AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिया कप 2025

आशिया कप 2025

आशिया कप 2025 स्पर्धेचं आयोजन हे 9 ते 28 सप्टेंबरदरम्यान यूएईमध्ये करण्यात आलं आहे. ही स्पर्धा टी 20 फॉर्मेटनुसार खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेतील एकूण 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. त्यानुसार भारत, पाकिस्तान, यूएई आणि ओमानचा ए ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर बी ग्रुपमध्ये बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे 4 संघ आहेत. साखळी फेरीत प्रत्येक संघ 3-3 सामने खेळणार आहे. त्यानंतर सुपर 4 फेरी होईल. सुपर 4 मधून 2 अव्वल संघ अंतिम फेरीत पोहचतील. तर 28 सप्टेंबरला अंतिम सामना होईल.

Read More
वैभव सूर्यवंशीचा मोठा विक्रम काही तासातच धुळीस, पाकिस्तानच्या या खेळाडू निघून गेला पुढे

वैभव सूर्यवंशीचा मोठा विक्रम काही तासातच धुळीस, पाकिस्तानच्या या खेळाडू निघून गेला पुढे

अंडर 19 आशिया कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीने आक्रमक खेळ दाखवत दीड शतकी खेळी केली होती. आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. पण त्याआधीच पाकिस्तानच्या फलंदाजाने त्याचा विक्रम मोडीत काढला आहे.

वैभव सूर्यवंशीने 171 धावांच्या खेळीसह मोडला 17 वर्षे जुना विक्रम, काय ते जाणून घ्या

वैभव सूर्यवंशीने 171 धावांच्या खेळीसह मोडला 17 वर्षे जुना विक्रम, काय ते जाणून घ्या

अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आपल्या आक्रमक खेळीने लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने युएईविरुद्ध 171 धावांची खेळी केली आणि 17 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर काय ते...

U19 Asia Cup: 17 चौकार-षटकार आणि 143 धावा, वैभव सूर्यवंशी युएईविरुद्ध पुन्हा एकदा मैदानात उतरणार

U19 Asia Cup: 17 चौकार-षटकार आणि 143 धावा, वैभव सूर्यवंशी युएईविरुद्ध पुन्हा एकदा मैदानात उतरणार

Vaibhav Suryavanshi, U19 Asia Cup: अंडर 19 आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडिया मैदानात उतरली आहे. या स्पर्धेत सर्वांचं लक्ष युवा वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे असेल. या स्पर्धेत भारताचा सामना युएई संघाशी होणार आहे. मागच्या पर्वातही याच संघाविरुद्ध पहिल्या चेंडूपासून वैभवने आक्रमक खेळी केली होती.

Year ender 2025: स्मृती मंधानाचं लग्न ते आशिया कप ट्रॉफीचा वाद! हे पाच वाद क्रिकेटविश्वात गाजले

Year ender 2025: स्मृती मंधानाचं लग्न ते आशिया कप ट्रॉफीचा वाद! हे पाच वाद क्रिकेटविश्वात गाजले

Cricket Controversies 2025: वर्ष 2025 संपण्यासाठी आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. तसेच नव्या वर्षाचे वेध लागले आहेत. असं असताना या वर्षभरात काय काय घडलं याचा लेखाजोखा मांडला जात आहे. क्रिकेटविश्वात पाच घडामोडींनी लक्ष वेधून घेतलं. चला जाणून घेऊयात 2025 वर्षातील पाच मोठे वाद...

IND vs PAK : टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी भारत पाकिस्तान भिडणार, डिसेंबरमध्ये येणार आमनेसामने

IND vs PAK : टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी भारत पाकिस्तान भिडणार, डिसेंबरमध्ये येणार आमनेसामने

भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका होत नाही. पण आयसीसी आणि मल्टी नेशन स्पर्धेत दोन्ही संघ भिडतात. त्यामुळे या स्पर्धांशिवाय दोन्ही संघ आमनेसामने येत नाही. असं असताना टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी दोन्ही संघ भिडणार आहेत.

