शेतकऱ्यांना सर्वात मोठा धक्का, 30 एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण न केल्यास थेट पीएम किसान योजनेतून नाव वगळणार; वाचा काय करायला हवं!
सध्या कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत असला तरीही अजूनही लाखो शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. तांत्रिक कराण, केवायसी अपडेट नसणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करणे या कारणांमुले या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाहीये.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
