AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेकडो मनसैनिकांसह अमित ठाकरे यांची जागर पदयात्रा; मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे आक्रमक

Mumbai Goa Highway MNS Jagar Padyatra : 17 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून मनसेच्या आक्रमक पवित्रा; आठ टप्प्यात पदयात्रेचं आयोजन. राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने मनसेच्या जागर पदयात्रेचा समारोप होणार आहे.

| Updated on: Aug 27, 2023 | 9:36 AM
Share
मुंबई-गोवा महामार्गाचं काम मागच्या 17 वर्षांपासून रखडलेलं आहे. या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचं काम मागच्या 17 वर्षांपासून रखडलेलं आहे. या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे.

1 / 5
मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेने पळस्पे ते मानगाव अशी 16 किलोमीटरची  पदयात्रा काढली आहे.

मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेने पळस्पे ते मानगाव अशी 16 किलोमीटरची पदयात्रा काढली आहे.

2 / 5
शेकडो मनसैनिक अमित ठाकरे यांच्यासोबत या पदयात्रेत चालत आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचं काम लवकरात लवकर व्हावं, ही मनसैनिकांची मागणी आहे.

शेकडो मनसैनिक अमित ठाकरे यांच्यासोबत या पदयात्रेत चालत आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचं काम लवकरात लवकर व्हावं, ही मनसैनिकांची मागणी आहे.

3 / 5
 मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्नी मार्गी लागावा, यासाठी मनसैनिक रस्त्यावर उतरलेत. सरकारनं जागं व्हावं आणि हे काम लवकरात लवकर सुरू करावं, अशी मागणी मनसैनिक करत आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्नी मार्गी लागावा, यासाठी मनसैनिक रस्त्यावर उतरलेत. सरकारनं जागं व्हावं आणि हे काम लवकरात लवकर सुरू करावं, अशी मागणी मनसैनिक करत आहेत.

4 / 5
आज सकाळी जागर पदयात्रेसाठी अमित ठाकरे मुंबईतून पळस्पेसाठी रवाना झाले तेव्हा त्यांचं स्वागत करण्यात आलं. नवी मुंबईत वाशी टोलनाक्यावर फटाके फोडून त्यांचं स्वागत करण्यात आलं.

आज सकाळी जागर पदयात्रेसाठी अमित ठाकरे मुंबईतून पळस्पेसाठी रवाना झाले तेव्हा त्यांचं स्वागत करण्यात आलं. नवी मुंबईत वाशी टोलनाक्यावर फटाके फोडून त्यांचं स्वागत करण्यात आलं.

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.