AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025: भारतीय संघातील तिघांना संधी मिळणार नाही, कारण…

आशिया कप स्पर्धेचे वेध आता क्रीडाप्रेमींना लागले आहे. कारण या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने येणार आहे. पण भारतीय संघात कोणत्या 15 खेळाडूंना संधी मिळेल याबाबत चर्चा रंगली आहे. मात्र टीम इंडियाचे तीन खेळाडू या संघात नसतील हे स्पष्ट आहे. चला जाणून घेऊयात त्यांच्याबाबत...

| Updated on: Aug 13, 2025 | 8:12 PM
Share
आशिया कप स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई राष्ट्र क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा पुढील आठवड्यात केली जाणार आहे. 15  सदस्यीय संघात तीन प्रमुख खेळाडूंचा समावेश होणार नसल्याचं जवळपास स्पष्ट आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत

आशिया कप स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई राष्ट्र क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा पुढील आठवड्यात केली जाणार आहे. 15 सदस्यीय संघात तीन प्रमुख खेळाडूंचा समावेश होणार नसल्याचं जवळपास स्पष्ट आहे. चला जाणून घेऊयात त्याबाबत

1 / 5
आशिया कप संघात अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि शुबमन गिल हे सलामीवीर असतील असे वृत्त आहे. त्यामुळे डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वालचा आशिया कपसाठी विचार केला जाणार नाही, हे जवळपास स्पष्ट आहे.

आशिया कप संघात अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि शुबमन गिल हे सलामीवीर असतील असे वृत्त आहे. त्यामुळे डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वालचा आशिया कपसाठी विचार केला जाणार नाही, हे जवळपास स्पष्ट आहे.

2 / 5
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झालेल्या ऋषभ पंतला आशिया कप स्पर्धेत खेळणार नाही हे स्पष्ट आहे.पंतला पूर्ण तंदुरुस्तीसाठी वेळ हवा आहे, त्यामुळे त्याच्या जागी दुसऱ्या यष्टीरक्षकाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झालेल्या ऋषभ पंतला आशिया कप स्पर्धेत खेळणार नाही हे स्पष्ट आहे.पंतला पूर्ण तंदुरुस्तीसाठी वेळ हवा आहे, त्यामुळे त्याच्या जागी दुसऱ्या यष्टीरक्षकाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

3 / 5
भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघांचा कायमस्वरूपी सदस्य असलेल्या केएल राहुलचाही आशिया कपसाठी विचार केला जाणार नाही, असे वृत्त आहे. मधल्या फळीत मजबूत फलंदाज देखील आहेत. त्यामुळे आशिया कपसाठी केएल राहुलची निवड होणं कठीण आहे.

भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघांचा कायमस्वरूपी सदस्य असलेल्या केएल राहुलचाही आशिया कपसाठी विचार केला जाणार नाही, असे वृत्त आहे. मधल्या फळीत मजबूत फलंदाज देखील आहेत. त्यामुळे आशिया कपसाठी केएल राहुलची निवड होणं कठीण आहे.

4 / 5
ऋषभ पंत दुखापतग्रस्त असल्याने संजू सॅमसन यष्टिरक्षकपदाची जबाबदारी सांभाळेल. ध्रुव जुरेल किंवा जितेश शर्मा यांची दुसऱ्या यष्टिरक्षकपदी निवड होण्याची शक्यता आहे. या आशिया कपमध्ये टीम इंडियासाठी अनेक तरुण फलंदाज मैदानात उतरतील अशी अपेक्षा आहे. (सर्व फोटो टीव्ही 9 नेटवर्क कन्नडवरून)

ऋषभ पंत दुखापतग्रस्त असल्याने संजू सॅमसन यष्टिरक्षकपदाची जबाबदारी सांभाळेल. ध्रुव जुरेल किंवा जितेश शर्मा यांची दुसऱ्या यष्टिरक्षकपदी निवड होण्याची शक्यता आहे. या आशिया कपमध्ये टीम इंडियासाठी अनेक तरुण फलंदाज मैदानात उतरतील अशी अपेक्षा आहे. (सर्व फोटो टीव्ही 9 नेटवर्क कन्नडवरून)

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.