AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेसाठी भारताचा आजपासून प्रवास सुरु, किती मालिका खेळणार? जाणून घ्या

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत सलग दुसऱ्यांदा टीम इंडियाला अपयश पचवावं लागलं आहे. पहिल्या स्पर्धेत न्यूझीलंडने, तर दुसऱ्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने पराभवाचं पाणी पाजलं होतं. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या दिशेने पुन्हा एकदा टीम इंडियाचा प्रवास सुरु झाला आहे.

| Updated on: Jul 12, 2023 | 5:47 PM
Share
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने दोनदा स्थान मिळवलं आहे. पण जेतेपद मिळवण्यात अपयश आलं आहे. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेतील भारताचा प्रवास वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतून होणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने दोनदा स्थान मिळवलं आहे. पण जेतेपद मिळवण्यात अपयश आलं आहे. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेतील भारताचा प्रवास वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतून होणार आहे.

1 / 7
भारत या स्पर्धेत एकूण सहा कसोटी मालिका खेळणार आहे. यात तीन भारतात आणि तीन परदेशात असणार आहे.

भारत या स्पर्धेत एकूण सहा कसोटी मालिका खेळणार आहे. यात तीन भारतात आणि तीन परदेशात असणार आहे.

2 / 7
वेस्ट इंडिज दौऱ्यात टीम इंडिया दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर या वर्षाच्या शेवटी दक्षिण आफ्रिकेत जाणार असून तिथे दोन सामन्यांची कसोटी मालिका असणार आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यात टीम इंडिया दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर या वर्षाच्या शेवटी दक्षिण आफ्रिकेत जाणार असून तिथे दोन सामन्यांची कसोटी मालिका असणार आहे.

3 / 7
जानेवारी-फेब्रुवारी 2024 दरम्यान भारतात इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका असणार आहे. सप्टेंबर ऑक्टोबर 2024 मध्ये बांगलादेशसोबत दोन सामन्यांची कसोटी मालिका असणार आहेत.

जानेवारी-फेब्रुवारी 2024 दरम्यान भारतात इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका असणार आहे. सप्टेंबर ऑक्टोबर 2024 मध्ये बांगलादेशसोबत दोन सामन्यांची कसोटी मालिका असणार आहेत.

4 / 7
ऑक्टोबर नोव्हेंबर 2024 दरम्यान भारतीय संघ न्यूझीलंडसोबत तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

ऑक्टोबर नोव्हेंबर 2024 दरम्यान भारतीय संघ न्यूझीलंडसोबत तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

5 / 7
साखळीतील शेवटची मालिका भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात जाणार आहे.

साखळीतील शेवटची मालिका भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात जाणार आहे.

6 / 7
2023-2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा प्रवास भारतासाठी वाटतो तितका सोपा नाही. पहिल्या मालिकेतील निकालानंतर चित्र स्पष्ट होत जाईल. (All Photo : BCCI)

2023-2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा प्रवास भारतासाठी वाटतो तितका सोपा नाही. पहिल्या मालिकेतील निकालानंतर चित्र स्पष्ट होत जाईल. (All Photo : BCCI)

7 / 7
Follow Us
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...