AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी भारताने या चुका सुधारणं आवश्यक, अन्यथा…

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत श्रीलंकेने 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिला सामना बरोबरीत सुटला आणि दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने 32 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे या दोन सामन्यातून धडा घेत चुका सुधारणं गरजेचं आहे. नाही तर तिसऱ्या सामन्यातही पराभवाचं तोंड पाहावं लागू शकतं.

| Updated on: Aug 05, 2024 | 8:09 PM
Share
भारताने टी20 मालिकेत श्रीलंकेला लोळवलं. पण वनडे मालिकेत त्याच्या विपरीत परिणाम पाहायला मिळत आहेत. संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा आणि चांगली सुरुवात करूनही जिंकता आलेलं नाही. त्यामुळे वनडे मालिका गमवण्याची वेळ आली आहे.

भारताने टी20 मालिकेत श्रीलंकेला लोळवलं. पण वनडे मालिकेत त्याच्या विपरीत परिणाम पाहायला मिळत आहेत. संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा आणि चांगली सुरुवात करूनही जिंकता आलेलं नाही. त्यामुळे वनडे मालिका गमवण्याची वेळ आली आहे.

1 / 5
दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने टीम इंडियाला 208 धावांत गुंडाळले आणि 32 धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही सामन्यात टीम इंडियाचा वरचष्मा होता. पण काही चुकांमुळे पराभवाची किंमत मोजावी लागली. आता तिसऱ्या वनडेपूर्वी भारताने तीन चुका सुधारणं गरजेचं आहे.

दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने टीम इंडियाला 208 धावांत गुंडाळले आणि 32 धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही सामन्यात टीम इंडियाचा वरचष्मा होता. पण काही चुकांमुळे पराभवाची किंमत मोजावी लागली. आता तिसऱ्या वनडेपूर्वी भारताने तीन चुका सुधारणं गरजेचं आहे.

2 / 5
कर्णधार रोहित शर्मा वगळता इतर फलंदाज आक्रमणाऐवजी बचावात्मक पवित्र्यात दिसले. त्यामुळे श्रीलंकेच्या गोलंदाजांनी फायदा उचलला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी  भारताच्या 5 विकेट एलबीडब्ल्यू करून घेतल्या.

कर्णधार रोहित शर्मा वगळता इतर फलंदाज आक्रमणाऐवजी बचावात्मक पवित्र्यात दिसले. त्यामुळे श्रीलंकेच्या गोलंदाजांनी फायदा उचलला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताच्या 5 विकेट एलबीडब्ल्यू करून घेतल्या.

3 / 5
कोलंबोची खेळपट्टी फिरकीपटूंना अधिक मदत करत आहे. याची पूर्ण कल्पना श्रीलंकेच्या खेळाडू आणि प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांना आहे. त्यामुळे श्रीलंका 5 फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरते. पण भारतीय संघ फिरकी गोलंदाजीवर विसंबून न राहता आहे तोच संघ खेळवत आहे.

कोलंबोची खेळपट्टी फिरकीपटूंना अधिक मदत करत आहे. याची पूर्ण कल्पना श्रीलंकेच्या खेळाडू आणि प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांना आहे. त्यामुळे श्रीलंका 5 फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरते. पण भारतीय संघ फिरकी गोलंदाजीवर विसंबून न राहता आहे तोच संघ खेळवत आहे.

4 / 5
भारताच्या ताफ्यात रियान परागसारखा फिरकी गोलंदाज आहे. त्याने टी20 मालिकेत चांगली गोलंदाजी केली आहे. पण त्याच्याऐवजी शिवम दुबेला संघात स्थान दिलं गेलं. शिवम दुबे आतापर्यंत या मालिकेत पूर्णपणे अपयशी ठरला आहे.

भारताच्या ताफ्यात रियान परागसारखा फिरकी गोलंदाज आहे. त्याने टी20 मालिकेत चांगली गोलंदाजी केली आहे. पण त्याच्याऐवजी शिवम दुबेला संघात स्थान दिलं गेलं. शिवम दुबे आतापर्यंत या मालिकेत पूर्णपणे अपयशी ठरला आहे.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.