AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने रचला इतिहास, काय केलं वाचा

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करत टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलियाला 24 धावांनी धोबीपछाड दिला आहे. यासह रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने एका विक्रमाची नोंद केली आहे.

| Updated on: Jun 25, 2024 | 3:08 PM
Share
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवलं आणि आपलं स्थान पक्कं केलं. या सामन्यात रोहित शर्माने 41 चेंडूत 92 धावांची खेळी केली. असं असतना टीम इंडियाने एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवलं आणि आपलं स्थान पक्कं केलं. या सामन्यात रोहित शर्माने 41 चेंडूत 92 धावांची खेळी केली. असं असतना टीम इंडियाने एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे.

1 / 5
टीम इंडियाने 2007 मध्ये जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर आतापर्यंत झालेल्या सहा पर्वात काहीच हाती लागलं नाही. आता आठव्या पर्वात पुन्हा एकदा भारताकडे संधी आहे. भारताने पाचव्यांदा टी20 वर्ल्डकप उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे.

टीम इंडियाने 2007 मध्ये जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर आतापर्यंत झालेल्या सहा पर्वात काहीच हाती लागलं नाही. आता आठव्या पर्वात पुन्हा एकदा भारताकडे संधी आहे. भारताने पाचव्यांदा टी20 वर्ल्डकप उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे.

2 / 5
टीम इंडियाची टी20 वर्ल्डकप स्पर्धेत विजयी घोडदौड सुरु आहे. आतापर्यंत एकही सामना टीम इंडियाने गमावलेला नाही. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत टीम इंडियाने एकूण सहा सामने जिंकले आहेत.

टीम इंडियाची टी20 वर्ल्डकप स्पर्धेत विजयी घोडदौड सुरु आहे. आतापर्यंत एकही सामना टीम इंडियाने गमावलेला नाही. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत टीम इंडियाने एकूण सहा सामने जिंकले आहेत.

3 / 5
टीम इंडियाने पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप पर्वात इतके सामने जिंकले आहेत. यापूर्वी टीम इंडिया कधीत एका पर्वात 6 सामने जिंकू शकली नाही. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेने यापूर्वी सहा सामने जिंकले आहेत.

टीम इंडियाने पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप पर्वात इतके सामने जिंकले आहेत. यापूर्वी टीम इंडिया कधीत एका पर्वात 6 सामने जिंकू शकली नाही. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेने यापूर्वी सहा सामने जिंकले आहेत.

4 / 5
एका पर्वात सर्वाधिक सामने जिंकण्याचा मान  दक्षिण अफ्रिकेला मिळाला आहे. दक्षिण अफ्रिकेने या पर्वात 7 सामने जिंकले आहेत. भारताने या पर्वात 6 विजयाची नोंद केली आहे. श्रीलंकने 2009 मध्ये 6, ऑस्ट्रेलियाने 2010 मध्ये 6 आणि 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाने 6 सामने जिंकले आहेत.

एका पर्वात सर्वाधिक सामने जिंकण्याचा मान दक्षिण अफ्रिकेला मिळाला आहे. दक्षिण अफ्रिकेने या पर्वात 7 सामने जिंकले आहेत. भारताने या पर्वात 6 विजयाची नोंद केली आहे. श्रीलंकने 2009 मध्ये 6, ऑस्ट्रेलियाने 2010 मध्ये 6 आणि 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाने 6 सामने जिंकले आहेत.

5 / 5
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.