AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : कसोटीत इंग्लंडला पराभूत करताच भारताने रचला इतिहास, पाकिस्तान-वेस्ट इंडिजला टाकलं मागे

चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला पराभूत करत टीम इंडियाने कसोटी मालिका खिशात घातली आहे. या विजयासाठी भारताने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजला मागे टाकून दुसरं स्थान गाठलं आहे. या यादीत पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे.

| Updated on: Feb 27, 2024 | 2:19 PM
Share
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथे पार पडला. हा सामना भारताने 5 गडी राखून जिंकला. या विजयासह भारताने मालिका 3-1 ने खिशात घातली आहे. तसेच एक विक्रम आपल्या नावावर प्रस्थापित केला आहे. टीम इंडियाने मायदेशात सलग 17 वी कसोटी मालिका जिंकली आहे.

पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना रांची येथे पार पडला. हा सामना भारताने 5 गडी राखून जिंकला. या विजयासह भारताने मालिका 3-1 ने खिशात घातली आहे. तसेच एक विक्रम आपल्या नावावर प्रस्थापित केला आहे. टीम इंडियाने मायदेशात सलग 17 वी कसोटी मालिका जिंकली आहे.

1 / 6
मायदेशात विजयाची मालिका कायम ठेवलेल्या टीम इंडियाने पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजला मागे टाकलं आहे. तसेच मायदेशात सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या देशांच्या यादीत दुसरं स्थान गाठलं आहे.

मायदेशात विजयाची मालिका कायम ठेवलेल्या टीम इंडियाने पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजला मागे टाकलं आहे. तसेच मायदेशात सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या देशांच्या यादीत दुसरं स्थान गाठलं आहे.

2 / 6
भारताने 2013 पासून आतापर्यंत मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. इंग्लंड आणि भारत यांच्यातील ही 17 वी कसोटी मालिका आहे. या मालिकेतील पाचवा सामना होण्यापूर्वीच भारताने 3-1 ने सीरिज जिंकली.

भारताने 2013 पासून आतापर्यंत मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. इंग्लंड आणि भारत यांच्यातील ही 17 वी कसोटी मालिका आहे. या मालिकेतील पाचवा सामना होण्यापूर्वीच भारताने 3-1 ने सीरिज जिंकली.

3 / 6
मायदेशात सर्वाधिक सामने जिंकण्याचा मान ऑस्ट्रेलियाकडे आहे. 1993 पासून 2008 पर्यंत मायदेशात एकही कसोटी मालिका गमावली नव्हती. एकूण 28 कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे भारताला हा विक्रम मोडण्यासाठी मायदेशात होणाऱ्या आणखी 11 कसोटी मालिका जिंकाव्या लागतील.

मायदेशात सर्वाधिक सामने जिंकण्याचा मान ऑस्ट्रेलियाकडे आहे. 1993 पासून 2008 पर्यंत मायदेशात एकही कसोटी मालिका गमावली नव्हती. एकूण 28 कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे भारताला हा विक्रम मोडण्यासाठी मायदेशात होणाऱ्या आणखी 11 कसोटी मालिका जिंकाव्या लागतील.

4 / 6
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजने त्यांच्या त्यांच्या मायदेशात 16 मालिकेत अपराजित राहण्याचा विक्रम केला आहे. वेस्ट इंडिजने 1974 ते 1994 च्या दरम्यान ही कामगिरी केली आहे. तर पाकिस्तानने 1982 ते 1994 च्या कालावधीत एकही कसोटी मालिका गमावली नव्हती.

पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजने त्यांच्या त्यांच्या मायदेशात 16 मालिकेत अपराजित राहण्याचा विक्रम केला आहे. वेस्ट इंडिजने 1974 ते 1994 च्या दरम्यान ही कामगिरी केली आहे. तर पाकिस्तानने 1982 ते 1994 च्या कालावधीत एकही कसोटी मालिका गमावली नव्हती.

5 / 6
या आधी भारताने 1987 ते 1999 या कालावधीत सलग 14 कसोटी मालिका जिंकल्या होत्या. त्यानंतर 2004 ते 2012 या कालावधीतही 14 मालिका जिंकण्याचा विक्रम केला होता.  त्यामुळे भारताला भारतात पराभूत करणं वाटतं तितकं सोपं नाही.

या आधी भारताने 1987 ते 1999 या कालावधीत सलग 14 कसोटी मालिका जिंकल्या होत्या. त्यानंतर 2004 ते 2012 या कालावधीतही 14 मालिका जिंकण्याचा विक्रम केला होता. त्यामुळे भारताला भारतात पराभूत करणं वाटतं तितकं सोपं नाही.

6 / 6
Follow Us
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष