AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Retirement | टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा निवृत्तीचा निर्णय मागे, चाहत्यांना दिलासा

Indian Cricketer Retrirement | टीम इंडियाच्या स्टार बॅट्समनने 3 ऑगस्टला निवृत्त घेत असल्याचं सोशल मीडियावरुन जाहीर केलं होतं. मात्र आता यूटर्न घेतला आहे.

| Updated on: Aug 08, 2023 | 5:40 PM
Share
टीम इंडियाचा क्रिेकेटर मनोज तिवारी याने 5 दिवसांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. मनोजने 3 ऑगस्टला क्रिकेटला अलविदा केलं होतं.

टीम इंडियाचा क्रिेकेटर मनोज तिवारी याने 5 दिवसांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. मनोजने 3 ऑगस्टला क्रिकेटला अलविदा केलं होतं.

1 / 5
मनोजने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र Revesports नुसार, मनोज तिवारी निवृत्तीचा निर्णय मागे घेत बंगाल क्रिकेटसाठी खेळणार आहे.

मनोजने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र Revesports नुसार, मनोज तिवारी निवृत्तीचा निर्णय मागे घेत बंगाल क्रिकेटसाठी खेळणार आहे.

2 / 5
मनोजने क्रिकेट कारकीर्दीत 35 शतकांसह 18 हजार 925 धावा केल्या आहेत.

मनोजने क्रिकेट कारकीर्दीत 35 शतकांसह 18 हजार 925 धावा केल्या आहेत.

3 / 5
मनोजने टीम इंडियाचं 12 वनडे आणि 3 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. मनोजने पुन्हा खेळण्याच्या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.  बंगाल क्रिकेटसाठी ही दिलासादायक बाब आहे.

मनोजने टीम इंडियाचं 12 वनडे आणि 3 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. मनोजने पुन्हा खेळण्याच्या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. बंगाल क्रिकेटसाठी ही दिलासादायक बाब आहे.

4 / 5
मनोज हा बंगाल क्रिकेट क्लबचा अनुभवी खेळाडू आहे. मनोजने आतापर्यंत अनेक खेळाडूंना मार्गदर्शन केलंय.

मनोज हा बंगाल क्रिकेट क्लबचा अनुभवी खेळाडू आहे. मनोजने आतापर्यंत अनेक खेळाडूंना मार्गदर्शन केलंय.

5 / 5
Follow Us
मराठी सक्तीवरून सरकार बॅकफूटवर, रिक्षाचालकांसाठी तडजोड काय?
मराठी सक्तीवरून सरकार बॅकफूटवर, रिक्षाचालकांसाठी तडजोड काय?.
बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले…
बागेश्वर बाबाने मागितली पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी, आता म्हणाले….
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......