AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : राज्यात रात्रीची संचारबंदी, रस्त्यांवर शुकशुकाट, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

राज्यात रविवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

sagar joshi
sagar joshi | Updated on: Mar 28, 2021 | 10:58 PM
Share
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात रविवारी रात्रीपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच शहर आणि गावांमध्ये पोलिसांकडून दुकाने, हॉटेल्स यांसह विविध आस्थापने बंद करण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात रविवारी रात्रीपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच शहर आणि गावांमध्ये पोलिसांकडून दुकाने, हॉटेल्स यांसह विविध आस्थापने बंद करण्यात आली आहे.

1 / 6
मुंबईतही रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी मरिन ड्राईव्ह, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका परिसरात रस्ते रिकामे केले.

मुंबईतही रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी मरिन ड्राईव्ह, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका परिसरात रस्ते रिकामे केले.

2 / 6
नाईट कर्फ्यू

नाईट कर्फ्यू

3 / 6
राज्य सरकारकडून रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर करावाईचे आदेशही देण्यात आले आहेत. रात्रीची संचारबंदी आदेश 15 एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे.

राज्य सरकारकडून रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर करावाईचे आदेशही देण्यात आले आहेत. रात्रीची संचारबंदी आदेश 15 एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे.

4 / 6
चित्रपटगृह, मॉल, उपहारगृहे, सार्वजनिक उद्याने, चौपाट्यांसह सर्व सार्वजनिक ठिकाणांवर संचारबंदी आदेश लागू असतील. उपहारगृहे बंद राहणार असली तरी होम डिलिव्हरीची सुविधा सुरु ठेवण्यात आलीय.

चित्रपटगृह, मॉल, उपहारगृहे, सार्वजनिक उद्याने, चौपाट्यांसह सर्व सार्वजनिक ठिकाणांवर संचारबंदी आदेश लागू असतील. उपहारगृहे बंद राहणार असली तरी होम डिलिव्हरीची सुविधा सुरु ठेवण्यात आलीय.

5 / 6
पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. त्यानुसार प्रत्येक गाडीची तपासणी केली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांकडून नागरिकांना नियम पाळण्याचं आवाहन केलं जात आहे.

पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. त्यानुसार प्रत्येक गाडीची तपासणी केली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांकडून नागरिकांना नियम पाळण्याचं आवाहन केलं जात आहे.

6 / 6
Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं