AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7 वेळा झालं प्रेम, या अभिनेत्रीच्या सौंदर्यावर फिदा होते लाखो चाहते, पण प्रेमात हारली, शेवटी होती एकटी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री, जिच्या सौंदर्यावर फिदा होते लाखो चाहते. 7 वेळा पडली प्रेमात पण शेवटी होती सिंगल.

| Updated on: Feb 09, 2026 | 11:55 AM
Share
हिंदी सिनेसृष्टीला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवणाऱ्या ज्या काही अभिनेत्री आहेत, त्यामध्ये मधुबाला यांचे नाव अजरामर आहे. सौंदर्य, अभिनय आणि मोहक हास्य यांचा अद्भुत संगम असलेल्या मधुबालांनी हिंदी सिनेमाला सुवर्णकाळ बहाल केला.

हिंदी सिनेसृष्टीला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवणाऱ्या ज्या काही अभिनेत्री आहेत, त्यामध्ये मधुबाला यांचे नाव अजरामर आहे. सौंदर्य, अभिनय आणि मोहक हास्य यांचा अद्भुत संगम असलेल्या मधुबालांनी हिंदी सिनेमाला सुवर्णकाळ बहाल केला.

1 / 8
मात्र पडद्यावर नेहमी हसत राहणारी ही अभिनेत्री प्रत्यक्ष आयुष्यात मात्र अपार एकाकीपणाशी झुंज देत होती. 1940 च्या दशकात मधुबालांनी ‘बसंत’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.

मात्र पडद्यावर नेहमी हसत राहणारी ही अभिनेत्री प्रत्यक्ष आयुष्यात मात्र अपार एकाकीपणाशी झुंज देत होती. 1940 च्या दशकात मधुबालांनी ‘बसंत’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.

2 / 8
1947 साली दिग्गज कलाकार राज कपूर यांच्यासोबत आलेल्या ‘नील कमल’ या चित्रपटाने मधुबालांचे आयुष्यच बदलून टाकले. या चित्रपटानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. एकामागोमाग एक हिट चित्रपट देत त्या त्या काळातील सर्वात मोठ्या अभिनेत्रींपैकी एक बनल्या.

1947 साली दिग्गज कलाकार राज कपूर यांच्यासोबत आलेल्या ‘नील कमल’ या चित्रपटाने मधुबालांचे आयुष्यच बदलून टाकले. या चित्रपटानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. एकामागोमाग एक हिट चित्रपट देत त्या त्या काळातील सर्वात मोठ्या अभिनेत्रींपैकी एक बनल्या.

3 / 8
पैसा, यश आणि प्रसिद्धी मिळूनही मधुबालांच्या आयुष्यात प्रेमाची कायमच कमतरता राहिली. पत्रकार आणि लेखक मोहन दीप यांनी लिहिलेल्या ‘द मिस्ट्री अँड मिस्टिक ऑफ मधुबाला’ या चरित्रात त्यांनी मधुबालांचे एकाकी आयुष्य उलगडून दाखवले आहे.

पैसा, यश आणि प्रसिद्धी मिळूनही मधुबालांच्या आयुष्यात प्रेमाची कायमच कमतरता राहिली. पत्रकार आणि लेखक मोहन दीप यांनी लिहिलेल्या ‘द मिस्ट्री अँड मिस्टिक ऑफ मधुबाला’ या चरित्रात त्यांनी मधुबालांचे एकाकी आयुष्य उलगडून दाखवले आहे.

4 / 8
त्यांच्या मते, मधुबाला आयुष्यभर असुरक्षिततेने ग्रासलेल्या राहिल्या आणि ज्या-ज्या पुरुषांवर त्यांनी प्रेम केले, ते सर्व त्यांना गमवावे लागले. मधुबालांच्या आयुष्यात एक-दोन नव्हे, तर तब्बल सात वेळा प्रेम आले. पण ते टिकले नाही.

त्यांच्या मते, मधुबाला आयुष्यभर असुरक्षिततेने ग्रासलेल्या राहिल्या आणि ज्या-ज्या पुरुषांवर त्यांनी प्रेम केले, ते सर्व त्यांना गमवावे लागले. मधुबालांच्या आयुष्यात एक-दोन नव्हे, तर तब्बल सात वेळा प्रेम आले. पण ते टिकले नाही.

5 / 8
प्रेमाच्या अपयशांमुळे थकलेल्या मधुबालांना आयुष्याच्या शेवटी स्थिर नात्याची गरज होती. ‘चलती का नाम गाड़ी’ दरम्यान त्यांची ओळख किशोर कुमार यांच्याशी झाली आणि 1960 साली त्यांनी लग्न केले.

प्रेमाच्या अपयशांमुळे थकलेल्या मधुबालांना आयुष्याच्या शेवटी स्थिर नात्याची गरज होती. ‘चलती का नाम गाड़ी’ दरम्यान त्यांची ओळख किशोर कुमार यांच्याशी झाली आणि 1960 साली त्यांनी लग्न केले.

6 / 8
लंडनमध्ये उपचारासाठी गेल्यावर मधुबालांच्या हृदयात छिद्र असल्याचे समोर आले. डॉक्टरांनी त्यांना फक्त दोन वर्षांचे आयुष्य उरल्याचे सांगितले.

लंडनमध्ये उपचारासाठी गेल्यावर मधुबालांच्या हृदयात छिद्र असल्याचे समोर आले. डॉक्टरांनी त्यांना फक्त दोन वर्षांचे आयुष्य उरल्याचे सांगितले.

7 / 8
आजार समजल्यानंतर किशोर कुमार यांनी त्यांना माहेरी सोडले कारण ते तिची काळजी घेऊ शकणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. मात्र मधुबाला त्यांच्यासोबतच राहू इच्छित होत्या. किशोर कुमार दर दोन महिन्यांनी त्यांना भेटायला येत असत, सर्व वैद्यकीय खर्च त्यांनीच केला आणि आदराने वागले.

आजार समजल्यानंतर किशोर कुमार यांनी त्यांना माहेरी सोडले कारण ते तिची काळजी घेऊ शकणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. मात्र मधुबाला त्यांच्यासोबतच राहू इच्छित होत्या. किशोर कुमार दर दोन महिन्यांनी त्यांना भेटायला येत असत, सर्व वैद्यकीय खर्च त्यांनीच केला आणि आदराने वागले.

8 / 8
Follow Us
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र 'या' नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण...
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं
tv9 Marathi Special Report | सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं? संपूर्ण व्हिडिओ बघाच
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर पुढे काय होणार?
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...