AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Dutt : संजय दत्तची मुलगी त्याला काका का म्हणायची?

Sanjay Dutt : मी त्यांना विचारलं, तुम्ही असं का म्हणताय?. ऋचा अजून जिवंत आहे. ती मेलेली नाही. सध्या तुमच्यासाठी तुमचं प्राधान्य तुमची मुलगी असली पाहिजे.

| Updated on: Nov 21, 2024 | 5:47 PM
Share
संजय दत्तच्या आयुष्यात एकवेळ अशी होती की, पोटची मुलगी त्रिशाला त्याला काका म्हणून हाक मारायची. त्यावेळी संजयचा पहिली पत्नी ऋचा बरोबर घटस्फोट होणार होता. मुलगी त्यावेळी आईसोबत अमेरिकेत रहायची.

संजय दत्तच्या आयुष्यात एकवेळ अशी होती की, पोटची मुलगी त्रिशाला त्याला काका म्हणून हाक मारायची. त्यावेळी संजयचा पहिली पत्नी ऋचा बरोबर घटस्फोट होणार होता. मुलगी त्यावेळी आईसोबत अमेरिकेत रहायची.

1 / 5
त्रिशाला काका म्हणून हाक मारते, हे संजय दत्तल मान्य नव्हतं. त्याने यावरुन पत्नीसोबत भांडण केलं होतं. मी खूप नाराज होतो. मी ऋचा विचारलेलं. जर, मी उद्या नसेन तर मुलांच्या डोक्यात मला जिवंत ठेवणं ही तुझी जबाबदारी नाही का?

त्रिशाला काका म्हणून हाक मारते, हे संजय दत्तल मान्य नव्हतं. त्याने यावरुन पत्नीसोबत भांडण केलं होतं. मी खूप नाराज होतो. मी ऋचा विचारलेलं. जर, मी उद्या नसेन तर मुलांच्या डोक्यात मला जिवंत ठेवणं ही तुझी जबाबदारी नाही का?

2 / 5
मी ऋचाला म्हणालो, तुझ्याजागी जर मी असतो, परिस्थिती उलट असती, तर तिच्या मनात तुझ्या आठवणी कशा कायम राहतील, हे मी पाहिलं असतं. पण तिने असं केलं नाही.

मी ऋचाला म्हणालो, तुझ्याजागी जर मी असतो, परिस्थिती उलट असती, तर तिच्या मनात तुझ्या आठवणी कशा कायम राहतील, हे मी पाहिलं असतं. पण तिने असं केलं नाही.

3 / 5
संजय दत्तने ऋचा शर्माच्या आई-वडिलांवरही निशाणा साधला होता. मला आठवतय ती रुग्णालयात अखेरच्या घटका मोजत होती...

संजय दत्तने ऋचा शर्माच्या आई-वडिलांवरही निशाणा साधला होता. मला आठवतय ती रुग्णालयात अखेरच्या घटका मोजत होती...

4 / 5
त्यावेळी तिच्या आई-वडिलांनी मला विचारलं, त्रिशालाच आता काय होणार?.  मी म्हटलं, तिचं काय होणार?. ते म्हणाले त्रिशालाला आम्ही आमच्यासोबत ठेवणार असं संजय दत्तने सांगितलं.

त्यावेळी तिच्या आई-वडिलांनी मला विचारलं, त्रिशालाच आता काय होणार?. मी म्हटलं, तिचं काय होणार?. ते म्हणाले त्रिशालाला आम्ही आमच्यासोबत ठेवणार असं संजय दत्तने सांगितलं.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.