0,0,0,0..! टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय सलामीवीरांकडून निराशा, पाचव्या सामन्यात पुन्हा शून्य
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतीय सलामीवीरांनी क्रीडाप्रेमींची निराशा केली आहे. पहिल्या सामन्यापासून सुरू असलेलं शून्याचं वलय काही केल्या संपत नाही. सुपर 8 फेरीतही तेच चित्र पाहायला मिळालं.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
