AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayodhya Ram Mandir | ‘राक्षसांना जसा त्रास होतो, तसाच…’, रामाबद्दल वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना चांगलच सुनावलं

Ayodhya Ram Mandir | राम मंदिराच्या उद्घाटनाचे दिवस जवळ येत असताना वेगवेगळी वक्तव्य समोर येऊ लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्रांबद्दल असच एक वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याचा चांगलाच समाचार घेण्यात आला.

| Updated on: Jan 04, 2024 | 12:50 PM
Share
 “राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी होता. त्याने 14 वर्ष वनवास भोगला होता. मग ते शाकाहारी कसे असू शकतात?” असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

“राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी होता. त्याने 14 वर्ष वनवास भोगला होता. मग ते शाकाहारी कसे असू शकतात?” असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

1 / 5
शिर्डीत दोन दिवसीय शिबीरात जितेंद्र आव्हाड हे बोलले. त्यांच्या या वक्तव्याचा नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज यांनी चांगलाच समाचार घेतलाय.

शिर्डीत दोन दिवसीय शिबीरात जितेंद्र आव्हाड हे बोलले. त्यांच्या या वक्तव्याचा नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज यांनी चांगलाच समाचार घेतलाय.

2 / 5
"जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्रांच्या संदर्भात जे उद्गगार काढले, प्रभू रामचंद्र मांसाहारी होते, प्रभू रामचंद्रांनी शिकार करुन वनवास कालखंड व्यत्तीत केला हे अत्यंत मूर्खपणाच विधान आहे"

"जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्रांच्या संदर्भात जे उद्गगार काढले, प्रभू रामचंद्र मांसाहारी होते, प्रभू रामचंद्रांनी शिकार करुन वनवास कालखंड व्यत्तीत केला हे अत्यंत मूर्खपणाच विधान आहे"

3 / 5
"वाल्मिकी रामायणापासून कुठल्याही चौदा रामायणामध्ये प्रभू रामचंद्र मांसाहारी होते याचा उल्लेख नाही. कंदमुळ खाऊन ब्रह्मचर्य धारण करुन प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासात राहिले"

"वाल्मिकी रामायणापासून कुठल्याही चौदा रामायणामध्ये प्रभू रामचंद्र मांसाहारी होते याचा उल्लेख नाही. कंदमुळ खाऊन ब्रह्मचर्य धारण करुन प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासात राहिले"

4 / 5
"आज भारतात राममय वातावरण झालेलं असताना राक्षसांना जसा त्रास होतो, त्याच पद्धतीचा त्रास जितेंद्र आव्हाड यांना होतोय, त्यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो" असं महंत सुधीरदास महाराज यांनी म्हटलय.

"आज भारतात राममय वातावरण झालेलं असताना राक्षसांना जसा त्रास होतो, त्याच पद्धतीचा त्रास जितेंद्र आव्हाड यांना होतोय, त्यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो" असं महंत सुधीरदास महाराज यांनी म्हटलय.

5 / 5
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.