पावसामुळे रस्ता वाहून गेला, महिनाभर डोलीतून प्रवास, साताऱ्यात उपचाराअभावी वृद्धाचा मृत्यू

महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी या गावातील 70 वर्षाच्या रामचंद्र कदम यांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रामचंद्र कदम यांना गावातील तरुणांनी टोपलीतून नदीपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला.

| Updated on: Aug 21, 2021 | 11:17 AM
साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा अजूनदेखील संपर्क तुटलेला आहे. तब्बल एक महिना होत आला तरी या गावांना जोडणारे रस्ते अद्यापही दुरुस्त झालेले नाहीत. याचा फटका या भागातील वयस्कर लोकांना बसू लागला आहे.

साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा अजूनदेखील संपर्क तुटलेला आहे. तब्बल एक महिना होत आला तरी या गावांना जोडणारे रस्ते अद्यापही दुरुस्त झालेले नाहीत. याचा फटका या भागातील वयस्कर लोकांना बसू लागला आहे.

1 / 6
महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी या गावातील 70 वर्षाच्या रामचंद्र कदम यांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी या गावातील 70 वर्षाच्या रामचंद्र कदम यांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

2 / 6
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रामचंद्र कदम यांना गावातील तरुणांनी टोपलीतून नदीपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा उपचाराविना वाटेतच मृत्यू झाला.

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रामचंद्र कदम यांना गावातील तरुणांनी टोपलीतून नदीपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा उपचाराविना वाटेतच मृत्यू झाला.

3 / 6
नदीतून बोटीने रामचंद्र कदम यांना तापोळा या ठिकाणी उपचारासाठी नेलं जात होतं. मात्र रस्त्याअभावी वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे.

नदीतून बोटीने रामचंद्र कदम यांना तापोळा या ठिकाणी उपचारासाठी नेलं जात होतं. मात्र रस्त्याअभावी वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे.

4 / 6
त्यामुळे सातारा जिल्हा प्रशासनाने आता तरी जागे होऊन या गावांना जोडणारे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

त्यामुळे सातारा जिल्हा प्रशासनाने आता तरी जागे होऊन या गावांना जोडणारे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

5 / 6
70 वर्षाच्या रामचंद्र कदम यांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रामचंद्र कदम यांना गावातील तरुणांनी टोपलीतून नदीपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा उपचाराविना वाटेतच मृत्यू झाला.

70 वर्षाच्या रामचंद्र कदम यांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रामचंद्र कदम यांना गावातील तरुणांनी टोपलीतून नदीपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा उपचाराविना वाटेतच मृत्यू झाला.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.