AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 18व्या वर्षी अभिनेत्रीने केली मोठी चूक, लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री पतीचे सत्य कळताच…

वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी अभिनेत्रीने पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आज ती याविषयी बोलताना म्हणते, "तीच माझी सर्वात मोठी चूक!"

| Updated on: Jul 29, 2025 | 1:43 PM
Share
टेलिव्हिजन विश्वात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्री पूजा बॅनर्जीने तिच्या आयुष्यातील एका खासगी आणि वेदनादायी अनुभवाचा खुलासा केला आहे. सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत तिने उघड केलं की, वयाच्या १८व्या वर्षी तिने घर सोडून पळून जाऊन लग्न केलं होतं. मात्र, आज ती त्या निर्णयाला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक मानते.

टेलिव्हिजन विश्वात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्री पूजा बॅनर्जीने तिच्या आयुष्यातील एका खासगी आणि वेदनादायी अनुभवाचा खुलासा केला आहे. सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत तिने उघड केलं की, वयाच्या १८व्या वर्षी तिने घर सोडून पळून जाऊन लग्न केलं होतं. मात्र, आज ती त्या निर्णयाला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक मानते.

1 / 5
पूजाने आपल्या पहिल्या लग्नाबाबत मोकळेपणाने सांगितलं, "मी जेव्हा १८ वर्षांची होते, तेव्हा मी घरातून पळून जाऊन लग्न केलं. पण एका रात्री मला समजलं की, ज्याच्यासाठी मी माझ्या कुटुंबाला सोडलं, तो व्यक्ती तसा नाही. लग्नानंतर त्याचं वागणं पूर्णपणे बदललं." या धक्कादायक अनुभवाने ती हादरली, तरीही ती लगेच घरी परतली नाही. तिला वाटलं की, तिने आपल्या आई-वडिलांना दुखावलं आहे.

पूजाने आपल्या पहिल्या लग्नाबाबत मोकळेपणाने सांगितलं, "मी जेव्हा १८ वर्षांची होते, तेव्हा मी घरातून पळून जाऊन लग्न केलं. पण एका रात्री मला समजलं की, ज्याच्यासाठी मी माझ्या कुटुंबाला सोडलं, तो व्यक्ती तसा नाही. लग्नानंतर त्याचं वागणं पूर्णपणे बदललं." या धक्कादायक अनुभवाने ती हादरली, तरीही ती लगेच घरी परतली नाही. तिला वाटलं की, तिने आपल्या आई-वडिलांना दुखावलं आहे.

2 / 5
पूजाने सांगितलं की, तिच्या पहिल्या पतीसोबतचं नातं हळूहळू विखुरत गेलं. "मी जेव्हा कुणालला भेटले, तेव्हा माझ्या आणि माझ्या पहिल्या पतीमध्ये फक्त औपचारिक नातं उरलं होतं. आम्ही कधीच एकमेकांसाठी योग्य नव्हतो. ते लग्न फक्त तीन वर्षं टिकलं, आणि मग आम्ही वेगळे झालो," असं ती म्हणाली.

पूजाने सांगितलं की, तिच्या पहिल्या पतीसोबतचं नातं हळूहळू विखुरत गेलं. "मी जेव्हा कुणालला भेटले, तेव्हा माझ्या आणि माझ्या पहिल्या पतीमध्ये फक्त औपचारिक नातं उरलं होतं. आम्ही कधीच एकमेकांसाठी योग्य नव्हतो. ते लग्न फक्त तीन वर्षं टिकलं, आणि मग आम्ही वेगळे झालो," असं ती म्हणाली.

3 / 5
पूजाने आणखी एक खळबळजनक खुलासा केला की, तिचा पहिला पती लग्नादरम्यान दुसऱ्या कोणाला तरी डेट करत होता. "मी घरी यायचे तेव्हा तो माझ्याकडे नीट पाहायचाही नाही," असं तिने सांगितलं. या सगळ्या घटनांनंतरही तिच्या पहिल्या पतीने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत त्यांच्यातील सगळं संपलं होतं, असं पूजा म्हणाली.

पूजाने आणखी एक खळबळजनक खुलासा केला की, तिचा पहिला पती लग्नादरम्यान दुसऱ्या कोणाला तरी डेट करत होता. "मी घरी यायचे तेव्हा तो माझ्याकडे नीट पाहायचाही नाही," असं तिने सांगितलं. या सगळ्या घटनांनंतरही तिच्या पहिल्या पतीने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत त्यांच्यातील सगळं संपलं होतं, असं पूजा म्हणाली.

4 / 5
२०२० मध्ये पूजा बॅनर्जीने अभिनेता कुणाल वर्मा याच्याशी लग्न केलं. या लग्नाआधीच त्यांना एक मुलगा झाला होता. एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्य कसं बदलू शकतं आणि त्यातून बाहेर पडून नव्याने कसं सुरू करता येतं, याचं उदाहरण पूजाने घालून दिलं आहे. तिचा हा अनुभव आणि तिची धैर्याची कहाणी खरोखरच प्रेरणादायी आहे.

२०२० मध्ये पूजा बॅनर्जीने अभिनेता कुणाल वर्मा याच्याशी लग्न केलं. या लग्नाआधीच त्यांना एक मुलगा झाला होता. एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्य कसं बदलू शकतं आणि त्यातून बाहेर पडून नव्याने कसं सुरू करता येतं, याचं उदाहरण पूजाने घालून दिलं आहे. तिचा हा अनुभव आणि तिची धैर्याची कहाणी खरोखरच प्रेरणादायी आहे.

5 / 5
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.