AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या प्रदर्शनावर काढली भडास, म्हणाले; “तुम्ही त्या संघांना…”

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघ चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. पण क्रीडाप्रेमींच्या पदरी निराशाच पडली. आता भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 साठी सज्ज झाला असून वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी, 3 वनडे आणि 5 टी 20 सामने खेळणार आहे.

| Updated on: Jun 13, 2023 | 5:06 PM
Share
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताची निराशाजनक कामगिरी राहिली आहे. फॉर्मात असलेले खेळाडूही साजेशी कामगिरी करू शकले नाहीत. एकीकडे, पराभवाचं मंथन सुरु असताना टीम इंडियाच्या पुढील मालिकेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताची निराशाजनक कामगिरी राहिली आहे. फॉर्मात असलेले खेळाडूही साजेशी कामगिरी करू शकले नाहीत. एकीकडे, पराभवाचं मंथन सुरु असताना टीम इंडियाच्या पुढील मालिकेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

1 / 6
भारतीय संघाचा पुढचा दौरा वेस्ट इंडिजविरुद्ध आहे. 12 जुलैपासून सुरु होणाऱ्या मालिकेत टीम इंडिया 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी 20 सामने खेळणार आहे.

भारतीय संघाचा पुढचा दौरा वेस्ट इंडिजविरुद्ध आहे. 12 जुलैपासून सुरु होणाऱ्या मालिकेत टीम इंडिया 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी 20 सामने खेळणार आहे.

2 / 6
वेस्ट मालिकेपूर्वी माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी टीकास्त्र सोडलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पराभव जिव्हारी लागला असून त्यांनी खेळाडूंच्या कामगिरीवर संताप व्यक्त केला आहे.

वेस्ट मालिकेपूर्वी माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी टीकास्त्र सोडलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पराभव जिव्हारी लागला असून त्यांनी खेळाडूंच्या कामगिरीवर संताप व्यक्त केला आहे.

3 / 6
भारतीय संघ पुढच्या मालिकेत वेस्ट इंडिजला पराभूत करेल. कारण तो कमकुवत संघ आहे. तुम्ही त्यांना व्हाईट वॉश द्याल किंवा मालिका जिंकाल. पण कमकुवत संघांना पराभूत करून तुम्ही महान होत नाहीत.

भारतीय संघ पुढच्या मालिकेत वेस्ट इंडिजला पराभूत करेल. कारण तो कमकुवत संघ आहे. तुम्ही त्यांना व्हाईट वॉश द्याल किंवा मालिका जिंकाल. पण कमकुवत संघांना पराभूत करून तुम्ही महान होत नाहीत.

4 / 6
टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. ही मालिका टीम इंडिया नक्कीच जिंकेल, असं भाकीत गावसकर यांनी आधीच केलं आहे.

टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. ही मालिका टीम इंडिया नक्कीच जिंकेल, असं भाकीत गावसकर यांनी आधीच केलं आहे.

5 / 6
कमकुवत संघांना नाही तर बलाढ्य संघाला पराभूत संघ महान होतो, असंही सुनील गावस्कर यांनी पुढे सांगितलं.

कमकुवत संघांना नाही तर बलाढ्य संघाला पराभूत संघ महान होतो, असंही सुनील गावस्कर यांनी पुढे सांगितलं.

6 / 6
Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर