जसप्रीत बुमराह
जसप्रीत बुमराह भारताचा प्रमुख गोलंदाज आहे. 29 नोव्हेंबर 1991 रोजी जन्मलेल्या बुमराहने 5 जानेवारी 2018 रोजी न्यूलँड्स इथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केलं. बुमराहने जानेवारी 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय आणि टी20 मध्ये पदार्पण केलं.जसप्रीत बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीसाठी ओळखला जातो. बुमराह कसोटीत हॅटट्रिक घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज आहे. तसेच बुमराह टीम इंडियासाठी वनडेत वेगवान 100 विकेट्स घेणारा दुसरा बॉलर आहे. टी20i मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही बुमराहच्या नावावर आहे. बुमराह त्याच्या धारदार बॉलिंग आणि अचूक यॉर्करमुळे 'यॉर्कर किंग' म्हणूनही ओळखला जातो.
Icc T20i World Cup 2026 : चॅम्पियन टीम इंडियाचे वर्ल्ड कप विजयासह इतके सारे रेकॉर्ड्स, सूर्यासेनेचा जलवा, काय काय केलं?
Icc T20i World Cup 2026 : टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर 96 धावांच्या फरकाने विजय मिळवत टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. टीम इंडियाचा अंतिम सामन्यात धावांबाबत सर्वात मोठा विजय ठरला. भारताने या विजयासह असंख्य विक्रम आपल्या नावावर केले.
- sanjay patil
- Updated on: Mar 13, 2026
- 11:21 pm
IPL 2026: आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स या प्लेइंग 11 सह उतरणार! आकाश चोप्राने असं मांडलं गणित
आयपीएल 2026 स्पर्धेची तयारी आता पूर्ण झाली असून 28 मार्चपासून स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत क्रीडाप्रेमींचं लक्ष हे मुंबई इंडियन्स संघाकडे असेल. कारण मागच्या पाच वर्षात त्यांनी जेतेपद मिळालेलं नाही. असं असताना मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग 11 बाबत आकाश चोप्राने आपलं म्हणणं मांडलं आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Mar 12, 2026
- 9:46 pm
संजू सॅमसन नाही तर जसप्रीत बुमराह प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा मानकरी! एबी डिव्हिलियर्स म्हणाला..
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता संपली असून प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा मानकरी संजू सॅमसन ठरला आहे. असं असूनही एबी डिव्हिलियर्सच्या मते हा पुरस्कार जसप्रीत बुमराहचा असल्याचं म्हंटलं आहे. असं का ते जाणून घ्या..
- Rakesh Thakur
- Updated on: Mar 12, 2026
- 4:51 pm
Icc स्पर्धेतील बाद फेरीत भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज, बुमराह कितव्या स्थानी?
टीम इंडियाचा आयसीसी स्पर्धेतील बाद फेरीतील सर्वात यशस्वी गोलंदाज कोण? सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम कुणाच्या नावावर? जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Mar 12, 2026
- 5:37 am
MS Dhoni : त्याच्याबद्दल न लिहिलेलंच बरं, वर्ल्ड कप विजयानंतर धोनी असं कुणाबद्दल म्हणाला?
MS Dhoni On Indian Cricket Team : महेंद्रसिंह धोनी याने भारताला पहिल्याच झटक्यात 2007 साली आपल्याच नेतृत्वात टी 20i वर्ल्ड कप जिंकून दिला होता. धोनी रविवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये न्यूझीलंड विरूद्धच्या अंतिम सामन्याला उपस्थित होता. धोनीने भारताचं तिसऱ्या टी 20i वर्ल्ड कप विजयानंतर अभिनंदन केलं.
- sanjay patil
- Updated on: Mar 9, 2026
- 12:07 pm
Jasprit Bumrah : W,W,W,W, जसप्रीत बुमराहचा कारनामा, 4 विकेट्स घेत वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, काय केलं?
Jasprit Bumrah World Record : टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यात 4 विकेट्स घेतल्या. बुमराहने या कामगिरीसह मोठा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
- sanjay patil
- Updated on: Mar 9, 2026
- 2:40 am
IND vs NZ Final : टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा टी 20i वर्ल्ड चॅम्पियन, फायनलमध्ये न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा
India vs New Zealand, T20i World Cup 2026 Final Result : टीम इंडियाने न्यूझीलंडवर सांघिक कामगिराच्या जोरावर दणदणीत विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आणि सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पहिल्यांदा टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला आहे.
- sanjay patil
- Updated on: Mar 8, 2026
- 11:13 pm
अर्ध्या रात्रीही यॉर्कर टाकू शकतोस! सिराजने असं म्हणताच बुमराहने दिलं मन जिंकणारं असं उत्तर
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड भिडणार आहे. या सामन्यात क्रीडाप्रेमींचं लक्ष हे जसप्रीत बुमराहकडे असणार आहे. कारण उपांत्य फेरीत त्याच्या दोन षटकांमुळे सामन्याचं चित्र बदललं होतं. असं असताना या सामन्यापूर्वी सिराजने त्याचा सराव पाहून विचारलं आणि त्यावर बुमराहने उत्तर दिलं.
- Rakesh Thakur
- Updated on: Mar 7, 2026
- 6:02 pm
IND vs NZ Final : फायलनपूर्वी भारताला न्युझीलंडकडून वॉर्निंग, बुमराबद्दल मोठा इशारा
टी 20 वर्ल्डकमधील तिसरा अंतिम सामना खेळण्यास भारतीय संघ सज्ज झाला आहे. न्युझीलंडशी उद्या भारताची टीम भिडणार आहे. मात्र या मॅचपूर्वी न्युझीलंडने भारताला मोठा इशारा दिलाय.
- manasi mande
- Updated on: Mar 7, 2026
- 12:25 pm
जसप्रीत बुमराहचा सामना करणं का जातंय कठीण? टीम इंडियाच्या विजयानंतर खरं कारण आलं समोर
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्या पार पडला. हा सामना भारताने 7 धावांनी जिंकला. या विजयात जसप्रीत बुमराहचं खरं योगदान ठरलं. कारण बुमराहमुळे हा विजय मिळवणं सोपं झालं.
- Rakesh Thakur
- Updated on: Mar 6, 2026
- 5:59 pm
IND vs ENG : संजू, अक्षर की बुमराह? तिघांपैकी भारताच्या विजयाचा खरा हिरो कोण?
India vs England Semi Final: संजू सॅमसन याने केलेल्या 89 धावांच्या खेळीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं. मात्र इतर खेळाडूंनीही भारताच्या विजयात प्रमुख योगदान दिलं.
- sanjay patil
- Updated on: Mar 6, 2026
- 8:18 am
Sanju Samson : जिंकलंस मित्रा, मोठ्या मनाचा संजू, जसप्रीत बुमराहला विजयाचं श्रेय, म्हणाला…
Sanju Samson On Jasprit Bumrah Post Match Presentation : टीम इंडियाने मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सांघिक कामगिरीच्या जोरावर इंग्लंडवर मात करत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. इंग्लंड विरुद्ध 89 धावा करणारा संजू सॅमसन सामानावीर ठरला. मात्र संजूने या विजयाचं श्रेय जसप्रीत बुमराह याला दिलं.
- sanjay patil
- Updated on: Mar 6, 2026
- 7:20 am