AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशकडून कसोटीत पराभूत होताच पाकिस्तानची भारताच्या नकोशा विक्रमाशी बरोबरी, काय ते जाणून घ्या

बांगलादेशने पाकिस्तानला कसोटीत पराभूत करत इतिहास रचला आहे. पाकिस्तानला त्यांच्याच धरतीवर धोबीपछाड दिल्याने क्रीडारसिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या पराभवासह पाकिस्तानने भारताच्या नको त्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

| Updated on: Aug 26, 2024 | 5:57 PM
Share
पाकिस्तानचा कसोटी इतिहासात पहिल्यांदाच बांगलादेशविरुद्ध पराभव झाला आहे. दुसऱ्या डावात पाकिस्तानने फक्त 30 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान बांगलादेशने सहज गाठलं आणि इतिहास रचला. यासह पाकिस्तानच्या नावावर नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

पाकिस्तानचा कसोटी इतिहासात पहिल्यांदाच बांगलादेशविरुद्ध पराभव झाला आहे. दुसऱ्या डावात पाकिस्तानने फक्त 30 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान बांगलादेशने सहज गाठलं आणि इतिहास रचला. यासह पाकिस्तानच्या नावावर नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

1 / 5
पाकिस्तानने 448 वर 6 विकेट असताना डाव घोषित केला. पहिल्या डावात या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने 117 धावांची आघाडी घेतली. तसेच पाकिस्तानला 146 धावांवर रोखत फक्त 30 धावा विजयासाठी मिळाल्या. 14 कसोटी सामन्यातील बांगलादेशचा हा पहिलाच विजय आहे. 14 पैकी 12 सामन्यात पाकिस्तानने विजय, तर एक सामना ड्रॉ झाला होता.

पाकिस्तानने 448 वर 6 विकेट असताना डाव घोषित केला. पहिल्या डावात या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने 117 धावांची आघाडी घेतली. तसेच पाकिस्तानला 146 धावांवर रोखत फक्त 30 धावा विजयासाठी मिळाल्या. 14 कसोटी सामन्यातील बांगलादेशचा हा पहिलाच विजय आहे. 14 पैकी 12 सामन्यात पाकिस्तानने विजय, तर एक सामना ड्रॉ झाला होता.

2 / 5
पाकिस्तानच्या कसोटी इतिहासातील डाव घोषित केल्यानंतरचा हा 17वा पराभव आहे. डाव घोषित पराभूत होणारा पाकिस्तान कसोटी इतिहासातील पहिला संघ होता. 1961 मध्ये लाहोरमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना 387 धावांवर डाव घोषित केला होता. तर शेवटचं 2016 मध्ये मेलबर्नमध्ये 443 वर 9 विकेट असताना डाव घोषित केला आणि पराभव झाला.

पाकिस्तानच्या कसोटी इतिहासातील डाव घोषित केल्यानंतरचा हा 17वा पराभव आहे. डाव घोषित पराभूत होणारा पाकिस्तान कसोटी इतिहासातील पहिला संघ होता. 1961 मध्ये लाहोरमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना 387 धावांवर डाव घोषित केला होता. तर शेवटचं 2016 मध्ये मेलबर्नमध्ये 443 वर 9 विकेट असताना डाव घोषित केला आणि पराभव झाला.

3 / 5
भारताच्या कसोटी इतिहासात एक नकोसा विक्रम आहे. 1976 मध्ये भारताने असा पद्धतीने पराभव सहन केला होता. 1976 साली किंगस्टनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना 306 धावांवर 6 विकेट असताना डाव घोषित केला होता. मात्र हा सामना वेस्ट इंडिजने 10 विकेट्स राखून जिंकला होता.  तेव्हा बिशनसिंग बेदी हे कर्णधार होते.

भारताच्या कसोटी इतिहासात एक नकोसा विक्रम आहे. 1976 मध्ये भारताने असा पद्धतीने पराभव सहन केला होता. 1976 साली किंगस्टनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना 306 धावांवर 6 विकेट असताना डाव घोषित केला होता. मात्र हा सामना वेस्ट इंडिजने 10 विकेट्स राखून जिंकला होता. तेव्हा बिशनसिंग बेदी हे कर्णधार होते.

4 / 5
कसोटी इतिहासात अशा पद्धतीने पराभूत होणारा भारत हा एकमेव संघ होता. आता पाकिस्तानने पहिला डाव घोषित केल्यानंतर 10 विकेट्सने पराभूत झाला आहे. त्यामुळे भारतासोबत नकोसा विक्रम शेअर केला आहे.

कसोटी इतिहासात अशा पद्धतीने पराभूत होणारा भारत हा एकमेव संघ होता. आता पाकिस्तानने पहिला डाव घोषित केल्यानंतर 10 विकेट्सने पराभूत झाला आहे. त्यामुळे भारतासोबत नकोसा विक्रम शेअर केला आहे.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.