AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : राज्यात रात्रीची संचारबंदी, रस्त्यांवर शुकशुकाट, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

राज्यात रविवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

| Updated on: Mar 28, 2021 | 10:58 PM
Share
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात रविवारी रात्रीपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच शहर आणि गावांमध्ये पोलिसांकडून दुकाने, हॉटेल्स यांसह विविध आस्थापने बंद करण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात रविवारी रात्रीपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच शहर आणि गावांमध्ये पोलिसांकडून दुकाने, हॉटेल्स यांसह विविध आस्थापने बंद करण्यात आली आहे.

1 / 6
मुंबईतही रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी मरिन ड्राईव्ह, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका परिसरात रस्ते रिकामे केले.

मुंबईतही रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी मरिन ड्राईव्ह, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका परिसरात रस्ते रिकामे केले.

2 / 6
नाईट कर्फ्यू

नाईट कर्फ्यू

3 / 6
राज्य सरकारकडून रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर करावाईचे आदेशही देण्यात आले आहेत. रात्रीची संचारबंदी आदेश 15 एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे.

राज्य सरकारकडून रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर करावाईचे आदेशही देण्यात आले आहेत. रात्रीची संचारबंदी आदेश 15 एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे.

4 / 6
चित्रपटगृह, मॉल, उपहारगृहे, सार्वजनिक उद्याने, चौपाट्यांसह सर्व सार्वजनिक ठिकाणांवर संचारबंदी आदेश लागू असतील. उपहारगृहे बंद राहणार असली तरी होम डिलिव्हरीची सुविधा सुरु ठेवण्यात आलीय.

चित्रपटगृह, मॉल, उपहारगृहे, सार्वजनिक उद्याने, चौपाट्यांसह सर्व सार्वजनिक ठिकाणांवर संचारबंदी आदेश लागू असतील. उपहारगृहे बंद राहणार असली तरी होम डिलिव्हरीची सुविधा सुरु ठेवण्यात आलीय.

5 / 6
पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. त्यानुसार प्रत्येक गाडीची तपासणी केली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांकडून नागरिकांना नियम पाळण्याचं आवाहन केलं जात आहे.

पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. त्यानुसार प्रत्येक गाडीची तपासणी केली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांकडून नागरिकांना नियम पाळण्याचं आवाहन केलं जात आहे.

6 / 6
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...