AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रेमानंद महाराज यांनी दिला मंत्र, ‘मॅरिड लाइफ’ होणार आनंदी

Premanand Ji Maharaj: सध्याच्या काळात नात्यांमध्ये तणाव निर्माण होण्याचे प्रमाण वाढत आहे. वैवाहिक जीवनात छोट्या छोट्या कारणांमुळे घटस्फोट होत आहे. प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांनी वैवाहिक जीवन समुद्ध करण्यासाठी काही मंत्र दिले आहेत. त्यामुळे नाते मजबूत होतीलच परंतु जीवनात खरी शांती मिळेल.

Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 04, 2025 | 1:14 PM
Share
प्रेमानंद जी महाराज म्हणतात, पती आणि पत्नीमध्ये विश्वास टिकवून ठेवणे महत्वाचे आहे. नाते दृढ करण्यासाठी पैसे किंवा भौतिक सुखाला कोणतेही स्थान नाही. एकमेकांबद्दल प्रेम, सन्मान महत्वाचे आहे.

प्रेमानंद जी महाराज म्हणतात, पती आणि पत्नीमध्ये विश्वास टिकवून ठेवणे महत्वाचे आहे. नाते दृढ करण्यासाठी पैसे किंवा भौतिक सुखाला कोणतेही स्थान नाही. एकमेकांबद्दल प्रेम, सन्मान महत्वाचे आहे.

1 / 5
पती-पत्नीमध्ये खरे प्रेम असेल तर कोणत्याही संकटातून ते सहज बाहेर पडू शकतात. प्रेम फक्त शब्द असू नये. प्रत्येक कृतीतून ते व्यक्त झाले पाहिजे. दोघांनी एकमेकांना समजून घेतल्यावर कोणत्या लहान-लहान गोष्टीमुळे मतभेद निर्माण होणार नाही.

पती-पत्नीमध्ये खरे प्रेम असेल तर कोणत्याही संकटातून ते सहज बाहेर पडू शकतात. प्रेम फक्त शब्द असू नये. प्रत्येक कृतीतून ते व्यक्त झाले पाहिजे. दोघांनी एकमेकांना समजून घेतल्यावर कोणत्या लहान-लहान गोष्टीमुळे मतभेद निर्माण होणार नाही.

2 / 5
प्रेमानंद जी महाराज म्हणतात, वैवाहिक जीवनात आनंदी राहण्यासाठी आणखी एक तत्व आवश्यक आहे. इंद्रियांची पवित्रता वैवाहिक जीवन अधिक सुखी करणारे असणार आहे.

प्रेमानंद जी महाराज म्हणतात, वैवाहिक जीवनात आनंदी राहण्यासाठी आणखी एक तत्व आवश्यक आहे. इंद्रियांची पवित्रता वैवाहिक जीवन अधिक सुखी करणारे असणार आहे.

3 / 5
इंद्रियांची पवित्रता ठेवताना पती अन् पत्नी दोघांनी कोणत्याही बाहेरील आकर्षणाचा प्रभाव आपल्यावर होऊ देवू नये. जर तुमचे एकमेकांवर प्रेम आणि विश्वास आहे तर कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीची आवश्यकता नाही.

इंद्रियांची पवित्रता ठेवताना पती अन् पत्नी दोघांनी कोणत्याही बाहेरील आकर्षणाचा प्रभाव आपल्यावर होऊ देवू नये. जर तुमचे एकमेकांवर प्रेम आणि विश्वास आहे तर कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीची आवश्यकता नाही.

4 / 5
नातेसंबंधातील विश्वासाचा पाया मजबूत असतो तेव्हा बाह्य प्रभाव निष्क्रीय होतो. ही शुद्धता नातेसंबंधांना आंतरिक शांती आणि समाधान प्रदान करते. जर एखाद्या व्यक्तीने ही शुद्धता गमावली आणि व्यभिचार केला तर तो केवळ त्याचे नातेच गमावत नाही तर त्याची मानसिक शांती देखील गमावतो.

नातेसंबंधातील विश्वासाचा पाया मजबूत असतो तेव्हा बाह्य प्रभाव निष्क्रीय होतो. ही शुद्धता नातेसंबंधांना आंतरिक शांती आणि समाधान प्रदान करते. जर एखाद्या व्यक्तीने ही शुद्धता गमावली आणि व्यभिचार केला तर तो केवळ त्याचे नातेच गमावत नाही तर त्याची मानसिक शांती देखील गमावतो.

5 / 5
Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.