AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : बांधकाम विभागाचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर, 13 कोटी खर्चून बांधलेला पूल पहिल्याच पावसात कोसळला!

झारखंडच्या रांचीमधील कांची नदीवर तब्बल 13 कोटी रुपये खर्च करुन बांधलेला पूल यास चक्रीवादळाच्या तडाख्यात कोसळलाय.

sagar joshi
sagar joshi | Updated on: May 28, 2021 | 2:49 PM
Share
झारखंडच्या रांचीमधील कांची नदीवर तब्बल 13 कोटी रुपये खर्च करुन बांधलेला पूल यास चक्रीवादळाच्या तडाख्यात कोसळलाय. हा पूल रांचीतील तडाम, बुंडू आणि सोनाहातू या भागांना जोडतो. काल संध्याकाळी हा पूल कोसळला.

झारखंडच्या रांचीमधील कांची नदीवर तब्बल 13 कोटी रुपये खर्च करुन बांधलेला पूल यास चक्रीवादळाच्या तडाख्यात कोसळलाय. हा पूल रांचीतील तडाम, बुंडू आणि सोनाहातू या भागांना जोडतो. काल संध्याकाळी हा पूल कोसळला.

1 / 5
बंगालच्या उपसागरात आलेल्या यास चक्रीवादळानंतर सातत्याने मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे कांची नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. अशात इतका मोठा आणि नवा पूल कोसळल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय.

बंगालच्या उपसागरात आलेल्या यास चक्रीवादळानंतर सातत्याने मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे कांची नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. अशात इतका मोठा आणि नवा पूल कोसळल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय.

2 / 5
जवळपास 600 मीटर लांबीचा पूल अचानक कोसळल्यानं दोन्ही बाजूचे नागरिक अडकून पडले आहेत. या पुलाच्या बांधकामात अनेक त्रुटी होत्या. या पुलाच्या पिलरचा पाया मजबूत नव्हता. त्यामुळे पहिल्याच मोठ्या पावसात पिलर खडून हा पूल कोसळल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय.

जवळपास 600 मीटर लांबीचा पूल अचानक कोसळल्यानं दोन्ही बाजूचे नागरिक अडकून पडले आहेत. या पुलाच्या बांधकामात अनेक त्रुटी होत्या. या पुलाच्या पिलरचा पाया मजबूत नव्हता. त्यामुळे पहिल्याच मोठ्या पावसात पिलर खडून हा पूल कोसळल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय.

3 / 5
कांची नदी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जातो. तसंच या पुलाचं बांधकाम करणाऱ्या कंपनीने बांधलेला अजून एक पूल यापूर्वी कोसळला आहे. त्यामुळे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी स्थानिक आमदार विकास मुंडा यांनी केलीय.

कांची नदी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जातो. तसंच या पुलाचं बांधकाम करणाऱ्या कंपनीने बांधलेला अजून एक पूल यापूर्वी कोसळला आहे. त्यामुळे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी स्थानिक आमदार विकास मुंडा यांनी केलीय.

4 / 5
कांची नदीवरील कोसळलेल्या पुलाचं साधं औपचारिक उद्घाटनही झालं नव्हतं, असं इथले ग्रामस्थ सांगतात. तसंच अवैध वाळू उपसा हे देखील पूल कोसळण्यामागे मुख्य कारण असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

कांची नदीवरील कोसळलेल्या पुलाचं साधं औपचारिक उद्घाटनही झालं नव्हतं, असं इथले ग्रामस्थ सांगतात. तसंच अवैध वाळू उपसा हे देखील पूल कोसळण्यामागे मुख्य कारण असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली