AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kolhi : कोहलीचे 3 वर्षानंतर शतक, चाहत्यांनी फोटो केले व्हायरल

काल विराट कोहलीने तीन वर्षानंतर शतक मारलं. 61 चेंडूत त्याने 122 धावा त्याने केल्या.

| Updated on: Sep 09, 2022 | 9:59 AM
Share
काल झालेल्या क्रिकेटच्या सामन्यानंतर विराट कोहली अधिक चर्चेत आहे. कारण काल त्याने वर्षानंतर त्याचं पहिलं शतक लगावलं आहे. त्याला त्यांच्या चाहत्यांनी पुन्हा शुभेच्छा दिल्या आहेत.

काल झालेल्या क्रिकेटच्या सामन्यानंतर विराट कोहली अधिक चर्चेत आहे. कारण काल त्याने वर्षानंतर त्याचं पहिलं शतक लगावलं आहे. त्याला त्यांच्या चाहत्यांनी पुन्हा शुभेच्छा दिल्या आहेत.

1 / 4
अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या कालच्या सामन्यात त्याने  61 चेंडूत 122 धावा केल्या. त्यानंतर त्याने त्याच्या स्टाईलमध्ये जल्लोष केला.

अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या कालच्या सामन्यात त्याने 61 चेंडूत 122 धावा केल्या. त्यानंतर त्याने त्याच्या स्टाईलमध्ये जल्लोष केला.

2 / 4
आशिया चषकाच्या महत्त्वाच्या सामन्यात तो अधिक खेळला नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांच्या अधिक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल केल्या आहेत.

आशिया चषकाच्या महत्त्वाच्या सामन्यात तो अधिक खेळला नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांच्या अधिक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल केल्या आहेत.

3 / 4
अनेक मीम्स व्हायरल झाल्यानंतर काही नेटकऱ्यांनी कालच्या शतकाचं श्रेय पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकाला दिलं आहे.

अनेक मीम्स व्हायरल झाल्यानंतर काही नेटकऱ्यांनी कालच्या शतकाचं श्रेय पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकाला दिलं आहे.

4 / 4
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.