भारताने पाकिस्तानला अंतिम सामन्यात चीतपट करत मिळवलं जेतेपद, असा झाला सामना
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं होतं. यानंतर भारत पाकिस्तान पुन्हा एकाचा क्रीडा मैदानात आमनेसामने आले होते. स्क्वॉश कोर्टात रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारली.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
स्मृती मंधानाची ऐतिहासिक कामगिरी, टी 20i वर्ल्ड कपमध्ये पाचव्यांदा धमाका
वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदाच असं घडलं
फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम कुणाच्या नावावर?
हिरो होण्याआधी विराट कोहली सोबत मॅच खेळायचा हा अभिनेता
फिफा वर्ल्ड 2026 स्पर्धेतील सर्वात उंच खेळाडूची उंची किती?
फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम कुणाच्या नावावर?
