AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेसाठी भारताचा आजपासून प्रवास सुरु, किती मालिका खेळणार? जाणून घ्या

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत सलग दुसऱ्यांदा टीम इंडियाला अपयश पचवावं लागलं आहे. पहिल्या स्पर्धेत न्यूझीलंडने, तर दुसऱ्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने पराभवाचं पाणी पाजलं होतं. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या दिशेने पुन्हा एकदा टीम इंडियाचा प्रवास सुरु झाला आहे.

| Updated on: Jul 12, 2023 | 5:47 PM
Share
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने दोनदा स्थान मिळवलं आहे. पण जेतेपद मिळवण्यात अपयश आलं आहे. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेतील भारताचा प्रवास वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतून होणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने दोनदा स्थान मिळवलं आहे. पण जेतेपद मिळवण्यात अपयश आलं आहे. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेतील भारताचा प्रवास वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतून होणार आहे.

1 / 7
भारत या स्पर्धेत एकूण सहा कसोटी मालिका खेळणार आहे. यात तीन भारतात आणि तीन परदेशात असणार आहे.

भारत या स्पर्धेत एकूण सहा कसोटी मालिका खेळणार आहे. यात तीन भारतात आणि तीन परदेशात असणार आहे.

2 / 7
वेस्ट इंडिज दौऱ्यात टीम इंडिया दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर या वर्षाच्या शेवटी दक्षिण आफ्रिकेत जाणार असून तिथे दोन सामन्यांची कसोटी मालिका असणार आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यात टीम इंडिया दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर या वर्षाच्या शेवटी दक्षिण आफ्रिकेत जाणार असून तिथे दोन सामन्यांची कसोटी मालिका असणार आहे.

3 / 7
जानेवारी-फेब्रुवारी 2024 दरम्यान भारतात इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका असणार आहे. सप्टेंबर ऑक्टोबर 2024 मध्ये बांगलादेशसोबत दोन सामन्यांची कसोटी मालिका असणार आहेत.

जानेवारी-फेब्रुवारी 2024 दरम्यान भारतात इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका असणार आहे. सप्टेंबर ऑक्टोबर 2024 मध्ये बांगलादेशसोबत दोन सामन्यांची कसोटी मालिका असणार आहेत.

4 / 7
ऑक्टोबर नोव्हेंबर 2024 दरम्यान भारतीय संघ न्यूझीलंडसोबत तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

ऑक्टोबर नोव्हेंबर 2024 दरम्यान भारतीय संघ न्यूझीलंडसोबत तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

5 / 7
साखळीतील शेवटची मालिका भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात जाणार आहे.

साखळीतील शेवटची मालिका भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात जाणार आहे.

6 / 7
2023-2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा प्रवास भारतासाठी वाटतो तितका सोपा नाही. पहिल्या मालिकेतील निकालानंतर चित्र स्पष्ट होत जाईल. (All Photo : BCCI)

2023-2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा प्रवास भारतासाठी वाटतो तितका सोपा नाही. पहिल्या मालिकेतील निकालानंतर चित्र स्पष्ट होत जाईल. (All Photo : BCCI)

7 / 7
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.