AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबानींच्या घरी दररोज बनतात 4 हजार चपात्या, जेवणात हा पदार्थ असल्याशिवाय जेवण होतच नाही..

भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंब मुकेश अंबानी यांचे आहे. मुंबईत अँटिलिया येथे अंबानी कुटुंबिय राहतात. त्यांचे हे घर अत्यंत जबरदस्त आहे. 24 तास तिथे 600 कर्मचारी काम करतात. खास पद्धतीचे जेवण तयार केले जाते.

| Updated on: Sep 01, 2026 | 6:12 PM
Share
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ आहे. विशेष म्हणजे तिथे फक्त अंबानी कुटुंबियच नाही तर तिथे 24 तास 600 कर्मचारी देखील राहतात. 

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ आहे. विशेष म्हणजे तिथे फक्त अंबानी कुटुंबियच नाही तर तिथे 24 तास 600 कर्मचारी देखील राहतात. 

1 / 5
या कर्मचाऱ्यांची जेवणाची सर्व व्यवस्था अँटिलियामध्येच असते. अंबानींचे घर बाहेरून जरी एकदम लग्झरी दिसत असले तरीही जेवण एकदम साधे आणि पाैष्टिक खाण्यावर अंबानींचा कुटुंबियांचा भर असतो. 

या कर्मचाऱ्यांची जेवणाची सर्व व्यवस्था अँटिलियामध्येच असते. अंबानींचे घर बाहेरून जरी एकदम लग्झरी दिसत असले तरीही जेवण एकदम साधे आणि पाैष्टिक खाण्यावर अंबानींचा कुटुंबियांचा भर असतो. 

2 / 5
अंबानी कुटुंबाच्या जेवणात भारतीय पदार्थ असतात. हेच नाही तर बऱ्याचदा लसून आणि कांदाही खाल्ला जात नाही. विशेष म्हणजे अंबानींच्या घरी दररोज 4000 चपात्या बनवतात.

अंबानी कुटुंबाच्या जेवणात भारतीय पदार्थ असतात. हेच नाही तर बऱ्याचदा लसून आणि कांदाही खाल्ला जात नाही. विशेष म्हणजे अंबानींच्या घरी दररोज 4000 चपात्या बनवतात.

3 / 5
त्या अंबानी कुटुंबातील सदस्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी बनतात. विशेष म्हणजे कायमच चपात्या या ताज्या तयार केल्या जातात. फुलक्या टाईप या चपात्या असतात. यासोबतच ताज्या भाज्या खाण्यावर अंबानी कुटुंबाचा अधिक भर असतो.

त्या अंबानी कुटुंबातील सदस्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी बनतात. विशेष म्हणजे कायमच चपात्या या ताज्या तयार केल्या जातात. फुलक्या टाईप या चपात्या असतात. यासोबतच ताज्या भाज्या खाण्यावर अंबानी कुटुंबाचा अधिक भर असतो.

4 / 5
अंबानींच्या जेवणात दही असते म्हणजे असतेच. रात्रीचे जेवण हलके केले जाते. साखर आणि मीठ जवळपास अंबानींच्या जेवणात नसते म्हणजे नसतेच. जे जेवण घरातील सदस्यांसाठी बनते तेच कर्मचाऱ्यांसाठीही असते. 

अंबानींच्या जेवणात दही असते म्हणजे असतेच. रात्रीचे जेवण हलके केले जाते. साखर आणि मीठ जवळपास अंबानींच्या जेवणात नसते म्हणजे नसतेच. जे जेवण घरातील सदस्यांसाठी बनते तेच कर्मचाऱ्यांसाठीही असते. 

5 / 5
Follow Us
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा