर्णा पगार आदी उपस्थित होते.

1 / 5
समाज प्रबोधनासाठी महात्मा फुले यांनी लिहिलेले ‘तृतीयरत्न’ हे पहिले नाटक आहे. ‘धर्म, राज्य, भेद हे मानवा नसावे, सत्याने वर्तावे इशासाठी’ असे फुले यांनी म्हटले आहे. मानवात कोणतेही भेदभाव नसून सर्व मानवप्राणी  समान आहेत. सर्वांना जन्मतःच सर्व वस्तूचा उपभोग घेण्याचे अधिकार असून, मानवता हाच मानवाचा एकमेव धर्म आहे. या विचारांचा अंगिकार हा प्रत्येकाने करावा, असे आवाहन फुले यांनी या नाटकातून केले आहे.

समाज प्रबोधनासाठी महात्मा फुले यांनी लिहिलेले ‘तृतीयरत्न’ हे पहिले नाटक आहे. ‘धर्म, राज्य, भेद हे मानवा नसावे, सत्याने वर्तावे इशासाठी’ असे फुले यांनी म्हटले आहे. मानवात कोणतेही भेदभाव नसून सर्व मानवप्राणी समान आहेत. सर्वांना जन्मतःच सर्व वस्तूचा उपभोग घेण्याचे अधिकार असून, मानवता हाच मानवाचा एकमेव धर्म आहे. या विचारांचा अंगिकार हा प्रत्येकाने करावा, असे आवाहन फुले यांनी या नाटकातून केले आहे.

2 / 5
महात्मा फुले यांचा लढा हा अनिष्ठ रूढी व परंपरेविरुद्ध होता. समाजाची उन्नती व्हावी यासाठी महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा स्त्रीक्षिणाची मूहर्तमेढ रोवली. शाहू महाराजांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आरक्षण दिले, तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधातून यास योग्य आकार दिला, अशी माहिती यावेळी भुजबळ यांनी दिली.

महात्मा फुले यांचा लढा हा अनिष्ठ रूढी व परंपरेविरुद्ध होता. समाजाची उन्नती व्हावी यासाठी महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा स्त्रीक्षिणाची मूहर्तमेढ रोवली. शाहू महाराजांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आरक्षण दिले, तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधातून यास योग्य आकार दिला, अशी माहिती यावेळी भुजबळ यांनी दिली.

3 / 5
फुले, शाहू व आंबेडकर यांची विचारसरणी ही धर्माच्या विरूद्ध नव्हती, तर ती अन्यायाविरूद्ध होती. महाज्योतीच्या वतीने ‘तृतीयरत्न’ या नाटकाचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर होणार आहेत. यातून निश्चितच सर्वांचे प्रबोधन होईल, असा आशावाद व्यक्त करून यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

फुले, शाहू व आंबेडकर यांची विचारसरणी ही धर्माच्या विरूद्ध नव्हती, तर ती अन्यायाविरूद्ध होती. महाज्योतीच्या वतीने ‘तृतीयरत्न’ या नाटकाचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर होणार आहेत. यातून निश्चितच सर्वांचे प्रबोधन होईल, असा आशावाद व्यक्त करून यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

4 / 5
महात्मा फुले यांचे तृतीयरत्न हे नाटक पाहण्यासाठी नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिरात रसिकांनी तोबा गर्दी केली होती. या नाट्यप्रयोगास नाशिक येथील नॅबच्या  शाळेतील 25 विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही रसिकांसोबत उपस्थित या नाटकाच्या प्रयोगाचा आनंद घेतला.

महात्मा फुले यांचे तृतीयरत्न हे नाटक पाहण्यासाठी नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिरात रसिकांनी तोबा गर्दी केली होती. या नाट्यप्रयोगास नाशिक येथील नॅबच्या शाळेतील 25 विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही रसिकांसोबत उपस्थित या नाटकाच्या प्रयोगाचा आनंद घेतला.

5 / 5
Follow Us
सावधान! अशुद्ध खाद्यपदार्थांवर ब्रँडेड टॅग? छापा टाकताच फॅक्टरीत भयंकर
सावधान! अशुद्ध खाद्यपदार्थांवर ब्रँडेड टॅग? छापा टाकताच फॅक्टरीत भयंकर.
महागाईविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा एल्गार! नवी मुंबईत रस्त्यावर...
महागाईविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा एल्गार! नवी मुंबईत रस्त्यावर....
नागरिकांनो पुढील 48 तास महत्त्वाचे! पावसामुळे अंधेरीसह उपनगरीय भागात..
नागरिकांनो पुढील 48 तास महत्त्वाचे! पावसामुळे अंधेरीसह उपनगरीय भागात...
अखिल भारतीय महापौर परिषदेच्या अध्यक्षपदी रितू तावडेंची वर्णी
अखिल भारतीय महापौर परिषदेच्या अध्यक्षपदी रितू तावडेंची वर्णी.
कोल्हापूर हादरलं! बॉयफ्रेंडसह 4 जणांचं तरुणीसोबत भयंकर कृत्य,
कोल्हापूर हादरलं! बॉयफ्रेंडसह 4 जणांचं तरुणीसोबत भयंकर कृत्य,.
एका क्षणात होत्याचं नव्हतं!; एसटीच्या भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला
एका क्षणात होत्याचं नव्हतं!; एसटीच्या भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला.
मॉन्सूनच्या आधीच मुंबईत पावसाची एंट्री! उष्णतेपासून मुंबईकरांना दिलासा
मॉन्सूनच्या आधीच मुंबईत पावसाची एंट्री! उष्णतेपासून मुंबईकरांना दिलासा.
मुंबईकरांनो सावधान! पावसामुळे होतोय वेस्टर्न एक्सप्रेसवेवर भीषण अपघात
मुंबईकरांनो सावधान! पावसामुळे होतोय वेस्टर्न एक्सप्रेसवेवर भीषण अपघात.
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत.
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,.