AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयुष्यात कधीच कोणाला मागू नका या तीन वस्तू, नाहीतर आयुष्याची लागेल वाट!

रोजच्या व्यवहारात आपण अनेकदा काही गोष्टी शेजाऱ्यांकडून किंवा अन्य कोणाकडून सहज मागतो. आपल्याला या वस्तूंची कमतरता भासली की तात्पुरते काम व्हावे म्हणून आपण काही गोष्टी मागतो पण त्याचा आपल्यावर फार मोठा परिणाम होतो. म्हणूनच ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्रानुसार काही गोष्टी कधीच कुणाला मागू नये असे सांगितलेले आहे.

| Updated on: Aug 05, 2025 | 12:48 AM
Share
रोजच्या व्यवहारात आपण अनेकदा काही गोष्टी शेजाऱ्यांकडून किंवा अन्य कोणाकडून सहज मागतो. आपल्याला या वस्तूंची कमतरता भासली की तात्पुरते काम व्हावे म्हणून आपण काही गोष्टी मागतो पण त्याचा आपल्यावर फार मोठा परिणाम होतो. म्हणूनच ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्रात काही गोष्टी कधीच कुणाला मागू नये असे सांगितलेले आहे.

रोजच्या व्यवहारात आपण अनेकदा काही गोष्टी शेजाऱ्यांकडून किंवा अन्य कोणाकडून सहज मागतो. आपल्याला या वस्तूंची कमतरता भासली की तात्पुरते काम व्हावे म्हणून आपण काही गोष्टी मागतो पण त्याचा आपल्यावर फार मोठा परिणाम होतो. म्हणूनच ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्रात काही गोष्टी कधीच कुणाला मागू नये असे सांगितलेले आहे.

1 / 5
प्रामुख्याने पाच गोष्टी कधीच कोणाला मागू नयेत असे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहे. दही ही यातील पहिली वस्तू आहे. दही ही रोजच्या जेवणात वापरली जाणारी वस्तू आहे. आपल्याकडचे दही संपल्यावर आपण ते शेजाऱ्यांना मागतो. मात्र असे केल्यास घरात वाईट दिवस येतात.  यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.

प्रामुख्याने पाच गोष्टी कधीच कोणाला मागू नयेत असे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहे. दही ही यातील पहिली वस्तू आहे. दही ही रोजच्या जेवणात वापरली जाणारी वस्तू आहे. आपल्याकडचे दही संपल्यावर आपण ते शेजाऱ्यांना मागतो. मात्र असे केल्यास घरात वाईट दिवस येतात. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.

2 / 5
दुसरी वस्तू ही मीठ आहे. मीठ कधीच कोणाला मागू नये. कारण तुमच्याकडचे मीठ संपलेले असताना ते तुम्ही दुसऱ्यांना मागितले तर शनीदोष वाढतो. त्यामुळे आर्थिक टंचाई, आरोग्यविषयक समस्या येऊ शकतात. कर्ज वाढू शकते. पैसे न देता मीठ घेतल्यास शनीदेव नाराज होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात.

दुसरी वस्तू ही मीठ आहे. मीठ कधीच कोणाला मागू नये. कारण तुमच्याकडचे मीठ संपलेले असताना ते तुम्ही दुसऱ्यांना मागितले तर शनीदोष वाढतो. त्यामुळे आर्थिक टंचाई, आरोग्यविषयक समस्या येऊ शकतात. कर्ज वाढू शकते. पैसे न देता मीठ घेतल्यास शनीदेव नाराज होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात.

3 / 5
आयुष्यात कधीच कोणालाही आगपेटी मागू नका. कारण आगपेटीचा संबंध हा अग्नीतत्त्वाशी येतो. वास्तूशास्त्रानुसार अग्नीतत्त्व घरात ऊर्जा घेऊन आणि शक्तीचे प्रतिनिधीत्त्व करते. आगपेटी उधारीवर घेणे म्हणजे भांडण, राग, तणाव याला आमंत्रण मिळते. घरातील सौहार्द बिघडते. घरातील सदस्यांची भांडणे होतात. रुसवा-फुगवा वाढतो.

आयुष्यात कधीच कोणालाही आगपेटी मागू नका. कारण आगपेटीचा संबंध हा अग्नीतत्त्वाशी येतो. वास्तूशास्त्रानुसार अग्नीतत्त्व घरात ऊर्जा घेऊन आणि शक्तीचे प्रतिनिधीत्त्व करते. आगपेटी उधारीवर घेणे म्हणजे भांडण, राग, तणाव याला आमंत्रण मिळते. घरातील सौहार्द बिघडते. घरातील सदस्यांची भांडणे होतात. रुसवा-फुगवा वाढतो.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं सर्वात मोठं विधान,
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं मोठं विधान, मी दिल्लीला...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात... पहा VIDEO
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकडे चर्चा!
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला मोठा निर्णय, 22 तारखेला...
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच केला धक्कादायक खुलासा
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच समजलं, पहा...
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं?Video
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं? पहिला Video समोर
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले....
खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत...
मोठी बातमी! खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत सांगितलं अन्... काय घडलं?
ठाकरे गटाला मोठा धक्का? फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!
Sudhir Mungantiwar On Thackeray | ठाकरे गटाला मोठा धक्का? खासदारांच्या फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!