AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेसाठी भारताचा आजपासून प्रवास सुरु, किती मालिका खेळणार? जाणून घ्या

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत सलग दुसऱ्यांदा टीम इंडियाला अपयश पचवावं लागलं आहे. पहिल्या स्पर्धेत न्यूझीलंडने, तर दुसऱ्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने पराभवाचं पाणी पाजलं होतं. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या दिशेने पुन्हा एकदा टीम इंडियाचा प्रवास सुरु झाला आहे.

| Updated on: Jul 12, 2023 | 5:47 PM
Share
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने दोनदा स्थान मिळवलं आहे. पण जेतेपद मिळवण्यात अपयश आलं आहे. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेतील भारताचा प्रवास वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतून होणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने दोनदा स्थान मिळवलं आहे. पण जेतेपद मिळवण्यात अपयश आलं आहे. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेतील भारताचा प्रवास वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतून होणार आहे.

1 / 7
भारत या स्पर्धेत एकूण सहा कसोटी मालिका खेळणार आहे. यात तीन भारतात आणि तीन परदेशात असणार आहे.

भारत या स्पर्धेत एकूण सहा कसोटी मालिका खेळणार आहे. यात तीन भारतात आणि तीन परदेशात असणार आहे.

2 / 7
वेस्ट इंडिज दौऱ्यात टीम इंडिया दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर या वर्षाच्या शेवटी दक्षिण आफ्रिकेत जाणार असून तिथे दोन सामन्यांची कसोटी मालिका असणार आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यात टीम इंडिया दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर या वर्षाच्या शेवटी दक्षिण आफ्रिकेत जाणार असून तिथे दोन सामन्यांची कसोटी मालिका असणार आहे.

3 / 7
जानेवारी-फेब्रुवारी 2024 दरम्यान भारतात इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका असणार आहे. सप्टेंबर ऑक्टोबर 2024 मध्ये बांगलादेशसोबत दोन सामन्यांची कसोटी मालिका असणार आहेत.

जानेवारी-फेब्रुवारी 2024 दरम्यान भारतात इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका असणार आहे. सप्टेंबर ऑक्टोबर 2024 मध्ये बांगलादेशसोबत दोन सामन्यांची कसोटी मालिका असणार आहेत.

4 / 7
ऑक्टोबर नोव्हेंबर 2024 दरम्यान भारतीय संघ न्यूझीलंडसोबत तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

ऑक्टोबर नोव्हेंबर 2024 दरम्यान भारतीय संघ न्यूझीलंडसोबत तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

5 / 7
साखळीतील शेवटची मालिका भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात जाणार आहे.

साखळीतील शेवटची मालिका भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात जाणार आहे.

6 / 7
2023-2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा प्रवास भारतासाठी वाटतो तितका सोपा नाही. पहिल्या मालिकेतील निकालानंतर चित्र स्पष्ट होत जाईल. (All Photo : BCCI)

2023-2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा प्रवास भारतासाठी वाटतो तितका सोपा नाही. पहिल्या मालिकेतील निकालानंतर चित्र स्पष्ट होत जाईल. (All Photo : BCCI)

7 / 7
Follow Us
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट