AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्याच टी20 सामन्यात भारताने मोडला पाकिस्तानचा विक्रम, काय केलं ते वाचा

भारत आणि बांग्लादेश यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. पहिल्या सामन्यातील विजयासह भारताने पाकिस्तानच्या नावावर असलेला एक विक्रम मोडीत काढला आहे.

| Updated on: Oct 07, 2024 | 3:26 PM
Share
तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशविरुद्ध अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. पहिल्याच सामन्यात बांगलादेशचा धुव्वा उडवला. या विजयासह भारतीय संघाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. चला जाणून घेऊयात काय ते

तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशविरुद्ध अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. पहिल्याच सामन्यात बांगलादेशचा धुव्वा उडवला. या विजयासह भारतीय संघाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. चला जाणून घेऊयात काय ते

1 / 5
टी20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या नावावर एक विक्रम होता. 2006 ते 2024 या कालावधी पाकिस्तानने 116 खेळाडूंना मैदानात उतरवलं होतं.आता हा विक्रम भारतीय संघाच्या नावावर झाला आहे.

टी20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या नावावर एक विक्रम होता. 2006 ते 2024 या कालावधी पाकिस्तानने 116 खेळाडूंना मैदानात उतरवलं होतं.आता हा विक्रम भारतीय संघाच्या नावावर झाला आहे.

2 / 5
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात मयंक यादव आणि नितीश रेड्डी यांनी भारतीय संघात पदार्पण कलं. या दोघांच्या एन्ट्रीमुळे भारताला हा मान मिळाला आहे. टी20 क्रिकेट इतिहासात सर्वाधिक खेळाडू खेळवण्याचा मान भारताला मिळाला आहे.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात मयंक यादव आणि नितीश रेड्डी यांनी भारतीय संघात पदार्पण कलं. या दोघांच्या एन्ट्रीमुळे भारताला हा मान मिळाला आहे. टी20 क्रिकेट इतिहासात सर्वाधिक खेळाडू खेळवण्याचा मान भारताला मिळाला आहे.

3 / 5
टीम इंडियाने 2006 पासून आतापर्यंत एकूण 117 खेळाडूंना टी0 खेळण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानला मागे टाकत आता पहिलं स्थान भारताने पटकावलं आहे.

टीम इंडियाने 2006 पासून आतापर्यंत एकूण 117 खेळाडूंना टी0 खेळण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानला मागे टाकत आता पहिलं स्थान भारताने पटकावलं आहे.

4 / 5
भारताने सर्वाधिक 117 खेळाडूंना टी20 क्रिकेटमध्ये संधी दिली आहे. दुसरीकडे पाकिस्तानने 116, ऑस्ट्रेलियाने 111, श्रीलंकेने 108, इंग्लंडने 104 खेळाडूंना टी20 क्रिकेट खेळण्याची संधी दिली आहे.

भारताने सर्वाधिक 117 खेळाडूंना टी20 क्रिकेटमध्ये संधी दिली आहे. दुसरीकडे पाकिस्तानने 116, ऑस्ट्रेलियाने 111, श्रीलंकेने 108, इंग्लंडने 104 खेळाडूंना टी20 क्रिकेट खेळण्याची संधी दिली आहे.

5 / 5
Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!