IND vs AFG : मोहालीच्या मैदानात टीम इंडियाचाच वरचष्मा, आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात असा रेकॉर्ड
टीम इंडियाने मोहालीच्या आयएस बिंद्रा क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत चार टी20 सामने खेळले आहेत. त्यात टीम इंडियाने तीन सामने जिंकले. 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथे शेवटचा सामना खेळणाऱ्या भारताला 4 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता. 11 जानेवारी रोजी याच मैदानावर भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्या टी20 सामना होणार आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
हळदीचे पाणी प्यायल्याने अनेक फायदे होतात...
सकाळी कडीपत्त्याचे पाणी प्यायल्याने काय होते ?
आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतक लगावणारे फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
जिओ नेटवर्कच्या 84 दिवसांच्या रिचार्जसाठी किती रुपये खर्च करावे लागणार?
कंबरेवर तीळ असणार्या महिला कशा असतात? उत्तर ऐकून..
मखाने खाल्ल्याने शरीराला कोणते व्हिटामिन्स मिळतात ?
