AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : आर. अश्विनची कसोटीत जबरदस्त कामगिरी, 12 विकेट्स घेत नोंदवले 6 विक्रम

वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला कसोटी सामना भारताने खिशात घातला. वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 141 धावांनी पराभव केला. या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे. या सामन्यात आर. अश्विनच्या कामगिरी सर्वोत्तम राहिली. कसोटी 12 गडी बाद करत विक्रमांची नोंद केली आहे.

| Updated on: Jul 15, 2023 | 4:17 PM
Share
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात फिरकीपटू आर. अश्विन याने 12 गडी बाद केले. पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 7 गडी बाद केले.

दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात फिरकीपटू आर. अश्विन याने 12 गडी बाद केले. पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 7 गडी बाद केले.

1 / 6
12 गडी बाद करत आर. अश्विन याने काही विक्रमांची नोंद केली आहे. तसेच श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याला मागे टाकलं आहे. मुरलीधरनने 133 कसोटी सामन्यात सहा वेळा 12 पेक्षा जास्त विकेट्स घेतले आहे. अश्विनने ही कामगिरी अवघ्या 93 कसोटीत केली आहे.

12 गडी बाद करत आर. अश्विन याने काही विक्रमांची नोंद केली आहे. तसेच श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याला मागे टाकलं आहे. मुरलीधरनने 133 कसोटी सामन्यात सहा वेळा 12 पेक्षा जास्त विकेट्स घेतले आहे. अश्विनने ही कामगिरी अवघ्या 93 कसोटीत केली आहे.

2 / 6
वेस्ट इंडिजच्या धरतीवर कसोटीच्या दोन्ही डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेणारा आर. अश्विन हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

वेस्ट इंडिजच्या धरतीवर कसोटीच्या दोन्ही डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेणारा आर. अश्विन हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

3 / 6
आर अश्विन याची  कसोटी सामन्यात शेवटचा गडी टिपण्याची 23 वी वेळ आहे. जोमेल वॉरिकन याला पायचीत करत अश्विनने शेन वॉर्नचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे.

आर अश्विन याची कसोटी सामन्यात शेवटचा गडी टिपण्याची 23 वी वेळ आहे. जोमेल वॉरिकन याला पायचीत करत अश्विनने शेन वॉर्नचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे.

4 / 6
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत अश्विनने दुसरं स्थान मिळवलं आहे. अनिल कुंबलेच्या नावावर 953 गडी आहेत. तर हरभजनच्या नावावर 707 गडी आहेत. वेस्ट इंडिज विरुद्ध 12 गडी बाद करत अश्विनच्या नावावर 709 विकेट्स झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत अश्विनने दुसरं स्थान मिळवलं आहे. अनिल कुंबलेच्या नावावर 953 गडी आहेत. तर हरभजनच्या नावावर 707 गडी आहेत. वेस्ट इंडिज विरुद्ध 12 गडी बाद करत अश्विनच्या नावावर 709 विकेट्स झाले आहेत.

5 / 6
अश्विनने आठव्यांदा कसोटी सामन्यात 10 किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध 12 गडी बाद करत अनिल कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. अश्विनने शेवटच्या कसोटीतही 10 विकेट घेतल्यास हा पराक्रम करणारा भारताचा नंबर 1 गोलंदाज ठरेल.

अश्विनने आठव्यांदा कसोटी सामन्यात 10 किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध 12 गडी बाद करत अनिल कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. अश्विनने शेवटच्या कसोटीतही 10 विकेट घेतल्यास हा पराक्रम करणारा भारताचा नंबर 1 गोलंदाज ठरेल.

6 / 6
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.