IND vs SL : तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी भारताने या चुका सुधारणं आवश्यक, अन्यथा…
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत श्रीलंकेने 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिला सामना बरोबरीत सुटला आणि दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने 32 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे या दोन सामन्यातून धडा घेत चुका सुधारणं गरजेचं आहे. नाही तर तिसऱ्या सामन्यातही पराभवाचं तोंड पाहावं लागू शकतं.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