वैभव सूर्यवंशीने 98 चेंडूत ठोकल्या सर्वाधिक धावा, चौकार षटकारातही आघाडीवर

वैभव सूर्यवंशीने 98 चेंडूत ठोकल्या सर्वाधिक धावा, चौकार षटकारातही आघाडीवर

एसीसी मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 स्पर्धेतील टीम इंडियाचा आव्हान संपुष्टात आलं आहे. उपांत्य फेरीत बांगलादेशने भारताचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं असलं तरी वैभव सूर्यवंशीने मात्र छाप सोडली आहे.

आयपीएल रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेच्या सुपर ओव्हरमध्ये ठरले ‘शून्य’, जितेश शर्मा म्हणाला..

आयपीएल रायझिंग स्टार्स आशिया कप स्पर्धेच्या सुपर ओव्हरमध्ये ठरले ‘शून्य’, जितेश शर्मा म्हणाला..

एसीसी आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 स्पर्धेत टीम इंडिया ए संघाचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या 194 धावा बरोबरीत सोडवल्या. पण सुपर ओव्हरमध्ये आयपीएल स्टार्संनी फ्लॉप शो केल्या. त्यामुळे अंतिम फेरीचं स्वप्न भंगलं.

Asia Cup Rising Stars: भारत बांग्लादेश उपांत्य फेरीचा सामना कुठे आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या सर्वकाही

Asia Cup Rising Stars: भारत बांग्लादेश उपांत्य फेरीचा सामना कुठे आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या सर्वकाही

आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा सामने शुक्रवारी होणार आहेत. भारताचा सामना बांगलादेशविरुद्ध, तर पाकिस्तानचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. हा सामना कधी आणि किता पाहता येणार ते जाणून घ्या.

Rising Star Asia Cup: पाकिस्तानने फक्त 32 चेंडूत केला खेळ खल्लास, गोलंदाजांनी पाजलं पराभवाचं पाणी

Rising Star Asia Cup: पाकिस्तानने फक्त 32 चेंडूत केला खेळ खल्लास, गोलंदाजांनी पाजलं पराभवाचं पाणी

रायझिंग स्टार आशिया कप 2025 स्पर्धेत पाकिस्तान संघाची विजयी घोडदौड सुरु आहे. साखळी फेरीतील तीन पैकी तीन सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली आहे. साखळी फेरीत युएईविरुद्धचा शेवटचा सामना 9 विकेट राखून जिंकला.

IND vs PAK :  पाकिस्तानला मिळाला ‘मौका’, भारताचा 8 गडी राखून पराभव

IND vs PAK : पाकिस्तानला मिळाला ‘मौका’, भारताचा 8 गडी राखून पराभव

एसीसी मेन्स आशिया कप 2025 स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय फलंदाजी फेल गेली. वैभव सूर्यवंशी एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. या विजयासह पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठली.

हारिस रऊफवर 2 सामन्यांची बंदी, सूर्यकुमार-बुमराहला शिक्षा; आयसीसीच्या बडग्यातून अर्शदीप असा वाचला

हारिस रऊफवर 2 सामन्यांची बंदी, सूर्यकुमार-बुमराहला शिक्षा; आयसीसीच्या बडग्यातून अर्शदीप असा वाचला

आशिया कप स्पर्धेत घृणास्पद कृत्य करणाऱ्या हारिस रऊफविरुद्ध आयसीसीने कारवाईचा बडगा उचलला आहे. इतकंच काय तर सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांनाही शिक्षा सुनावली आहे. या कारवाईच्या बडग्यातून अर्शदीप सिंग वाचला आहे.

आयसीसी बैठकीतून आशिया कप ट्रॉफी चोर मोहसिन नकवीने काढला पळ? बीसीसीआयच्या भूमिकेचा धसका

आयसीसी बैठकीतून आशिया कप ट्रॉफी चोर मोहसिन नकवीने काढला पळ? बीसीसीआयच्या भूमिकेचा धसका

आशिया कप स्पर्धचा निकाल लागून एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. पण अजूनही भारतीय संघाला ट्रॉफी मिळाली नाही. कारण आशियाई क्रिकेट काउंसिलचा अध्यक्ष असलेल्या पाकिस्तानच्या मोहसिन नकवीने ट्रॉफी चोरून नेली. हा मुद्दा बीसीसीआय आयसीसी बैठकीत उचलणार आहे. असं असताना मोहसिन नकवीने पळ काढला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.