AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Vs Pakistan : वर्ल्डकपमध्ये भारताने सातही वेळा पाकिस्तानला पराभूत केलं, कसं आणि कधी ते जाणून घ्या

India Vs Pakistan Head To Head : भारत आणि पाकिस्तान संघ वनडे वर्ल्डकपमध्ये आठव्यांदा आमने सामने येणार आहेत. या सामन्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. आतापर्यंत झालेल्या 7 पैकी 7 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.

| Updated on: Oct 13, 2023 | 8:19 PM
Share
14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. आतापर्यंत 7 वेळा दोन्ही संघांचा आमनासामना झाला आहे. या सातही सामन्यात भारताने बाजी मारली आहे. चला जाणून घेऊयात या सात सामन्यांचा इतिहास...

14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. आतापर्यंत 7 वेळा दोन्ही संघांचा आमनासामना झाला आहे. या सातही सामन्यात भारताने बाजी मारली आहे. चला जाणून घेऊयात या सात सामन्यांचा इतिहास...

1 / 8
1992 World Cup: सिडनी येथे झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात मोहम्मद अझरुद्दीन याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने प्रथमच पाकिस्तानचा पराभव केला होता. भारताने हा सामना 43 धावांनी जिंकला होता.

1992 World Cup: सिडनी येथे झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात मोहम्मद अझरुद्दीन याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने प्रथमच पाकिस्तानचा पराभव केला होता. भारताने हा सामना 43 धावांनी जिंकला होता.

2 / 8
1996 World Cup: 9 मार्च रोजी बंगळुरू येथे झालेल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 39 धावांनी पराभव केला. या सामन्यात टीम इंडियासाठी नवज्योतसिंग सिद्धूने फलंदाजीत चमकदार कामगिरी केली होती. तर अनिल कुंबळे आणि व्यंकटेश प्रसाद यांनी गोलंदाजीत कमाल दाखवली.

1996 World Cup: 9 मार्च रोजी बंगळुरू येथे झालेल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 39 धावांनी पराभव केला. या सामन्यात टीम इंडियासाठी नवज्योतसिंग सिद्धूने फलंदाजीत चमकदार कामगिरी केली होती. तर अनिल कुंबळे आणि व्यंकटेश प्रसाद यांनी गोलंदाजीत कमाल दाखवली.

3 / 8
1999 World Cup: मँचेस्टर येथे झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 47 धावांनी पराभव केला. भारताकडून सौरव गांगुली फलंदाजीत आणि व्यंकटेश प्रसादने गोलंदाजीत जादू केली.

1999 World Cup: मँचेस्टर येथे झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 47 धावांनी पराभव केला. भारताकडून सौरव गांगुली फलंदाजीत आणि व्यंकटेश प्रसादने गोलंदाजीत जादू केली.

4 / 8
2003 World Cup: सेंच्युरियन येथे झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा 6 विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात सचिन तेंडुलकरने 98 धावांची खेळी केली होती.

2003 World Cup: सेंच्युरियन येथे झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा 6 विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात सचिन तेंडुलकरने 98 धावांची खेळी केली होती.

5 / 8
2011 World Cup: मोहाली येथे झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 29 धावांनी पराभव केला. या सामन्यात सचिनने धमाकेदार 85 धावा केल्या. तर सुरेश रैनाने नाबाद 36 धावा केल्या.

2011 World Cup: मोहाली येथे झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 29 धावांनी पराभव केला. या सामन्यात सचिनने धमाकेदार 85 धावा केल्या. तर सुरेश रैनाने नाबाद 36 धावा केल्या.

6 / 8
2015 World Cup: अॅडलेडमध्ये झालेल्या या विश्वचषक सामन्यात भारताने 300 धावा केल्या. या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 224 धावांवर आटोपला. त्यामुळे भारताने 76 धावांनी विजय मिळवला.

2015 World Cup: अॅडलेडमध्ये झालेल्या या विश्वचषक सामन्यात भारताने 300 धावा केल्या. या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 224 धावांवर आटोपला. त्यामुळे भारताने 76 धावांनी विजय मिळवला.

7 / 8
2019 World Cup: मँचेस्टर येथे झालेल्या विश्वचषक सामन्यात भारताने डकवर्थ-लुईस नियमानुसार पाकिस्तानवर 89 धावांनी विजय मिळवला. सध्या विद्यमान कर्णधार असलेल्या रोहित शर्माने या सामन्यात शतक झळकावले होते.

2019 World Cup: मँचेस्टर येथे झालेल्या विश्वचषक सामन्यात भारताने डकवर्थ-लुईस नियमानुसार पाकिस्तानवर 89 धावांनी विजय मिळवला. सध्या विद्यमान कर्णधार असलेल्या रोहित शर्माने या सामन्यात शतक झळकावले होते.

8 / 8
Follow Us
मराठी सक्तीवरून सरकार बॅकफूटवर, रिक्षाचालकांसाठी तडजोड काय?
मराठी सक्तीवरून सरकार बॅकफूटवर, रिक्षाचालकांसाठी तडजोड काय?.
बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले…
बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले….
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......