AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयुष्यात कधीच कोणाला मागू नका या तीन वस्तू, नाहीतर आयुष्याची लागेल वाट!

रोजच्या व्यवहारात आपण अनेकदा काही गोष्टी शेजाऱ्यांकडून किंवा अन्य कोणाकडून सहज मागतो. आपल्याला या वस्तूंची कमतरता भासली की तात्पुरते काम व्हावे म्हणून आपण काही गोष्टी मागतो पण त्याचा आपल्यावर फार मोठा परिणाम होतो. म्हणूनच ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्रानुसार काही गोष्टी कधीच कुणाला मागू नये असे सांगितलेले आहे.

| Updated on: Aug 05, 2025 | 12:48 AM
Share
रोजच्या व्यवहारात आपण अनेकदा काही गोष्टी शेजाऱ्यांकडून किंवा अन्य कोणाकडून सहज मागतो. आपल्याला या वस्तूंची कमतरता भासली की तात्पुरते काम व्हावे म्हणून आपण काही गोष्टी मागतो पण त्याचा आपल्यावर फार मोठा परिणाम होतो. म्हणूनच ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्रात काही गोष्टी कधीच कुणाला मागू नये असे सांगितलेले आहे.

रोजच्या व्यवहारात आपण अनेकदा काही गोष्टी शेजाऱ्यांकडून किंवा अन्य कोणाकडून सहज मागतो. आपल्याला या वस्तूंची कमतरता भासली की तात्पुरते काम व्हावे म्हणून आपण काही गोष्टी मागतो पण त्याचा आपल्यावर फार मोठा परिणाम होतो. म्हणूनच ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्रात काही गोष्टी कधीच कुणाला मागू नये असे सांगितलेले आहे.

1 / 5
प्रामुख्याने पाच गोष्टी कधीच कोणाला मागू नयेत असे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहे. दही ही यातील पहिली वस्तू आहे. दही ही रोजच्या जेवणात वापरली जाणारी वस्तू आहे. आपल्याकडचे दही संपल्यावर आपण ते शेजाऱ्यांना मागतो. मात्र असे केल्यास घरात वाईट दिवस येतात.  यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.

प्रामुख्याने पाच गोष्टी कधीच कोणाला मागू नयेत असे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहे. दही ही यातील पहिली वस्तू आहे. दही ही रोजच्या जेवणात वापरली जाणारी वस्तू आहे. आपल्याकडचे दही संपल्यावर आपण ते शेजाऱ्यांना मागतो. मात्र असे केल्यास घरात वाईट दिवस येतात. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.

2 / 5
दुसरी वस्तू ही मीठ आहे. मीठ कधीच कोणाला मागू नये. कारण तुमच्याकडचे मीठ संपलेले असताना ते तुम्ही दुसऱ्यांना मागितले तर शनीदोष वाढतो. त्यामुळे आर्थिक टंचाई, आरोग्यविषयक समस्या येऊ शकतात. कर्ज वाढू शकते. पैसे न देता मीठ घेतल्यास शनीदेव नाराज होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात.

दुसरी वस्तू ही मीठ आहे. मीठ कधीच कोणाला मागू नये. कारण तुमच्याकडचे मीठ संपलेले असताना ते तुम्ही दुसऱ्यांना मागितले तर शनीदोष वाढतो. त्यामुळे आर्थिक टंचाई, आरोग्यविषयक समस्या येऊ शकतात. कर्ज वाढू शकते. पैसे न देता मीठ घेतल्यास शनीदेव नाराज होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात.

3 / 5
आयुष्यात कधीच कोणालाही आगपेटी मागू नका. कारण आगपेटीचा संबंध हा अग्नीतत्त्वाशी येतो. वास्तूशास्त्रानुसार अग्नीतत्त्व घरात ऊर्जा घेऊन आणि शक्तीचे प्रतिनिधीत्त्व करते. आगपेटी उधारीवर घेणे म्हणजे भांडण, राग, तणाव याला आमंत्रण मिळते. घरातील सौहार्द बिघडते. घरातील सदस्यांची भांडणे होतात. रुसवा-फुगवा वाढतो.

आयुष्यात कधीच कोणालाही आगपेटी मागू नका. कारण आगपेटीचा संबंध हा अग्नीतत्त्वाशी येतो. वास्तूशास्त्रानुसार अग्नीतत्त्व घरात ऊर्जा घेऊन आणि शक्तीचे प्रतिनिधीत्त्व करते. आगपेटी उधारीवर घेणे म्हणजे भांडण, राग, तणाव याला आमंत्रण मिळते. घरातील सौहार्द बिघडते. घरातील सदस्यांची भांडणे होतात. रुसवा-फुगवा वाढतो.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.