टीम इंडियाच्या पराभवासाठी चेन्नई सुपर किंग्स फ्रेंचायझी जबाबदार! रॉबिन उथप्पाचा आरोप
न्यूझीलंडने भारताला 3-0 ने मात देत क्लिन स्वीप दिला. यामुळे टीम इंडियाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित चुकलं आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याने चेन्नई सुपर किंग्ज अकादमीला यासाठी जबाबदार धरलं आहे. चेन्नई सुपर किंग्स देशहितापेक्षा आपल्या खेळाडूंना महत्त्व देत असल्याची टीका केली आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
मोबाईलला किती दिवसात Restart केले पाहिजेत..
बाप्पाच्या आगमनासाठी सोनाली कुलकर्णीचा खास लुक, सौंदर्याने वेधलं लक्ष
Airtel च्या 199 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळतात अनेक फायदे
पेर या फळामध्ये काय पोषक तत्वे आणि फायदे असतात ?
किचनमध्ये झुरळांचा उच्छाद ? या प्रकारे करा त्यांचा नायनाट...
GK : जर चंद्रावर गोळी चालवली तर काय होईल ?
