टीम इंडियाच्या पराभवासाठी चेन्नई सुपर किंग्स फ्रेंचायझी जबाबदार! रॉबिन उथप्पाचा आरोप
न्यूझीलंडने भारताला 3-0 ने मात देत क्लिन स्वीप दिला. यामुळे टीम इंडियाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित चुकलं आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याने चेन्नई सुपर किंग्ज अकादमीला यासाठी जबाबदार धरलं आहे. चेन्नई सुपर किंग्स देशहितापेक्षा आपल्या खेळाडूंना महत्त्व देत असल्याची टीका केली आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
आंब्यासोबत हे पदार्थ खाऊ नका, अन्यथा महागात पडेल...
कंपाळी चंद्रकोर अन् नकात नथ, या अभिनेत्रीच्या सौंदर्याने लावलं वेड
उन्हाळ्यात कोणते फळ खाणे शरीरासाठी चांगले असते?
डिप्रेशनपासून वाचायचं असेल तर या 5 सवयींपासून दूर रहा
रोज एक अंजीर खाल्ल्याने शरीरात घडतील हे महत्वाचे बदल....
IPL : आयपीएल स्पर्धेत 100 सामने जिंकणारे संघ, नंबर 1 कोण?
