AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या तारखेला जन्मलेले लोक असतात खूपच भावनिक, प्रेमासाठी करावा लागतो संघर्ष, शेवटपर्यंत…

या जन्म तारखेला जन्मलेले लोक नेहमी प्रेमात फसतात. तर यामधील काही व्यक्तींना पहिल्याच प्रयत्नात मिळते प्रेम. जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Feb 09, 2026 | 3:45 PM
Share
प्रेम होणं, ब्रेकअप होणं आणि नंतर पुन्हा नव्या नात्याचा शोध घेणं हे अनेकांच्या आयुष्याचा भाग असतो. काहीजण प्रेमात फसतात तर काहीजण नकळत फसवतातही. मात्र काही नशिबवान लोकांना पहिल्याच प्रयत्नात खरं प्रेम मिळतं.

प्रेम होणं, ब्रेकअप होणं आणि नंतर पुन्हा नव्या नात्याचा शोध घेणं हे अनेकांच्या आयुष्याचा भाग असतो. काहीजण प्रेमात फसतात तर काहीजण नकळत फसवतातही. मात्र काही नशिबवान लोकांना पहिल्याच प्रयत्नात खरं प्रेम मिळतं.

1 / 6
अंकशास्त्रानुसार, काही मूलांकांचे लोक अत्यंत भावूक असल्यामुळे प्रेमाच्या बाबतीत त्यांना जास्त त्रास सहन करावा लागतो. यामध्ये मूलांक 2 असलेले लोक अतिशय भावूक, संवेदनशील आणि मनमिळावू स्वभावाचे असतात.

अंकशास्त्रानुसार, काही मूलांकांचे लोक अत्यंत भावूक असल्यामुळे प्रेमाच्या बाबतीत त्यांना जास्त त्रास सहन करावा लागतो. यामध्ये मूलांक 2 असलेले लोक अतिशय भावूक, संवेदनशील आणि मनमिळावू स्वभावाचे असतात.

2 / 6
याच भावूकपणामुळे ते लवकर प्रेमात पडतात आणि समोरच्या व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवतात. मात्र हाच विश्वास अनेक वेळा त्यांच्या आयुष्यात दुःखाचं कारण ठरतो. ज्यांची जन्मतारीख 2, 11 किंवा 20 असते त्यांचा मूलांक 2 मानला जातो.

याच भावूकपणामुळे ते लवकर प्रेमात पडतात आणि समोरच्या व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवतात. मात्र हाच विश्वास अनेक वेळा त्यांच्या आयुष्यात दुःखाचं कारण ठरतो. ज्यांची जन्मतारीख 2, 11 किंवा 20 असते त्यांचा मूलांक 2 मानला जातो.

3 / 6
या मूलांकाचा स्वामी चंद्रमा आहे. चंद्राच्या प्रभावामुळे हे लोक शांत, कल्पनाशील, संवेदनशील आणि भावनांनी भरलेले असतात. ते एखाद्याशी फार लवकर भावनिकरित्या जोडले जातात. प्रेमात फसवणूक झाली तर ती वेदना ते सहज सहन करू शकत नाहीत.

या मूलांकाचा स्वामी चंद्रमा आहे. चंद्राच्या प्रभावामुळे हे लोक शांत, कल्पनाशील, संवेदनशील आणि भावनांनी भरलेले असतात. ते एखाद्याशी फार लवकर भावनिकरित्या जोडले जातात. प्रेमात फसवणूक झाली तर ती वेदना ते सहज सहन करू शकत नाहीत.

4 / 6
अशा वेळी हे लोक प्रचंड दुःखी राहतात. अश्रू ढाळतात आणि स्वतःलाच दोष देत बसतात.  याशिवाय, हे लोक ओव्हरथिंकिंगचे बळी ठरतात. ज्यामुळे नात्यांमध्ये गैरसमज वाढतात.

अशा वेळी हे लोक प्रचंड दुःखी राहतात. अश्रू ढाळतात आणि स्वतःलाच दोष देत बसतात. याशिवाय, हे लोक ओव्हरथिंकिंगचे बळी ठरतात. ज्यामुळे नात्यांमध्ये गैरसमज वाढतात.

5 / 6
मूलांक 2 च्या लोकांचा मूडही सतत बदलत राहतो. कधी आनंदी, कधी निराश तर कधी एकदम शांत अशा स्वभावामुळे जोडीदार गोंधळून जातो. अनेक वेळा या मूड स्विंग्समुळे प्रेमसंबंध ताणले जातात आणि शेवटी ब्रेकअपपर्यंत पोहोचतात.  डिस्क्लेमर: प्रिय वाचकांनो, ही बातमी केवळ तुमच्या माहिती आणि जागरूकतेसाठी लिहिण्यात आली आहे. ही माहिती सामान्य न्यूमेरोलॉजीवर आधारित असून, याची कोणतीही वैज्ञानिक पुष्टी नाही. या माहितीसाठी कोणताही ठोस दावा करण्यात आलेला नाही.

मूलांक 2 च्या लोकांचा मूडही सतत बदलत राहतो. कधी आनंदी, कधी निराश तर कधी एकदम शांत अशा स्वभावामुळे जोडीदार गोंधळून जातो. अनेक वेळा या मूड स्विंग्समुळे प्रेमसंबंध ताणले जातात आणि शेवटी ब्रेकअपपर्यंत पोहोचतात. डिस्क्लेमर: प्रिय वाचकांनो, ही बातमी केवळ तुमच्या माहिती आणि जागरूकतेसाठी लिहिण्यात आली आहे. ही माहिती सामान्य न्यूमेरोलॉजीवर आधारित असून, याची कोणतीही वैज्ञानिक पुष्टी नाही. या माहितीसाठी कोणताही ठोस दावा करण्यात आलेला नाही.

6 / 6
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.