AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर चाणक्य यांचे हे 3 विचार लक्षात ठेवा

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या आयुष्यात जीवनाच्या अनेक बाबींवर आपला सल्ला दिला आहे, चाणक्य यांची तत्वे पाळली तर जीवनात कधीही अपयश येत नाही. त्यांनी श्रीमंत व्हायचे असेल तर कोणत्या तीन गोष्टी प्राधान्याने करायच्यात याचा सल्ला दिला आहे.

| Updated on: Mar 15, 2026 | 8:55 PM
Share
आचार्य चाणक्य हे महान अर्थतज्ज्ञ आणि रणनीतीकार होते. चाणक्य यांनी त्यांच्या नितीशास्रात जीवनाच्या यशाचे मंत्र सांगितले आहेत. काही खास गोष्टी जर तुम्ही केल्या तर जीवनात यश आणि पैसा तुमच्या पायाशी लोळण घेईल. चाणक्य यांच्या मते ज्या लोकांकडे चांगले संस्कार असतात त्यांचे जीवन आनंदी आणि समृद्ध होते.

आचार्य चाणक्य हे महान अर्थतज्ज्ञ आणि रणनीतीकार होते. चाणक्य यांनी त्यांच्या नितीशास्रात जीवनाच्या यशाचे मंत्र सांगितले आहेत. काही खास गोष्टी जर तुम्ही केल्या तर जीवनात यश आणि पैसा तुमच्या पायाशी लोळण घेईल. चाणक्य यांच्या मते ज्या लोकांकडे चांगले संस्कार असतात त्यांचे जीवन आनंदी आणि समृद्ध होते.

1 / 4
 विनाकारण खर्च - चाणक्य यांच्या मते अनावश्यक वस्तूंवर पैसा खर्च करण्याची सवय माणसाला दरिद्री आणि गरीबीच्या दलदलीत ढकलते. प्रत्येक व्यक्तीने त्याच्या कमाईचा काही हिस्सा भविष्यासाठी सुरक्षित ठेवायला हवा. त्याचा फायदा वाईट काळात आपल्याला होतो. पैशाला सांभाळून ठेवण्याची सवय जीवनात खूपच उपयोगी पडते,हेच धन आपला सहारा बनतो.

विनाकारण खर्च - चाणक्य यांच्या मते अनावश्यक वस्तूंवर पैसा खर्च करण्याची सवय माणसाला दरिद्री आणि गरीबीच्या दलदलीत ढकलते. प्रत्येक व्यक्तीने त्याच्या कमाईचा काही हिस्सा भविष्यासाठी सुरक्षित ठेवायला हवा. त्याचा फायदा वाईट काळात आपल्याला होतो. पैशाला सांभाळून ठेवण्याची सवय जीवनात खूपच उपयोगी पडते,हेच धन आपला सहारा बनतो.

2 / 4
परिश्रम - आचार्य चाणक्य यांच्यामते यशाचा एकमेव मंत्र म्हणजे परिश्रम करणे हे होय. जो व्यक्ती आधी मेहनत आणि कष्ठ घेतो त्याला नक्कीच नंतर ऐषोराम मिळतो. ही गोष्ठ जितक्या लवकर समजेल तेवढा लवकर या व्यक्तीचा विकास होऊ शकतो. सातत्याने कष्ठ आणि प्रयत्न केल्याने यशाचा मार्ग खुला होतो. अशा व्यक्तीवर धनाची देवी लक्ष्मीमाता नेहमीच प्रसन्न रहाते. त्यांच्या जीवनात कधीच धनधान्याची कमी होत नाही.

परिश्रम - आचार्य चाणक्य यांच्यामते यशाचा एकमेव मंत्र म्हणजे परिश्रम करणे हे होय. जो व्यक्ती आधी मेहनत आणि कष्ठ घेतो त्याला नक्कीच नंतर ऐषोराम मिळतो. ही गोष्ठ जितक्या लवकर समजेल तेवढा लवकर या व्यक्तीचा विकास होऊ शकतो. सातत्याने कष्ठ आणि प्रयत्न केल्याने यशाचा मार्ग खुला होतो. अशा व्यक्तीवर धनाची देवी लक्ष्मीमाता नेहमीच प्रसन्न रहाते. त्यांच्या जीवनात कधीच धनधान्याची कमी होत नाही.

3 / 4
दान-पुण्य - चाणक्य नितीनुसार दान-धर्म कार्याला उगाच श्रेष्ठ म्हटलेले नाही. चाणक्य यांच्या मते जी व्यक्ती दान करते ती वास्तवात सच्चा धनवान होतो. जे लोक वाईटकाळात गरीब आणि गरजवंताना मदत करतात, देव त्यांचा उद्धार करतात. अशा लोकांच्या सुख-संपन्नतेत कोणतीही कमतरता होत नाही. त्यामुळे दान नेहमी खुल्या हाताने करावे, आपल्या सामर्थ्यानुसार गरजवंताना दान करत जावे.

दान-पुण्य - चाणक्य नितीनुसार दान-धर्म कार्याला उगाच श्रेष्ठ म्हटलेले नाही. चाणक्य यांच्या मते जी व्यक्ती दान करते ती वास्तवात सच्चा धनवान होतो. जे लोक वाईटकाळात गरीब आणि गरजवंताना मदत करतात, देव त्यांचा उद्धार करतात. अशा लोकांच्या सुख-संपन्नतेत कोणतीही कमतरता होत नाही. त्यामुळे दान नेहमी खुल्या हाताने करावे, आपल्या सामर्थ्यानुसार गरजवंताना दान करत जावे.

4 / 4
Follow Us
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी