AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : कसोटीत इंग्लंडला पराभूत करताच भारताने रचला इतिहास, पाकिस्तान-वेस्ट इंडिजला टाकलं मागे

चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला पराभूत करत टीम इंडियाने कसोटी मालिका खिशात घातली आहे. या विजयासाठी भारताने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजला मागे टाकून दुसरं स्थान गाठलं आहे. या यादीत पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे.

| Updated on: Feb 27, 2024 | 2:19 PM
Share
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथे पार पडला. हा सामना भारताने 5 गडी राखून जिंकला. या विजयासह भारताने मालिका 3-1 ने खिशात घातली आहे. तसेच एक विक्रम आपल्या नावावर प्रस्थापित केला आहे. टीम इंडियाने मायदेशात सलग 17 वी कसोटी मालिका जिंकली आहे.

पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथे पार पडला. हा सामना भारताने 5 गडी राखून जिंकला. या विजयासह भारताने मालिका 3-1 ने खिशात घातली आहे. तसेच एक विक्रम आपल्या नावावर प्रस्थापित केला आहे. टीम इंडियाने मायदेशात सलग 17 वी कसोटी मालिका जिंकली आहे.

1 / 6
मायदेशात विजयाची मालिका कायम ठेवलेल्या टीम इंडियाने पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजला मागे टाकलं आहे. तसेच मायदेशात सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या देशांच्या यादीत दुसरं स्थान गाठलं आहे.

मायदेशात विजयाची मालिका कायम ठेवलेल्या टीम इंडियाने पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजला मागे टाकलं आहे. तसेच मायदेशात सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या देशांच्या यादीत दुसरं स्थान गाठलं आहे.

2 / 6
भारताने 2013 पासून आतापर्यंत मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. इंग्लंड आणि भारत यांच्यातील ही 17 वी कसोटी मालिका आहे. या मालिकेतील पाचवा सामना होण्यापूर्वीच भारताने 3-1 ने सीरिज जिंकली.

भारताने 2013 पासून आतापर्यंत मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. इंग्लंड आणि भारत यांच्यातील ही 17 वी कसोटी मालिका आहे. या मालिकेतील पाचवा सामना होण्यापूर्वीच भारताने 3-1 ने सीरिज जिंकली.

3 / 6
मायदेशात सर्वाधिक सामने जिंकण्याचा मान ऑस्ट्रेलियाकडे आहे. 1993 पासून 2008 पर्यंत मायदेशात एकही कसोटी मालिका गमावली नव्हती. एकूण 28 कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे भारताला हा विक्रम मोडण्यासाठी मायदेशात होणाऱ्या आणखी 11 कसोटी मालिका जिंकाव्या लागतील.

मायदेशात सर्वाधिक सामने जिंकण्याचा मान ऑस्ट्रेलियाकडे आहे. 1993 पासून 2008 पर्यंत मायदेशात एकही कसोटी मालिका गमावली नव्हती. एकूण 28 कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे भारताला हा विक्रम मोडण्यासाठी मायदेशात होणाऱ्या आणखी 11 कसोटी मालिका जिंकाव्या लागतील.

4 / 6
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजने त्यांच्या त्यांच्या मायदेशात 16 मालिकेत अपराजित राहण्याचा विक्रम केला आहे. वेस्ट इंडिजने 1974 ते 1994 च्या दरम्यान ही कामगिरी केली आहे. तर पाकिस्तानने 1982 ते 1994 च्या कालावधीत एकही कसोटी मालिका गमावली नव्हती.

पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजने त्यांच्या त्यांच्या मायदेशात 16 मालिकेत अपराजित राहण्याचा विक्रम केला आहे. वेस्ट इंडिजने 1974 ते 1994 च्या दरम्यान ही कामगिरी केली आहे. तर पाकिस्तानने 1982 ते 1994 च्या कालावधीत एकही कसोटी मालिका गमावली नव्हती.

5 / 6
या आधी भारताने 1987 ते 1999 या कालावधीत सलग 14 कसोटी मालिका जिंकल्या होत्या. त्यानंतर 2004 ते 2012 या कालावधीतही 14 मालिका जिंकण्याचा विक्रम केला होता.  त्यामुळे भारताला भारतात पराभूत करणं वाटतं तितकं सोपं नाही.

या आधी भारताने 1987 ते 1999 या कालावधीत सलग 14 कसोटी मालिका जिंकल्या होत्या. त्यानंतर 2004 ते 2012 या कालावधीतही 14 मालिका जिंकण्याचा विक्रम केला होता. त्यामुळे भारताला भारतात पराभूत करणं वाटतं तितकं सोपं नाही.

6 / 6
Follow Us
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी.
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?.
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत....
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.