टीम इंडियाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड याला लॉटरी लागली आहे.
1 / 6
ऋतुराज गायकवाड याला टीम इंडियाचा कर्णधार करण्यात आलं आहे.
2 / 6
बीसीसीआयने एशियन गेम्ससाठी भारतीय संघाची घोषणा केलीय. या एशियन गेम्साठी ऋतुराज कर्णधारपद सांभळणार आहे.
3 / 6
ऋतुराजने टीम इंडियासाठी 1 वनडेत प्रतिनिधित्व केलंय.
4 / 6
तसेच ऋतुराज टीम इंडियाकडून 9 टी 20 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने एकमेव अर्धशतक ठोकलंय.
5 / 6
ऋतुराज गायकवाड याने आयपीएल 16 व्या मोसमात 16 सामन्यातील 15 डावांमध्ये 4 अर्धशतकांसह 590 धावा केल्या. ऋतुराजने काही डावांचा अपवाद वगळता या हंगामात सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे.