AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayodhya Ram Mandir | ‘राक्षसांना जसा त्रास होतो, तसाच…’, रामाबद्दल वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना चांगलच सुनावलं

Ayodhya Ram Mandir | राम मंदिराच्या उद्घाटनाचे दिवस जवळ येत असताना वेगवेगळी वक्तव्य समोर येऊ लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्रांबद्दल असच एक वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याचा चांगलाच समाचार घेण्यात आला.

| Updated on: Jan 04, 2024 | 12:50 PM
Share
 “राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी होता. त्याने 14 वर्ष वनवास भोगला होता. मग ते शाकाहारी कसे असू शकतात?” असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

“राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी होता. त्याने 14 वर्ष वनवास भोगला होता. मग ते शाकाहारी कसे असू शकतात?” असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

1 / 5
शिर्डीत दोन दिवसीय शिबीरात जितेंद्र आव्हाड हे बोलले. त्यांच्या या वक्तव्याचा नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज यांनी चांगलाच समाचार घेतलाय.

शिर्डीत दोन दिवसीय शिबीरात जितेंद्र आव्हाड हे बोलले. त्यांच्या या वक्तव्याचा नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज यांनी चांगलाच समाचार घेतलाय.

2 / 5
"जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्रांच्या संदर्भात जे उद्गगार काढले, प्रभू रामचंद्र मांसाहारी होते, प्रभू रामचंद्रांनी शिकार करुन वनवास कालखंड व्यत्तीत केला हे अत्यंत मूर्खपणाच विधान आहे"

"जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्रांच्या संदर्भात जे उद्गगार काढले, प्रभू रामचंद्र मांसाहारी होते, प्रभू रामचंद्रांनी शिकार करुन वनवास कालखंड व्यत्तीत केला हे अत्यंत मूर्खपणाच विधान आहे"

3 / 5
"वाल्मिकी रामायणापासून कुठल्याही चौदा रामायणामध्ये प्रभू रामचंद्र मांसाहारी होते याचा उल्लेख नाही. कंदमुळ खाऊन ब्रह्मचर्य धारण करुन प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासात राहिले"

"वाल्मिकी रामायणापासून कुठल्याही चौदा रामायणामध्ये प्रभू रामचंद्र मांसाहारी होते याचा उल्लेख नाही. कंदमुळ खाऊन ब्रह्मचर्य धारण करुन प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासात राहिले"

4 / 5
"आज भारतात राममय वातावरण झालेलं असताना राक्षसांना जसा त्रास होतो, त्याच पद्धतीचा त्रास जितेंद्र आव्हाड यांना होतोय, त्यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो" असं महंत सुधीरदास महाराज यांनी म्हटलय.

"आज भारतात राममय वातावरण झालेलं असताना राक्षसांना जसा त्रास होतो, त्याच पद्धतीचा त्रास जितेंद्र आव्हाड यांना होतोय, त्यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो" असं महंत सुधीरदास महाराज यांनी म्हटलय.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.