PHOTO | दर महिन्याला LIC मध्ये करा 3810 रुपयांची गुंतवणूक, 25 वर्षात मिळतील 77 लाख

नुकतंच देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन बीमा निगम (LIC) ने खास मुलींसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे. (LIC Jeevan Lakshya Policy for Child Marriage)

| Updated on: Jun 07, 2021 | 10:58 AM
diageo india

diageo india

1 / 8
नुकतंच देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन बीमा निगम (LIC) ने खास मुलींसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे. ज्यामुळे पालकांना मुलींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतची सर्व चिंता मिटणार आहेत.

नुकतंच देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन बीमा निगम (LIC) ने खास मुलींसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे. ज्यामुळे पालकांना मुलींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतची सर्व चिंता मिटणार आहेत.

2 / 8
सध्या बाजारात एलआयसीची एक पॉलिसी कन्यादान पॉलिसी या नावाने बाजारात विकली जात आहे. मात्र प्रत्यक्षात तशी कोणतीही योजना नाही. ही योजना म्हणजे एलआयसीच्या जीवन लक्ष्य पॉलिसीचे customized version आहे.

सध्या बाजारात एलआयसीची एक पॉलिसी कन्यादान पॉलिसी या नावाने बाजारात विकली जात आहे. मात्र प्रत्यक्षात तशी कोणतीही योजना नाही. ही योजना म्हणजे एलआयसीच्या जीवन लक्ष्य पॉलिसीचे customized version आहे.

3 / 8
 ही पॉलिसी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी एजंट त्याला कन्यादान योजना या नावाने ओळखतात. या योजनेच्या नावामुळे अनेक जण यात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित होतात.

ही पॉलिसी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी एजंट त्याला कन्यादान योजना या नावाने ओळखतात. या योजनेच्या नावामुळे अनेक जण यात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित होतात.

4 / 8
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यात तुम्हाला निश्चित उत्पन्नासह भांडवलाच्या सुरक्षिततेची हमी मिळते. या योजनेसाठी तुम्हाला दररोज 127 रुपये जमा करावे लागतील. त्यानंतर तुम्हाला 27 लाख रुपये परतावा मिळेल.

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यात तुम्हाला निश्चित उत्पन्नासह भांडवलाच्या सुरक्षिततेची हमी मिळते. या योजनेसाठी तुम्हाला दररोज 127 रुपये जमा करावे लागतील. त्यानंतर तुम्हाला 27 लाख रुपये परतावा मिळेल.

5 / 8
या योजनेची खास गोष्ट म्हणजे ही योजना 25 वर्षांसाठी आहे. पण तुम्हाला यात 22 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागतो.

या योजनेची खास गोष्ट म्हणजे ही योजना 25 वर्षांसाठी आहे. पण तुम्हाला यात 22 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागतो.

6 / 8
जर या योजनेदरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाला, तर कुटुंबाला कोणतेही प्रीमियम द्यावे लागत नाही. त्यासोबतच योजनेच्या उर्वरित वर्षांत मुलीला दरवर्षी 1 लाख रुपये मिळतात

जर या योजनेदरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाला, तर कुटुंबाला कोणतेही प्रीमियम द्यावे लागत नाही. त्यासोबतच योजनेच्या उर्वरित वर्षांत मुलीला दरवर्षी 1 लाख रुपये मिळतात

7 / 8
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय किमान  30 वर्षे आणि मुलीचे वय एक वर्ष असले पाहिजे. मुलीच्या वयानुसार या पॉलिसीची मुदत कमी केली जाईल. हे धोरण कमी-अधिक प्रीमियमनुसारही घेतली जाऊ शकते

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय किमान 30 वर्षे आणि मुलीचे वय एक वर्ष असले पाहिजे. मुलीच्या वयानुसार या पॉलिसीची मुदत कमी केली जाईल. हे धोरण कमी-अधिक प्रीमियमनुसारही घेतली जाऊ शकते

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.