AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मासिक पाळीमध्ये तणाव वाढतो? त्यामागील कारणे घ्या जाणून 

बऱ्याच महिलांना मासिक पाळीमध्ये अनेक त्रासाला सामोरे जावे लागते. मासिक पाळी ही महिलांसाठी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र, यादरम्यान अनेक महिलांचा तणाव वाढतो. त्याचे कारण काय हे जाणून घ्या

| Updated on: Sep 09, 2025 | 9:07 AM
Share
मासिक पाळीदरम्यान महिलांना त्रासाला सामोरे जावे लागते. मासिक पाळी ही महिलांसाठी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या काळात महिलांच्या शरीरात हार्मोनल बदलतात. 

मासिक पाळीदरम्यान महिलांना त्रासाला सामोरे जावे लागते. मासिक पाळी ही महिलांसाठी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या काळात महिलांच्या शरीरात हार्मोनल बदलतात. 

1 / 5
मासिक पाळी दरम्यान महिला नेहमीच तणावात असतात. हेच नाही तर यादरम्यान त्यांची चिडचिड देखील मोठ्या प्रमाणात वाढते. यामागे महत्वाचे कारण म्हणजे हार्मोनल बदल. 

मासिक पाळी दरम्यान महिला नेहमीच तणावात असतात. हेच नाही तर यादरम्यान त्यांची चिडचिड देखील मोठ्या प्रमाणात वाढते. यामागे महत्वाचे कारण म्हणजे हार्मोनल बदल. 

2 / 5
या काळात महिलांना डोकेदुखी, पोटफुगी, भूक न लागणे आणि चॉकलेटची तीव्र इच्छा जाणवते. सुरूवातीचे दोन दिवस महिलांना जास्त प्रमाणात त्रास होतो.

या काळात महिलांना डोकेदुखी, पोटफुगी, भूक न लागणे आणि चॉकलेटची तीव्र इच्छा जाणवते. सुरूवातीचे दोन दिवस महिलांना जास्त प्रमाणात त्रास होतो.

3 / 5
हेच नाही तर मासिक पाळीच्या काळात जर डार्क चॉकलेट खाल्ले तर मूड चांगला राहतो आणि तणावही कमी होण्यास मदत होते. यामुळे महिलांनी डार्क चॉकलेट मासिक पाळीमध्ये खावे. 

हेच नाही तर मासिक पाळीच्या काळात जर डार्क चॉकलेट खाल्ले तर मूड चांगला राहतो आणि तणावही कमी होण्यास मदत होते. यामुळे महिलांनी डार्क चॉकलेट मासिक पाळीमध्ये खावे. 

4 / 5
 मासिक पाळीमध्ये बऱ्याचदा चिडचिड, थकवा आणि निद्रानाशची समस्या जाणवते. अशावेळी महिलांनी शक्यतो आराम करण्यावर अधिक भर द्यावा. भूक लागत नसेल तरीही थोडेसे आवडेल ते खावे. 

मासिक पाळीमध्ये बऱ्याचदा चिडचिड, थकवा आणि निद्रानाशची समस्या जाणवते. अशावेळी महिलांनी शक्यतो आराम करण्यावर अधिक भर द्यावा. भूक लागत नसेल तरीही थोडेसे आवडेल ते खावे. 

5 / 5
Follow Us
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही....
प्रहारचा आवाज ठाम; एकनाथ शिंदेंचा पाईक होईन पण तडजोड नाही.....
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पश्चिम बंगालमध्ये मतदान केंद्रावरील CCTV.
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प
नाशिक, परतवाड्यानंतर अकोल्यातही लव्ह जिहाद? आधी अपहण नंतर 5 दिवस... प.
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे...
99 टक्के ठाकरेच उमेदवार, पण...बॉस इज ऑल्वेज राईट म्हणत नार्वेकरांचे....
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच...
सुनेत्रा पवारच विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर करणार? संध्याकाळीच....