IND vs AFG : मोहालीच्या मैदानात टीम इंडियाचाच वरचष्मा, आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात असा रेकॉर्ड
टीम इंडियाने मोहालीच्या आयएस बिंद्रा क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत चार टी20 सामने खेळले आहेत. त्यात टीम इंडियाने तीन सामने जिंकले. 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथे शेवटचा सामना खेळणाऱ्या भारताला 4 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता. 11 जानेवारी रोजी याच मैदानावर भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्या टी20 सामना होणार आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
वीजेवर धावणाऱ्या मेल-एक्सप्रेसलाही जनरेटर का लावलेले असते ?
सतत डोकं दुखतय? या आजाराचे लक्षण असू शकते
आरोग्यासाठी द्राक्षे किती गुणकारी... होतील अनेक फायदे
दिवसागणिक वाढतोय बोल्डनेस... करिश्माच्या दिलखेच अदांवर चाहच्यांच्या नजरा
वानिंदु हसरंगाची टी 20I वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात कमाल, तिघांना पछाडलं
हृदयाच्या आरोग्यासाठी कोणती फळे खावीत ?
