AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी भारताने या चुका सुधारणं आवश्यक, अन्यथा…

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत श्रीलंकेने 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिला सामना बरोबरीत सुटला आणि दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने 32 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे या दोन सामन्यातून धडा घेत चुका सुधारणं गरजेचं आहे. नाही तर तिसऱ्या सामन्यातही पराभवाचं तोंड पाहावं लागू शकतं.

| Updated on: Aug 05, 2024 | 8:09 PM
Share
भारताने टी20 मालिकेत श्रीलंकेला लोळवलं. पण वनडे मालिकेत त्याच्या विपरीत परिणाम पाहायला मिळत आहेत. संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा आणि चांगली सुरुवात करूनही जिंकता आलेलं नाही. त्यामुळे वनडे मालिका गमवण्याची वेळ आली आहे.

भारताने टी20 मालिकेत श्रीलंकेला लोळवलं. पण वनडे मालिकेत त्याच्या विपरीत परिणाम पाहायला मिळत आहेत. संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा आणि चांगली सुरुवात करूनही जिंकता आलेलं नाही. त्यामुळे वनडे मालिका गमवण्याची वेळ आली आहे.

1 / 5
दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने टीम इंडियाला 208 धावांत गुंडाळले आणि 32 धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही सामन्यात टीम इंडियाचा वरचष्मा होता. पण काही चुकांमुळे पराभवाची किंमत मोजावी लागली. आता तिसऱ्या वनडेपूर्वी भारताने तीन चुका सुधारणं गरजेचं आहे.

दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने टीम इंडियाला 208 धावांत गुंडाळले आणि 32 धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही सामन्यात टीम इंडियाचा वरचष्मा होता. पण काही चुकांमुळे पराभवाची किंमत मोजावी लागली. आता तिसऱ्या वनडेपूर्वी भारताने तीन चुका सुधारणं गरजेचं आहे.

2 / 5
कर्णधार रोहित शर्मा वगळता इतर फलंदाज आक्रमणाऐवजी बचावात्मक पवित्र्यात दिसले. त्यामुळे श्रीलंकेच्या गोलंदाजांनी फायदा उचलला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी  भारताच्या 5 विकेट एलबीडब्ल्यू करून घेतल्या.

कर्णधार रोहित शर्मा वगळता इतर फलंदाज आक्रमणाऐवजी बचावात्मक पवित्र्यात दिसले. त्यामुळे श्रीलंकेच्या गोलंदाजांनी फायदा उचलला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताच्या 5 विकेट एलबीडब्ल्यू करून घेतल्या.

3 / 5
कोलंबोची खेळपट्टी फिरकीपटूंना अधिक मदत करत आहे. याची पूर्ण कल्पना श्रीलंकेच्या खेळाडू आणि प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांना आहे. त्यामुळे श्रीलंका 5 फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरते. पण भारतीय संघ फिरकी गोलंदाजीवर विसंबून न राहता आहे तोच संघ खेळवत आहे.

कोलंबोची खेळपट्टी फिरकीपटूंना अधिक मदत करत आहे. याची पूर्ण कल्पना श्रीलंकेच्या खेळाडू आणि प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांना आहे. त्यामुळे श्रीलंका 5 फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरते. पण भारतीय संघ फिरकी गोलंदाजीवर विसंबून न राहता आहे तोच संघ खेळवत आहे.

4 / 5
भारताच्या ताफ्यात रियान परागसारखा फिरकी गोलंदाज आहे. त्याने टी20 मालिकेत चांगली गोलंदाजी केली आहे. पण त्याच्याऐवजी शिवम दुबेला संघात स्थान दिलं गेलं. शिवम दुबे आतापर्यंत या मालिकेत पूर्णपणे अपयशी ठरला आहे.

भारताच्या ताफ्यात रियान परागसारखा फिरकी गोलंदाज आहे. त्याने टी20 मालिकेत चांगली गोलंदाजी केली आहे. पण त्याच्याऐवजी शिवम दुबेला संघात स्थान दिलं गेलं. शिवम दुबे आतापर्यंत या मालिकेत पूर्णपणे अपयशी ठरला आहे.

5 / 5
Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं