AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : रोहित शर्मा विराटचा तो रेकॉर्ड ब्रेक करण्यात अपयशी, धोनीही पिछाडीवर

IND vs BAN Test Series: टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. रोहितला या मालिकेत विराटचा रेकॉर्ड ब्रेक करत इतिहास रचण्याची संधी आहे.

| Updated on: Sep 09, 2024 | 11:13 PM
Share
टीम इंडिया बांग्लादेश विरुद्ध 2 कसोटी आणि 3 टी 20i सामन्यांची मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा कसोटीत तर सूर्यकुमार यादव टी 20i मालिकेत नेतृत्व करणार आहे. सूर्या आणि रोहितआधी विराट कोहलीने तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलंय. रोहितने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.  मात्र  रोहितला विराटचा एक रेकॉर्ड ब्रेक करता आलेला नाही.

टीम इंडिया बांग्लादेश विरुद्ध 2 कसोटी आणि 3 टी 20i सामन्यांची मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा कसोटीत तर सूर्यकुमार यादव टी 20i मालिकेत नेतृत्व करणार आहे. सूर्या आणि रोहितआधी विराट कोहलीने तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलंय. रोहितने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. मात्र रोहितला विराटचा एक रेकॉर्ड ब्रेक करता आलेला नाही.

1 / 6
टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम हा विराट कोहली याच्या नावावर आहे. विराट 2021 साली कर्णधारपदावरुन पायउतार झाला होता.

टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम हा विराट कोहली याच्या नावावर आहे. विराट 2021 साली कर्णधारपदावरुन पायउतार झाला होता.

2 / 6
टीम इंडियाने विराटच्या नेतृत्वात 2017 आणि 2019 साली सर्वाधिक सामने जिंकले होते. विराटच्या कॅप्टन्सीत या दोन्ही वर्षात भारताने प्रत्येकी 31-31 सामने जिंकले होते. विराटने यासह मोहम्मद अझहरुद्दीनला मागे टाकलं होतं.

टीम इंडियाने विराटच्या नेतृत्वात 2017 आणि 2019 साली सर्वाधिक सामने जिंकले होते. विराटच्या कॅप्टन्सीत या दोन्ही वर्षात भारताने प्रत्येकी 31-31 सामने जिंकले होते. विराटने यासह मोहम्मद अझहरुद्दीनला मागे टाकलं होतं.

3 / 6
मात्र रोहित शर्मा याला विराटचा रेकॉर्ड ब्रेक करता आलेला नाही. रोहितच्या नेतृत्वात भारताने 2022 साली 28 तर 2023 मध्ये 24 सामन्यात विजय नोंदवला होता.

मात्र रोहित शर्मा याला विराटचा रेकॉर्ड ब्रेक करता आलेला नाही. रोहितच्या नेतृत्वात भारताने 2022 साली 28 तर 2023 मध्ये 24 सामन्यात विजय नोंदवला होता.

4 / 6
विराटचा रेकॉर्ड ब्रेक करणं कोणत्याही कर्णधारासाठी सहज सोपं आणि शक्य असं नाही. त्याने धोनलाही याबाबतीत मागे टाकलंय.

विराटचा रेकॉर्ड ब्रेक करणं कोणत्याही कर्णधारासाठी सहज सोपं आणि शक्य असं नाही. त्याने धोनलाही याबाबतीत मागे टाकलंय.

5 / 6
दरम्यान टीम इंडिया-बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना हा चेन्नई तर दुसरा सामना कानपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

दरम्यान टीम इंडिया-बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना हा चेन्नई तर दुसरा सामना कानपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

6 / 6
Follow Us
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...