IND vs AFG : मोहालीच्या मैदानात टीम इंडियाचाच वरचष्मा, आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात असा रेकॉर्ड
टीम इंडियाने मोहालीच्या आयएस बिंद्रा क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत चार टी20 सामने खेळले आहेत. त्यात टीम इंडियाने तीन सामने जिंकले. 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथे शेवटचा सामना खेळणाऱ्या भारताला 4 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता. 11 जानेवारी रोजी याच मैदानावर भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्या टी20 सामना होणार आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
सौर मंडळातील सर्वात उष्ण ग्रह कोणता ?
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारे संघ, पहिल्या स्थानी कोण?
GK : कोणत्या धर्माचे लोक जास्त शिकतात ?
सुमारे 6 लाखात 6 ऑटोमेटिक बजेट फ्रेंडली फॅमिली कार
Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज,84 दिवसांची व्हॅलिडीटी, मिळतो कॉलिंग आणि डेटाही
फँड्रीमधील शालूचा हॉट लूक पाहिला का? होतोय प्रचंड व्हायरल
