टीम इंडियाच्या पराभवासाठी चेन्नई सुपर किंग्स फ्रेंचायझी जबाबदार! रॉबिन उथप्पाचा आरोप
न्यूझीलंडने भारताला 3-0 ने मात देत क्लिन स्वीप दिला. यामुळे टीम इंडियाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित चुकलं आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याने चेन्नई सुपर किंग्ज अकादमीला यासाठी जबाबदार धरलं आहे. चेन्नई सुपर किंग्स देशहितापेक्षा आपल्या खेळाडूंना महत्त्व देत असल्याची टीका केली आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
मलायका अरोराचा प्रिंसेस लूक... तिच्या ग्लॅमर पुढे तरुणी फिक्या
उन्हाळ्यात 1 ग्लास ताक प्या आणि अनेक समस्या दूर ठेवा...
उन्हाळ्यात या 5 लोकांनी लिंबू पाणी जरुर प्यावे
ही फळे खाणे किडनीच्या आरोग्यासाठी चांगले असते
Icc स्पर्धेतील बाद फेरीत भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज, बुमराह कितव्या स्थानी?
आयपीएलच्या 19 व्या मोसमाचा 28 मार्चपासून थरार, तुमच्या टीमचा कॅप्टन कोण?
