AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: कोणत्या संघाने सर्वाधिक आयपीएल फायनल खेळल्या आहेत? जाणून घ्या एका क्लिकवर

आरसीबीने क्वॉलिफायर 1 सामन्यात गुजरात टायटन्सचा धुव्वा उडवला आणि अंतिम फेरी गाठली आहे. आता दुसरा संघ क्वॉलिफायर 2 सामन्यातून पुढे येईल. हा सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. चला जाणून दहा पैकी किती संघांनी सर्वाधिक अंतिम फेरीचे सामने खेळले आहेत.

| Updated on: May 28, 2026 | 7:10 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेतील चॅम्पियन कोण? हे 31 मेच्या रात्री स्पष्ट होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर दुसरा संघ गुजरात टायटन्स किंवा राजस्थान रॉयल्स असू शकतो. आयपीएल स्पर्धेत आरसीबीने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. चला जाणून घेऊया 19 वर्षात कोणत्या सर्वाधिक अंतिम फेरीचा सामना खेळला आहे. (Photo: IPL/BCCI)

आयपीएल 2026 स्पर्धेतील चॅम्पियन कोण? हे 31 मेच्या रात्री स्पष्ट होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर दुसरा संघ गुजरात टायटन्स किंवा राजस्थान रॉयल्स असू शकतो. आयपीएल स्पर्धेत आरसीबीने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. चला जाणून घेऊया 19 वर्षात कोणत्या सर्वाधिक अंतिम फेरीचा सामना खेळला आहे. (Photo: IPL/BCCI)

1 / 5
धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक अंतिम सामने खेळले आहेत. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत 10 वेळा आयपीएलचा अंतिम फेरीत धडक मारली आहे. यापैकी पाचवेळा विजेतेपद पटकावले, आणि पाच वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. (Photo: IPL/BCCI)

धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक अंतिम सामने खेळले आहेत. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत 10 वेळा आयपीएलचा अंतिम फेरीत धडक मारली आहे. यापैकी पाचवेळा विजेतेपद पटकावले, आणि पाच वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. (Photo: IPL/BCCI)

2 / 5
दुसऱ्या क्रमांकावर पाच वेळा विजेतेपद पटकावलेला मुंबई इंडियन्स संघ आहे. मुंबई इंडियन्स आतापर्यंत सहा वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. मुंबई इंडियन्सने सहा अंतिम सामन्यांपैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. (Photo: IPL/BCCI)

दुसऱ्या क्रमांकावर पाच वेळा विजेतेपद पटकावलेला मुंबई इंडियन्स संघ आहे. मुंबई इंडियन्स आतापर्यंत सहा वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. मुंबई इंडियन्सने सहा अंतिम सामन्यांपैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. (Photo: IPL/BCCI)

3 / 5
तिसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आहे. आतापर्यंत पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. एकदाच जेतेपद पटकावलं आहे. यंदा जेतेपदाची दुसरी संधी असणार आहे. केकेआर चौथ्या क्रमांकावर असून चारवेळा अंतिम फेरी गाठली आहे. तर तीन वेळा जेतेपद पटकावलं आहे. (Photo: IPL/BCCI)

तिसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आहे. आतापर्यंत पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. एकदाच जेतेपद पटकावलं आहे. यंदा जेतेपदाची दुसरी संधी असणार आहे. केकेआर चौथ्या क्रमांकावर असून चारवेळा अंतिम फेरी गाठली आहे. तर तीन वेळा जेतेपद पटकावलं आहे. (Photo: IPL/BCCI)

4 / 5
सनरायझर्स हैदराबादने तीनवेळा अंतिम फेरी गाठली आहे. त्यात एकदाच जेतेपद पटकावलं आहे. गुजरात टायटन्सने 2 वेळा, राजस्थान रॉयल्सने 2 वेळा, पंजाब किंग्सने 2 वेळा, दिल्ली कॅपटिल्स, डेक्कन चार्जर्स आणि रायझिंग पुणे  सुपरजायंट्ने एकदा अंतिम फेरी गाठली आहे. (Photo: IPL/BCCI)

सनरायझर्स हैदराबादने तीनवेळा अंतिम फेरी गाठली आहे. त्यात एकदाच जेतेपद पटकावलं आहे. गुजरात टायटन्सने 2 वेळा, राजस्थान रॉयल्सने 2 वेळा, पंजाब किंग्सने 2 वेळा, दिल्ली कॅपटिल्स, डेक्कन चार्जर्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्ने एकदा अंतिम फेरी गाठली आहे. (Photo: IPL/BCCI)

5 / 5
Follow Us
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा