Photo : मनसेचा भयानक धसका… भैय्यांनी काढला महाराष्ट्रातून पळ; म्हणाले, आता…
रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीच्या मनसेच्या इशाऱ्यामुळे परप्रांतीय रिक्षाचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 1 मे पासून मराठी बंधनकारक झाल्याने अनेकांनी रोजगार गमावण्याच्या भीतीने कुटुंबकबिल्यासह महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश-बिहारकडे पलायन सुरू केले आहे. या मुद्द्यावरून शिंदे गटातही मोठी फूट पडली असून, वाहतूक मंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
रोज एक आवळा खाल्ल्याने शरीराला हे 8 फायदे होतात..
पित्त उसळले असेल तर ही पेयं ठरतात फायदेशीर
3 वेळा आयपीएल चॅम्पियन राहिलेल्या केकेआरवर अशी वेळ, नक्की काय?
10 लाख रुपयांच्या आत येणाऱ्या बेस्ट कार कोणत्या ?
उन्हाळ्यात दह्यासोबत काकडी खाल्ल्याने काय फायदे मिळतात ?
डोळ्यांपासून ते त्वचेपर्यंत, कलिंगड खाण्याचे असंख्य फायदे, जाणून घ्या
