AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अफगाणिस्तानला ‘व्हाईट वॉश’ देत टीम इंडियाने पाकिस्तानचा विश्वविक्रम काढला मोडीत, काय ते जाणून घ्या

अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात क्रीडारसिकांचं चांगलंच मनोरंजन झालं. अफगाणिस्ताननेही हम किससे कम नहीं हे दाखवून दिलं. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात पहिल्यांदाच टी20 मालिका पार पडली. ही मालिका भारताने 3-0 ने जिंकली. पण तिसऱ्या सामन्यातील विजयासाठी दोन सुपर ओव्हर खेळाव्या लागल्या.

| Updated on: Jan 18, 2024 | 5:04 PM
Share
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा सामना जबरदस्त झाला. भारताने विजयासाठी दिलेल्या धावा बरोबरीत सोडवल्याने सुपर ओव्हरमध्ये सामना गेला. मात्र पहिल्या सुपर ओव्हरमध्येही सामना ड्रा झाला. त्यामुळे दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये निकाल लागला.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा सामना जबरदस्त झाला. भारताने विजयासाठी दिलेल्या धावा बरोबरीत सोडवल्याने सुपर ओव्हरमध्ये सामना गेला. मात्र पहिल्या सुपर ओव्हरमध्येही सामना ड्रा झाला. त्यामुळे दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये निकाल लागला.

1 / 6
पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्ताने 6 चेंडूत 15 धावा केल्या 16 धावांचं आव्हान दिलं. पण भारतीय संघाला 15 धावा करता आल्या आणि ड्रॉ झाला. त्यामुळे दुसरी सुपर ओव्हर खेळावी लागील.

पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्ताने 6 चेंडूत 15 धावा केल्या 16 धावांचं आव्हान दिलं. पण भारतीय संघाला 15 धावा करता आल्या आणि ड्रॉ झाला. त्यामुळे दुसरी सुपर ओव्हर खेळावी लागील.

2 / 6
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताने 2 गडी गमवून 5 चेंडूत 11 धावा केल्या आणि विजयासाठी 12 धावांचं आव्हान दिलं. पण अफगाणिस्तानचा डाव एका धावेवरच आटोपला आणि टीम इंडियाचा 10 धावांनी विजय झाला.

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताने 2 गडी गमवून 5 चेंडूत 11 धावा केल्या आणि विजयासाठी 12 धावांचं आव्हान दिलं. पण अफगाणिस्तानचा डाव एका धावेवरच आटोपला आणि टीम इंडियाचा 10 धावांनी विजय झाला.

3 / 6
तिसऱ्या सामन्यातील विजयासह भारताने अफगाणिस्तानला 3-0 ने पराभूत करत व्हाईट वॉश दिला. या मालिका विजयासह टीम इंडियाने पाकिस्तानचा विक्रम मोडीत काढला आहे.

तिसऱ्या सामन्यातील विजयासह भारताने अफगाणिस्तानला 3-0 ने पराभूत करत व्हाईट वॉश दिला. या मालिका विजयासह टीम इंडियाने पाकिस्तानचा विक्रम मोडीत काढला आहे.

4 / 6
पाकिस्तानने क्लिन स्विप देत आतापर्यंत 8 टी20 मालिका जिंकल्या आहेत. भारताने हा विक्रम मोडून आता इतिहास रचला आहे. भारताने 9 वेळा टी20 मालिकेत व्हाईट वॉश दिला आहे.

पाकिस्तानने क्लिन स्विप देत आतापर्यंत 8 टी20 मालिका जिंकल्या आहेत. भारताने हा विक्रम मोडून आता इतिहास रचला आहे. भारताने 9 वेळा टी20 मालिकेत व्हाईट वॉश दिला आहे.

5 / 6
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 1, श्रीलंकेला 2, न्यूझीलंडला 2, वेस्ट इंडिजला 3 आणि आता अफगाणिस्तानला पराभूत केलं आहे. त्यामुळे सर्वाधिक क्लिन स्विप देण्याचा विक्रम आता भारताच्या नावावर आहे.

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 1, श्रीलंकेला 2, न्यूझीलंडला 2, वेस्ट इंडिजला 3 आणि आता अफगाणिस्तानला पराभूत केलं आहे. त्यामुळे सर्वाधिक क्लिन स्विप देण्याचा विक्रम आता भारताच्या नावावर आहे.

6 / 6
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.