AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, नेमकं काय झालं वाचा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना गमावल्यानंतर टीम इंडियावर आणखी एक संकट घोंगावत आहे. आता एशेस मालिका आणि वेस्ट इंडिज मालिकेतील कामगिरी यावर सर्वकाही अवलंबून आहे.

| Updated on: Jul 12, 2023 | 3:02 PM
Share
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या दृष्टीकोनातून ही सीरिज भारतासाठी महत्त्वाची आहे. तर आयसीसी क्रमवारीत एक नंबर वाचवण्यासाठी मालिका जिंकणं गरजेचं आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या दृष्टीकोनातून ही सीरिज भारतासाठी महत्त्वाची आहे. तर आयसीसी क्रमवारीत एक नंबर वाचवण्यासाठी मालिका जिंकणं गरजेचं आहे.

1 / 7
टीम इंडिया 25 सामन्यात 117 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज 81 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. त्यामुळे भारताने ही मालिका 1-0 किंवा 2-0 ने गमावली तर पहिलं स्थान हातून जाईल.

टीम इंडिया 25 सामन्यात 117 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज 81 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. त्यामुळे भारताने ही मालिका 1-0 किंवा 2-0 ने गमावली तर पहिलं स्थान हातून जाईल.

2 / 7
टीम इंडियाचे गुण कमी होत 112 होतील आणि ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर विराजमान होतील. तर टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर पोहोचेल.

टीम इंडियाचे गुण कमी होत 112 होतील आणि ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर विराजमान होतील. तर टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर पोहोचेल.

3 / 7
भारताने वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका 2-0 ने जिंकली तर मात्र पहिलं स्थान अबाधित राहील. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये 6 गुणांचं अंतर राहील आणि पहिल्या स्थानावर टीम इंडिया कायम राहिल.

भारताने वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका 2-0 ने जिंकली तर मात्र पहिलं स्थान अबाधित राहील. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये 6 गुणांचं अंतर राहील आणि पहिल्या स्थानावर टीम इंडिया कायम राहिल.

4 / 7
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या एशेस मालिका खेळली जात आहे. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 3-2 ने  जिंकली तर 119 गुण होतील. त्या उलट ही मालिका इंग्लंडने 3-2 ने जिंकली तर 117 गुण होतील.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या एशेस मालिका खेळली जात आहे. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 3-2 ने जिंकली तर 119 गुण होतील. त्या उलट ही मालिका इंग्लंडने 3-2 ने जिंकली तर 117 गुण होतील.

5 / 7
भारताला आयसीसी क्रमवारीत पहिलं स्थान कायम ठेवायचं असेल तर वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका 2-0 ने जिंकावीच लागणार आहे.

भारताला आयसीसी क्रमवारीत पहिलं स्थान कायम ठेवायचं असेल तर वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका 2-0 ने जिंकावीच लागणार आहे.

6 / 7
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, इशान किशन, श्रीकर भरत, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, इशान किशन, श्रीकर भरत, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर.

7 / 7
Follow Us
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?