AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने रचला इतिहास, काय केलं वाचा

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करत टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलियाला 24 धावांनी धोबीपछाड दिला आहे. यासह रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने एका विक्रमाची नोंद केली आहे.

| Updated on: Jun 25, 2024 | 3:08 PM
Share
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवलं आणि आपलं स्थान पक्कं केलं. या सामन्यात रोहित शर्माने 41 चेंडूत 92 धावांची खेळी केली. असं असतना टीम इंडियाने एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवलं आणि आपलं स्थान पक्कं केलं. या सामन्यात रोहित शर्माने 41 चेंडूत 92 धावांची खेळी केली. असं असतना टीम इंडियाने एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे.

1 / 5
टीम इंडियाने 2007 मध्ये जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर आतापर्यंत झालेल्या सहा पर्वात काहीच हाती लागलं नाही. आता आठव्या पर्वात पुन्हा एकदा भारताकडे संधी आहे. भारताने पाचव्यांदा टी20 वर्ल्डकप उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे.

टीम इंडियाने 2007 मध्ये जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर आतापर्यंत झालेल्या सहा पर्वात काहीच हाती लागलं नाही. आता आठव्या पर्वात पुन्हा एकदा भारताकडे संधी आहे. भारताने पाचव्यांदा टी20 वर्ल्डकप उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे.

2 / 5
टीम इंडियाची टी20 वर्ल्डकप स्पर्धेत विजयी घोडदौड सुरु आहे. आतापर्यंत एकही सामना टीम इंडियाने गमावलेला नाही. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत टीम इंडियाने एकूण सहा सामने जिंकले आहेत.

टीम इंडियाची टी20 वर्ल्डकप स्पर्धेत विजयी घोडदौड सुरु आहे. आतापर्यंत एकही सामना टीम इंडियाने गमावलेला नाही. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत टीम इंडियाने एकूण सहा सामने जिंकले आहेत.

3 / 5
टीम इंडियाने पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप पर्वात इतके सामने जिंकले आहेत. यापूर्वी टीम इंडिया कधीत एका पर्वात 6 सामने जिंकू शकली नाही. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेने यापूर्वी सहा सामने जिंकले आहेत.

टीम इंडियाने पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप पर्वात इतके सामने जिंकले आहेत. यापूर्वी टीम इंडिया कधीत एका पर्वात 6 सामने जिंकू शकली नाही. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेने यापूर्वी सहा सामने जिंकले आहेत.

4 / 5
एका पर्वात सर्वाधिक सामने जिंकण्याचा मान  दक्षिण अफ्रिकेला मिळाला आहे. दक्षिण अफ्रिकेने या पर्वात 7 सामने जिंकले आहेत. भारताने या पर्वात 6 विजयाची नोंद केली आहे. श्रीलंकने 2009 मध्ये 6, ऑस्ट्रेलियाने 2010 मध्ये 6 आणि 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाने 6 सामने जिंकले आहेत.

एका पर्वात सर्वाधिक सामने जिंकण्याचा मान दक्षिण अफ्रिकेला मिळाला आहे. दक्षिण अफ्रिकेने या पर्वात 7 सामने जिंकले आहेत. भारताने या पर्वात 6 विजयाची नोंद केली आहे. श्रीलंकने 2009 मध्ये 6, ऑस्ट्रेलियाने 2010 मध्ये 6 आणि 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाने 6 सामने जिंकले आहेत.

5 / 5
Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.