AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांना सर्वात मोठा धक्का, 30 एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण न केल्यास थेट पीएम किसान योजनेतून नाव वगळणार; वाचा काय करायला हवं!

सध्या कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत असला तरीही अजूनही लाखो शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. तांत्रिक कराण, केवायसी अपडेट नसणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करणे या कारणांमुले या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाहीये.

| Updated on: Apr 27, 2026 | 11:05 PM
Share
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणारी एक प्रसिद्ध योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6000 रुपये दिले जातात. प्रत्येक चार महिन्याला एकदा या प्रकारे एकूण 3 टप्प्यांमध्ये हे 6000 रुपये दिले जातात.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणारी एक प्रसिद्ध योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6000 रुपये दिले जातात. प्रत्येक चार महिन्याला एकदा या प्रकारे एकूण 3 टप्प्यांमध्ये हे 6000 रुपये दिले जातात.

1 / 5
सध्या कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत असला तरीही अजूनही लाखो शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. तांत्रिक कराण, केवायसी अपडेट नसणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करणे या कारणांमुले या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाहीये.

सध्या कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत असला तरीही अजूनही लाखो शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. तांत्रिक कराण, केवायसी अपडेट नसणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करणे या कारणांमुले या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाहीये.

2 / 5
दरम्यान, आता केंद्र सरकारने अशा शेतकऱ्यांना आणखी एक संधी दिली आहे. येत्या 30 तारखेपर्यंत या योजनेत नावनोंदणी केलेल्या परंतु आर्थिक लाभ मिळत नसलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जातील त्रुटी दूर करता येणार आहेत. 30 एप्रिलच्या अगोदर शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जातील तांत्रिक त्रुटी दूर करता येईल.

दरम्यान, आता केंद्र सरकारने अशा शेतकऱ्यांना आणखी एक संधी दिली आहे. येत्या 30 तारखेपर्यंत या योजनेत नावनोंदणी केलेल्या परंतु आर्थिक लाभ मिळत नसलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जातील त्रुटी दूर करता येणार आहेत. 30 एप्रिलच्या अगोदर शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जातील तांत्रिक त्रुटी दूर करता येईल.

3 / 5
एका सरकारी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार 30 एप्रिलनंतर शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जातील त्रुटी दूर करता येणार नाहीत. या योजनेच्या अधिकृत संकेतस्थलावर अपडेटेड कागदपत्रांना अपलोड करता येणार नाही. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे अर्ज बाद झालेले आहेत, त्या शेतकऱ्यांचे नाव या योजनेच्या यादीतून हटवले जाईल.

एका सरकारी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार 30 एप्रिलनंतर शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जातील त्रुटी दूर करता येणार नाहीत. या योजनेच्या अधिकृत संकेतस्थलावर अपडेटेड कागदपत्रांना अपलोड करता येणार नाही. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांचे अर्ज बाद झालेले आहेत, त्या शेतकऱ्यांचे नाव या योजनेच्या यादीतून हटवले जाईल.

4 / 5
दरम्यान, हीच बाब लक्षात घेता शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्जातील त्रुटी दूर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. लोकसेवा केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी ही त्रुटी दूर करावी.

दरम्यान, हीच बाब लक्षात घेता शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्जातील त्रुटी दूर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. लोकसेवा केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी ही त्रुटी दूर करावी.

5 / 5
Follow Us
भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा
भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा धक्कादायक खुलासा; तब्बल 1 हजार 23...
बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत....
Pranit More Controversy | बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत मागितली जाहीर माफी!
मोठी बातमी! 'पांढरी पट्टी' वादाला नवं वळण; थेट मनसे कार्यालयाबाहेर...
मोठी बातमी! 'पांढरी पट्टी' वादाला नवं वळण; थेट मनसेच्या जनसंपर्क कार्यलयाबाहेर... काय घडलं?
पवारांकडे कोणताही प्रस्ताव नाही; विलिनीकरणावर सुळेंचा मोठा खुलासा काय?
Supriya Sule | शरद पवारांकडे कोणताही प्रस्ताव नाही;  NCP-काँग्रेस विलिनीकरणावर सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा काय?
मोठी बातमी! भारतीय वायुसेनेच्या IAF विमानाचा भीषण अपघात; खळबळजनक
मोठी बातमी! भारतीय वायुसेनेच्या IAF विमानाचा भीषण अपघात; प्राथमिक माहितीतून खळबळजनक खुलासा
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं...
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं प्रकरण काय?
शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; राऊतांचा स्फोटक हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; संजय राऊतांचा स्फोटक हल्लाबोल!
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान?
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान? भाजपच्या बड्या नेत्याने काढला चिमटा
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड...
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड चर्चा; नेमकं काय घडलं?
आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? पवारांच्या आंदोलनातून इशारा!
Rohit Pawar Protest | आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? रोहित पवारांच्या आंदोलनातून सरकारला मोठा इशारा!