Raj Thackeray Aurangabad : “भगवं वादळ” औरंगाबादेत पोहोचलं, भगवी शाल, फुलांचा वर्षाव, राज ठाकरेंचे हे फोटो बघाच
राज ठाकरे औरंगाबादेत दाखल होताच त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच हॉटेलवर पोहोचताच त्यांना भगवी शाल आणि आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे उपस्थित होते.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
पुस्तकामध्ये मोरपंख ठेवल्यामुळे नेमकं काय होतं?
थंडीत वरदान आहेत या Seeds, संपूर्ण सिझन रहाल हट्टेकट्टे
चाणक्य निती : या 4 चुकीच्या सवयींमुळे मनुष्य स्वत:चाच शत्रू होतो..
शरीरात ही लक्षणे दिसली तर हलक्यात घेऊ नका, मोठ्या समस्येची ठरु शकते नांदी
जॅकलीन फर्नांडीस हिच्या क्लासी आणि ग्लॅमरस अदांवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा...
पदार्थांमध्ये हिंग का वापरतात, काय होतात फायदे, आरोग्यास किती लाभदायक
