AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

G-20 चं टी-शर्ट, टोपी अन् हातात ग्लोव्हज; मुख्यमंत्र्यांकडून जुहू बीचवर साफसफाई

CM Eknath Shinde Cleaning At Juhu Beach : G-20 परिषदेसाठी 'समुद्र किनारा स्वच्छता' मोहिम; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जुहू बीचवर साफसफाई

| Updated on: May 21, 2023 | 1:26 PM
Share
G-20 परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला ‘G-20 समुद्र किनारा स्वच्छता’ मोहिमेने सुरुवात करण्यात आली आहे.

G-20 परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला ‘G-20 समुद्र किनारा स्वच्छता’ मोहिमेने सुरुवात करण्यात आली आहे.

1 / 5
‘G-20 समुद्र किनारा स्वच्छता’ मोहिमेत राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेतला.

‘G-20 समुद्र किनारा स्वच्छता’ मोहिमेत राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेतला.

2 / 5
G-20 परिषदेतील सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केली. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

G-20 परिषदेतील सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केली. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

3 / 5
जुहू बिचची नियमितपणे स्वच्छता करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या कामाचं कौतुक केलं. तसंच उपस्थित नागरिकांकडून हा बिच स्वच्छ आणि सुंदर असतो किंवा नाही तेही जाणून घेतलं, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

जुहू बिचची नियमितपणे स्वच्छता करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या कामाचं कौतुक केलं. तसंच उपस्थित नागरिकांकडून हा बिच स्वच्छ आणि सुंदर असतो किंवा नाही तेही जाणून घेतलं, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

4 / 5
केंद्रीय पर्यावरण आणि वने मंत्री भुपेंद्र यादव, केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे, राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम, प्रधान सचिव प्रविण दराडे, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि G-20परिषदेतील सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय पर्यावरण आणि वने मंत्री भुपेंद्र यादव, केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे, राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम, प्रधान सचिव प्रविण दराडे, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि G-20परिषदेतील सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.