AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी-20 सीरिजपूर्वी टीम इंडियाची कसून मेहनत, पाहा खास फोटो

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होत. यासाठी क्रिकेट संघातील खेळाडू मेहनत घेत आहे. तयारी करत आहे. विश्वचषक जिंकण्याचं एकमेव लक्ष घेऊन खेळाडू सराव करतायत.

| Updated on: Sep 19, 2022 | 8:13 PM
Share
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. याआधीच भारतीय टीमनं प्रचंड मेहनत केली आहे. ही मेहनत पाहून भारतच मालिका जिंकेल असं बोललं जातंय. यातच आता काही फोटो समोर आले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. याआधीच भारतीय टीमनं प्रचंड मेहनत केली आहे. ही मेहनत पाहून भारतच मालिका जिंकेल असं बोललं जातंय. यातच आता काही फोटो समोर आले आहे.

1 / 4
ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी जोरदार सराव करून आपली तयारी केली आहे. हर्षल पटेल आणि बुमराह दुखापतीतून सावरल्यानंतर संघात परतले आहे. दोघांनीही घाम गाळलाय. यावेळी भारतीय खेळाडूंनीही मनोरंजनासाठी टेनिस खेळाचा आनंद लुटला.

ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी जोरदार सराव करून आपली तयारी केली आहे. हर्षल पटेल आणि बुमराह दुखापतीतून सावरल्यानंतर संघात परतले आहे. दोघांनीही घाम गाळलाय. यावेळी भारतीय खेळाडूंनीही मनोरंजनासाठी टेनिस खेळाचा आनंद लुटला.

2 / 4
ऋषभ पंतनं देखील सामन्याआधी फलंदाजीचा चांगलाच अभ्यास केला आहे.टी-20मध्ये पंतचा फार चांगला नाही. त्यातच कार्तिक टीममध्ये असल्यानं पंतची जागा निश्चित नाही, असंही बोललं जातंय.

ऋषभ पंतनं देखील सामन्याआधी फलंदाजीचा चांगलाच अभ्यास केला आहे.टी-20मध्ये पंतचा फार चांगला नाही. त्यातच कार्तिक टीममध्ये असल्यानं पंतची जागा निश्चित नाही, असंही बोललं जातंय.

3 / 4
दीपक चहर आणि दीपक हुड्डा हे दोन्ही खेळाडू सरावादरम्यान चर्चा करताना दिसून आले. यांच्यात नेमकी काय चर्चा झाली. याचीच बाहेर चर्चा रंगली आहे.

दीपक चहर आणि दीपक हुड्डा हे दोन्ही खेळाडू सरावादरम्यान चर्चा करताना दिसून आले. यांच्यात नेमकी काय चर्चा झाली. याचीच बाहेर चर्चा रंगली आहे.

4 / 4
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.