AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, नेमकं काय झालं वाचा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना गमावल्यानंतर टीम इंडियावर आणखी एक संकट घोंगावत आहे. आता एशेस मालिका आणि वेस्ट इंडिज मालिकेतील कामगिरी यावर सर्वकाही अवलंबून आहे.

| Updated on: Jul 12, 2023 | 3:02 PM
Share
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या दृष्टीकोनातून ही सीरिज भारतासाठी महत्त्वाची आहे. तर आयसीसी क्रमवारीत एक नंबर वाचवण्यासाठी मालिका जिंकणं गरजेचं आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या दृष्टीकोनातून ही सीरिज भारतासाठी महत्त्वाची आहे. तर आयसीसी क्रमवारीत एक नंबर वाचवण्यासाठी मालिका जिंकणं गरजेचं आहे.

1 / 7
टीम इंडिया 25 सामन्यात 117 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज 81 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. त्यामुळे भारताने ही मालिका 1-0 किंवा 2-0 ने गमावली तर पहिलं स्थान हातून जाईल.

टीम इंडिया 25 सामन्यात 117 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज 81 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. त्यामुळे भारताने ही मालिका 1-0 किंवा 2-0 ने गमावली तर पहिलं स्थान हातून जाईल.

2 / 7
टीम इंडियाचे गुण कमी होत 112 होतील आणि ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर विराजमान होतील. तर टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर पोहोचेल.

टीम इंडियाचे गुण कमी होत 112 होतील आणि ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर विराजमान होतील. तर टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर पोहोचेल.

3 / 7
भारताने वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका 2-0 ने जिंकली तर मात्र पहिलं स्थान अबाधित राहील. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये 6 गुणांचं अंतर राहील आणि पहिल्या स्थानावर टीम इंडिया कायम राहिल.

भारताने वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका 2-0 ने जिंकली तर मात्र पहिलं स्थान अबाधित राहील. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये 6 गुणांचं अंतर राहील आणि पहिल्या स्थानावर टीम इंडिया कायम राहिल.

4 / 7
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या एशेस मालिका खेळली जात आहे. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 3-2 ने  जिंकली तर 119 गुण होतील. त्या उलट ही मालिका इंग्लंडने 3-2 ने जिंकली तर 117 गुण होतील.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या एशेस मालिका खेळली जात आहे. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 3-2 ने जिंकली तर 119 गुण होतील. त्या उलट ही मालिका इंग्लंडने 3-2 ने जिंकली तर 117 गुण होतील.

5 / 7
भारताला आयसीसी क्रमवारीत पहिलं स्थान कायम ठेवायचं असेल तर वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका 2-0 ने जिंकावीच लागणार आहे.

भारताला आयसीसी क्रमवारीत पहिलं स्थान कायम ठेवायचं असेल तर वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका 2-0 ने जिंकावीच लागणार आहे.

6 / 7
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, इशान किशन, श्रीकर भरत, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, इशान किशन, श्रीकर भरत, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर.

7 / 7
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी