AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेटर सरफराज खान याने गुपचूपपणे उरकला निकाह, पत्नी आणि लव्ह स्टोरीबाबत जाणून घ्या

मुंबईचा क्रिकेटर सरफराज खान याचा निकाह पार पडला आहे. काश्मीरमधील रोमाना जहूर हीच्यासोबत लग्नबंधनात अडकला आहे. याबाबत त्याने स्वत:च सोशल मीडियाच्या माध्यमातून खुलासा केला आहे.

| Updated on: Aug 07, 2023 | 5:13 PM
Share
सरफराज आणि रोमाना यांची पहिली भेट दिल्लीत झाली होीत. तेथूनच या दोघांची प्रेमकथा फुलत गेली. रोमाना दिल्लीतून एमएससी करत होती. याच ठिकाणी सरफराजची चुलत बहीण शिकत होती. चुलत बहिणीसोबत रोमाना सरफराजचा सामना पाहण्यासाठी गेली होती तेव्हाच सरफराजने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

सरफराज आणि रोमाना यांची पहिली भेट दिल्लीत झाली होीत. तेथूनच या दोघांची प्रेमकथा फुलत गेली. रोमाना दिल्लीतून एमएससी करत होती. याच ठिकाणी सरफराजची चुलत बहीण शिकत होती. चुलत बहिणीसोबत रोमाना सरफराजचा सामना पाहण्यासाठी गेली होती तेव्हाच सरफराजने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

1 / 6
सरफराज खान याच्या कुटुंबियांनी मागणीचा प्रस्ताव ठेवला. मग दोघांच्या लग्नाला कुटुंबाचा होकार मिळाला आणि लग्न सोहळा पार पडला.

सरफराज खान याच्या कुटुंबियांनी मागणीचा प्रस्ताव ठेवला. मग दोघांच्या लग्नाला कुटुंबाचा होकार मिळाला आणि लग्न सोहळा पार पडला.

2 / 6
ख्रिस गेल, सूर्यकुमार यादव, रुतुराज गायकवाड, खलील अहमद, उमरान मलिक, सिकंदर रझा, मनदीप सिंग आणि भारताचा माजी ऑफस्पिनर रमेश पोवार यांनी सरफराज याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.

ख्रिस गेल, सूर्यकुमार यादव, रुतुराज गायकवाड, खलील अहमद, उमरान मलिक, सिकंदर रझा, मनदीप सिंग आणि भारताचा माजी ऑफस्पिनर रमेश पोवार यांनी सरफराज याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.

3 / 6
सरफराज गेल्या वर्षभरापासून राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. पण नुकत्याच पार पडलेल्या दुलीप ट्रॉफीत सरफराजला हवं तसं यश मिळालं नाही. चार सामन्यात त्याने फक्त 54 धावा केल्या.

सरफराज गेल्या वर्षभरापासून राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. पण नुकत्याच पार पडलेल्या दुलीप ट्रॉफीत सरफराजला हवं तसं यश मिळालं नाही. चार सामन्यात त्याने फक्त 54 धावा केल्या.

4 / 6
दुसरीकडे, देशांतर्गत क्रिकेटमध्ये सरफराजने 39 सामन्यातील 58 डावात 74.1 च्या सरासरीने 3559 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याची निवड होत नसल्याने माजी क्रिकेटपटून टीकेची झोड उठवली होती.

दुसरीकडे, देशांतर्गत क्रिकेटमध्ये सरफराजने 39 सामन्यातील 58 डावात 74.1 च्या सरासरीने 3559 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याची निवड होत नसल्याने माजी क्रिकेटपटून टीकेची झोड उठवली होती.

5 / 6
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बांगलादेश आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत सरफराज खानची निवड होईल असं वाटत होतं. पण त्याला संधी मिळाली नाही. आयपीएलमधील खराब कामगिरीचा त्याला फटका बसला, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बांगलादेश आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत सरफराज खानची निवड होईल असं वाटत होतं. पण त्याला संधी मिळाली नाही. आयपीएलमधील खराब कामगिरीचा त्याला फटका बसला, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.

6 / 6
Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.