AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Punjab Kings, IPL 2023 | पंजाब किंग्स संघाची आयपीएल इतिहासातील सर्वात वाईट कामगिरी

पंजाब किंग्स टीमने आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वात वाईट आणि शब्दात न मांडता येणारी कामगिरी केली आहे. कोणतीच टीम याबाबत प्रत्यक्षात सोडा पण स्वप्नातही विचार करु शकणार नाही.

| Updated on: May 13, 2023 | 10:36 PM
Share
पंजाब किंग्स टीमने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध शर्मेने मान खाली घालायला लावणारी कृती केली आहे.  पंजाब किंग्सने तब्बल 4 वेळा पावर प्लेमध्ये 3 विकेट्स गमावल्या आहेत. पंजाबने दिल्ली विरुद्ध 3 विकेट्स गमावून चौथ्यांदा ही नकोशी कामगिरी केली आहे. दिल्ली विरुद्ध पंजाब कॅप्टन याने  शिखर धवन याने याची सुरुवात केली. शिखर 7 धावांवर बाद झाला.

पंजाब किंग्स टीमने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध शर्मेने मान खाली घालायला लावणारी कृती केली आहे. पंजाब किंग्सने तब्बल 4 वेळा पावर प्लेमध्ये 3 विकेट्स गमावल्या आहेत. पंजाबने दिल्ली विरुद्ध 3 विकेट्स गमावून चौथ्यांदा ही नकोशी कामगिरी केली आहे. दिल्ली विरुद्ध पंजाब कॅप्टन याने शिखर धवन याने याची सुरुवात केली. शिखर 7 धावांवर बाद झाला.

1 / 5
त्यानंतर लियाम लिविंगस्टोन याने  4 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

त्यानंतर लियाम लिविंगस्टोन याने 4 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

2 / 5
जितेश शर्मा यानेही 5 रन्स करुन डगआऊटच्या दिशेने मैदानाबाहेर पडला.

जितेश शर्मा यानेही 5 रन्स करुन डगआऊटच्या दिशेने मैदानाबाहेर पडला.

3 / 5
इशांत शर्मा याने आपल्या आयपीएल 100 व्या सामन्यात शिखर धवन आणि लियाम लिविंगस्टोन यांना आऊट केलं. इशांतने शिखरला कॅच आऊट लिविंगस्टोन याला बोल्ड केलं.

इशांत शर्मा याने आपल्या आयपीएल 100 व्या सामन्यात शिखर धवन आणि लियाम लिविंगस्टोन यांना आऊट केलं. इशांतने शिखरला कॅच आऊट लिविंगस्टोन याला बोल्ड केलं.

4 / 5
तर अक्षर पटेल याने  जितेश शर्मा याच्या दांड्या गुल केल्या. अशाप्रकारे पंजाबची ही पावर प्लेच्या 6 ओव्हर्समध्ये चौथ्यांदा 3 विकेट्स गमावण्याची वेळ ठरली.

तर अक्षर पटेल याने जितेश शर्मा याच्या दांड्या गुल केल्या. अशाप्रकारे पंजाबची ही पावर प्लेच्या 6 ओव्हर्समध्ये चौथ्यांदा 3 विकेट्स गमावण्याची वेळ ठरली.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.