AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नकोसा विक्रम नावावर! आयपीएल स्पर्धेतील हा नियम मोडण्यात जसप्रीत बुमराह आघाडीवर

आयपीएल स्पर्धेत गोलंदाजी करणं म्हणजे सर्वात कठीण काम असतं. कारण फलंदाज अक्षरश: तुटून पडतं. अशा स्थितीतही जसप्रीत बुमराह हा सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला आहे. त्याने मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. पण एक नकोसा विक्रम नावावर केला आहे.

| Updated on: Mar 20, 2026 | 8:51 PM
Share
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात मुंबई इंडियन्स सहाव्यांदा जेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उरणार आहे. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. कारण जसप्रीत बुमराहची गोलंदाजी प्रभावी ठरली तर विजय आणखी सोपा होणार हे नक्की.. (Photo- IPL/BCCI)

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात मुंबई इंडियन्स सहाव्यांदा जेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उरणार आहे. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. कारण जसप्रीत बुमराहची गोलंदाजी प्रभावी ठरली तर विजय आणखी सोपा होणार हे नक्की.. (Photo- IPL/BCCI)

1 / 5
जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्सचा सर्वात प्रभावी गोलंदाज आहे. पण आयपीएलमधील एक नियम मोडण्यात आघाडीवर आहे. जसप्रीत बुमराह हा आयपीएलमध्ये सर्वाधिक नो बॉल टाकणारा गोलंदाज आहे. (Photo- IPL/BCCI)

जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्सचा सर्वात प्रभावी गोलंदाज आहे. पण आयपीएलमधील एक नियम मोडण्यात आघाडीवर आहे. जसप्रीत बुमराह हा आयपीएलमध्ये सर्वाधिक नो बॉल टाकणारा गोलंदाज आहे. (Photo- IPL/BCCI)

2 / 5
जसप्रीत बुमराहने 145 डावात गोलंदाज केली आणि 32 नो बॉल टाकले आहेत. या स्पर्धेतील सर्वाधिक नो बॉल आहेत. दुसऱ्या क्रमांकावर वेगवान गोलंदाज उमेश यादव असून त्याने 24 नो बॉल टाकले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर इशांत शर्मा असून त्याने 23 नो बॉल टाकलेत. (Photo- IPL/BCCI)

जसप्रीत बुमराहने 145 डावात गोलंदाज केली आणि 32 नो बॉल टाकले आहेत. या स्पर्धेतील सर्वाधिक नो बॉल आहेत. दुसऱ्या क्रमांकावर वेगवान गोलंदाज उमेश यादव असून त्याने 24 नो बॉल टाकले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर इशांत शर्मा असून त्याने 23 नो बॉल टाकलेत. (Photo- IPL/BCCI)

3 / 5
जसप्रीत बुमराहने 145 डावात 183 विकेट घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. पण त्याच्या नावावर नो बॉलचा नकोसा विक्रम आहे. (Photo- IPL/BCCI)

जसप्रीत बुमराहने 145 डावात 183 विकेट घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. पण त्याच्या नावावर नो बॉलचा नकोसा विक्रम आहे. (Photo- IPL/BCCI)

4 / 5
जसप्रीत बुमराहचा नो बॉलचा नकोसा विक्रम पाहता आयपीएल स्पर्धेत हे परवडणारं नाही. त्यामुळे त्याने या चुका प्रकर्षाने टाळायला हव्यात असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. कारण मुंबई इंडियन्सने जेतेपद जिंकून आता पाच वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. (Photo- IPL/BCCI)

जसप्रीत बुमराहचा नो बॉलचा नकोसा विक्रम पाहता आयपीएल स्पर्धेत हे परवडणारं नाही. त्यामुळे त्याने या चुका प्रकर्षाने टाळायला हव्यात असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. कारण मुंबई इंडियन्सने जेतेपद जिंकून आता पाच वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. (Photo- IPL/BCCI)

5 / 5
Follow Us
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार.
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका.
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी.
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?.
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या.
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?.
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या.
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल.
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर.