AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्याच टी20 सामन्यात भारताने मोडला पाकिस्तानचा विक्रम, काय केलं ते वाचा

भारत आणि बांग्लादेश यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. पहिल्या सामन्यातील विजयासह भारताने पाकिस्तानच्या नावावर असलेला एक विक्रम मोडीत काढला आहे.

| Updated on: Oct 07, 2024 | 3:26 PM
Share
तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशविरुद्ध अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. पहिल्याच सामन्यात बांगलादेशचा धुव्वा उडवला. या विजयासह भारतीय संघाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. चला जाणून घेऊयात काय ते

तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशविरुद्ध अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. पहिल्याच सामन्यात बांगलादेशचा धुव्वा उडवला. या विजयासह भारतीय संघाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. चला जाणून घेऊयात काय ते

1 / 5
टी20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या नावावर एक विक्रम होता. 2006 ते 2024 या कालावधी पाकिस्तानने 116 खेळाडूंना मैदानात उतरवलं होतं.आता हा विक्रम भारतीय संघाच्या नावावर झाला आहे.

टी20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या नावावर एक विक्रम होता. 2006 ते 2024 या कालावधी पाकिस्तानने 116 खेळाडूंना मैदानात उतरवलं होतं.आता हा विक्रम भारतीय संघाच्या नावावर झाला आहे.

2 / 5
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात मयंक यादव आणि नितीश रेड्डी यांनी भारतीय संघात पदार्पण कलं. या दोघांच्या एन्ट्रीमुळे भारताला हा मान मिळाला आहे. टी20 क्रिकेट इतिहासात सर्वाधिक खेळाडू खेळवण्याचा मान भारताला मिळाला आहे.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात मयंक यादव आणि नितीश रेड्डी यांनी भारतीय संघात पदार्पण कलं. या दोघांच्या एन्ट्रीमुळे भारताला हा मान मिळाला आहे. टी20 क्रिकेट इतिहासात सर्वाधिक खेळाडू खेळवण्याचा मान भारताला मिळाला आहे.

3 / 5
टीम इंडियाने 2006 पासून आतापर्यंत एकूण 117 खेळाडूंना टी0 खेळण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानला मागे टाकत आता पहिलं स्थान भारताने पटकावलं आहे.

टीम इंडियाने 2006 पासून आतापर्यंत एकूण 117 खेळाडूंना टी0 खेळण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानला मागे टाकत आता पहिलं स्थान भारताने पटकावलं आहे.

4 / 5
भारताने सर्वाधिक 117 खेळाडूंना टी20 क्रिकेटमध्ये संधी दिली आहे. दुसरीकडे पाकिस्तानने 116, ऑस्ट्रेलियाने 111, श्रीलंकेने 108, इंग्लंडने 104 खेळाडूंना टी20 क्रिकेट खेळण्याची संधी दिली आहे.

भारताने सर्वाधिक 117 खेळाडूंना टी20 क्रिकेटमध्ये संधी दिली आहे. दुसरीकडे पाकिस्तानने 116, ऑस्ट्रेलियाने 111, श्रीलंकेने 108, इंग्लंडने 104 खेळाडूंना टी20 क्रिकेट खेळण्याची संधी दिली आहे.

5 / 5
Follow Us
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.